पक्ष शरद पवार चाआहे पण पक्षात बाकीचे सभासद त्याचे घटक असतात त्यात एकप्रकारे मतदान झालं दोन गट झाले ज्यांची जन संख्या जास्त त्याला मिळाले चिन्ह जो सोसायटी स्थापन करतो त्यो शेवट पर्यंत चेअरमन राहत नाही बाकी सदस्य चेअरमन होऊ शकतो
पवार साहेबाचा पक्षों फुटला नाही. तो हिसकावून घेतला म्हणता. पण पवार साहेबानी तेच केल हो.पवार साहेबच्या ताब्यात ज्या संस्था आहे त्या त्यानी स्थापण केल्या आहेत का?
खरंच ताई तुम्हाला मानलं पाहिजे, आजपर्यंत भर सभेत असे कोणी ही नेत्यांना प्रश्न विचारला नव्हता आणि नेताही दुर्लक्ष करून जायचा,पण तुम्ही त्याचं किमान म्हणनं तरी ऐकलं, धन्यवाद ताई तुम्हाला आणि आणि तुमच्या कार्याला
ताई, जे पेरल तेच उगवेल. आणि पक्ष हा घर नसतो, तिथे प्रत्येक कार्यकरता आणि त्या पक्षाला मतदान करणारा यांचा तो पक्ष असतो, त्याचा कोणी एक व्यक्ती मालक नसतो
सर्वप्रथम ताई तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मुख्यमंत्री होणार का महाराष्ट्राचे जर तुमची इच्छा नसेल आणि भावाला जर द्यायचे असेल तर फक्त मानलेले भाऊ एकच साहेब उद्धव बाळासाहेब
सुप्रिया सुळे ताई तुम्हचा वडील राज्याचे मुख्यमंत्री होता केंद्रात मंत्री होता काय केल विचार सत्ता गेली आता हेकरून देतो ते करून घेऊ सत्ता आल्या वर फक्त लुटू घर भरू धोरण चालत इतिहास बघा
जनतेच्या प्रश्नाचं बोला. तुमचा पक्ष हिसकावून नेला का चोरून नेला हे जनतेला सांगून बावळट करू नका. मराठा आरक्षणाचं सांगा आपल्या पिताश्रींनी ओबीसी ना किती टक्के व का दिलं त्याचा खुलासा करा.
ताई तूम्ही येवढे वर्ष सत्तेत राहिला तेंव्हा तूम्ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे काहीच केले नाही. भाजप सरकार काय करते यापेक्षा तूम्ही शेतकऱ्यांसाठी काय योजना आणू शकतa यावर बोला. एखादं उदाहरण द्या की तूम्ही शेतकायांच्या भल्या साठी काय केले.
राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही. हिसकावून घेतला असे वांगीताई म्हणतात . तर मग पवार साहेब आणि त्यांच्या कुटंबियां च्या ताब्यात ज्या सहकारी संस्था,कारखाने आहेत.त्या पवारसाहेबांनी सामन्य नागरीका कडूनच कशा हिसकावून घेतल्यात ते पण सांगावे.
ह्यांची कसली संघटना नालायक पवार यांच्या आधी पुढारी बघा वसंत दादा यशवंत चव्हाण वसंतराव नाईक आणि हे बघा आक्का महाराष्ट्र खाल्ला ह्यांना आता हाकलून देण्यात यावे 🚩🙏जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड
काँग्रेस - राष्ट्रवादी ने कधीही रस्ते, रेल्वे बांधणी कडे लक्ष दिले नाही. साधा पुणे - बारामती रस्ता सुद्धा कित्येक दशके एक पदरी होता. योजना आखायची, सुरू करायची आणि रखडवून त्याची किंमत वाढवायची हेच ह्यांचे काम असते. काही बंधलेच नाही त्यामुळे काही पडलेच नाही.
सुप्रीया ताई जे तुमच्या बापाला नाही जमलं ते मोदींनी केलं मोदींनी दौंड मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरी करण केले निवडणूक आली कि पवार साहेब म्हणायचे नगर बीड परळी लोहमार्ग करणार का केला नाही
सुप्रिया सुळे ताईच्या कार्य पद्धतीला सलाम त्या नेहमी गोरगरीब कष्टकरी शेतकरी पाठीशी राहुन संसदेत अमोल कोल्हे आणि दोघे जोमाने लढताना दिसतात खर्च ताई तुम्ही ग्रेट आहात ❤❤
ED यांचा वापर पूर्वीपासून सुरु आहे!!!! कोटभर रुपयांचे उत्पन्न कसे काढायचे हे ज्ञान शेतकर्यांना द्या!!! मादाम तुम्ही लवासा जमिनी शेतकर्याकडून लाटल्याचे सर्वांना माहीत आहे!!!
@@ashokpisal4334 घंटा नाहीं घंटी वारस आहे, घी घंटी म्हणायचे. मराठा कुणबी OBC5 0%च्या आत आरक्षणात असुन , हा प्रश्न राज्य सरकारचचा आहे, तुतारी केंद्र सरकारकडे ढकलते. यांनीच मराठ्यांचे खरे वाटोळं केलं. लोकसभेला निगेटिव्ह मतदान केलं, विधानसभेला बघु, पाटलांनी फक्त उमेदवार उभे करु द्या. मराठा खडा तो घंटी से बडा Only जरांगे पाटील जय शिवराय
बरोबर मूर्ख हिंदू शरद पवार ला मतदान करतात. मूसलमान तर १०० टक्के शरद पवार ला मतदान मतदान करतात... व शरद पवार निवडून येतात. आपण हिंदूंनो बसा बोंबलत. वक्फ बोर्ड पून्हा जमिनी ढापणार.
सुप्रिया ताई काय चाललं आहे बाबांच्या पायावर पाऊल टाकून समाजातली आपली ओळख आपण बदलवत आहात नको करू असं आपल्याकडून खूप चांगली काम होत आहेत तेवढीच चालू ठेवा
🙏🙏 सुप्रिया ताई धन्यवाद. अशीच सामान्य जनतेची दखल घ्या. त्यांना न्याय मिळवून द्या. म्हणजे जे तुम्हाला म्हणतात ना की नुसते संसदेत भाषण करून काय उपयोग? त्यांना चांगली चपराक बसेल.
ज्यावेळेस आरक्षण देणे शक्य होते ,त्यावेळेस यांनी मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवले आणि आता काय आरक्षण देणार.आश्वासन फक्त देण्यासाठी असते मात्र कृतिशून्य असते
शेतकऱ्यांनी यांना फिरु देऊ नये।साठ वर्षे अनिर्बंध सत्ता उपभोगली पणम्हणाव्या त्या सुधारणा केल्या नाही.
Tarihi shetakari hyanchyach bajune ubhe ahet.ani ubhe rahtil.
ऊगीचच नाटक आहे आगोदरच प्लॅन आहे
बापाने कीती पक्ष फोडले, वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे जनतेला माहीत आहे 🚩🚩🚩
Bap, porgi,jantech, maila, khanare,
@@gajananraogadge2347 tarihi jantela maila khanare nete phar priy ahet.
यातील काहीच खरे नाही, सर्व आश्वासने देवुन मत मिळवायचे राजकीय डावपेच आहेत.
ताई भाजप सरकारने शेतकऱ्याला लाईट बिल कायमचे माफ केले पिक विमा दिला तुमच्या सरकारने काय दिलं हे सांगा
Tarihi shetkaryanni bjp chi janiv thevli nahi.hyachech khup dukkh hote.ani bjp la 240 jaganvar rokhale.
यांच्या सरकारने सर्व समाजात काड्या केल्या
@@dineshjadhav8204 tari lokanna hyanchech sarkar lagte.
त्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचे वाटोळे केले
@@sunildongare8104 tarihi maharashtrat hyanchech sarkar yenar.lihun theva.
सर्व सत्ता मिळवण्यासाठी खटपट आहे बाकी शेतकऱ्याचे काही घेण देण नाही. दुकानदारी जोरात चालली पाहिजे बस
एकदम बरोबर आहे
जो पर्यंत यांनी ज्या झ्या विषयावर आश्वासन दिले ते पूर्ण होईपर्यंत यांना मतदान नाही
वांग्याचा फॉर्म्युला सांगा.शेतकरीवर्ग आपल्यापेक्षा सधन होईल व इलेक्शन ला फंड देईल,आहे की नाही सोप्पं!
यांचे खायचे दात वेगळे आणी दाखवायचे "सुळे वेगळे
साठ वर्ष सरकार मधे असताना कधी सेत क्र्याची आठवण येत होती
मराठा आरक्षणाबद्दल भूमीत भूमिका स्पष्ट करा खरं वाटोळ केले तर शरद पवारांनी
अगदी बरोबर ❤
फक्त अजित दादा
पक्ष शरद पवार चाआहे पण पक्षात बाकीचे सभासद त्याचे घटक असतात त्यात एकप्रकारे मतदान झालं दोन गट झाले ज्यांची जन संख्या जास्त त्याला मिळाले चिन्ह जो सोसायटी स्थापन करतो त्यो शेवट पर्यंत चेअरमन राहत नाही बाकी सदस्य चेअरमन होऊ शकतो
गोडबोली ताई
शरद पवार सत्यत अस्ताना शेतकरी साठी काय दिले हे सुप्रीयासुळे सांगा व
बाप कृषी मंत्री होता त्याने काय केलं म्हणून सरदार जिच मार खावा लागले.
पवार. साहेबानी. वसंत दादाच. घर. फोडलं. होता. ताई
Sm
तुझे नाव बरोबर आहे.. झाटे .
मुंडे साहेबांचं पण
सुप्रिया सुळे ह्या नव-याच नांव का लावत नाही.. जसं की जय अमीताभ बच्चन.
नाटकं राजकीय लोकं
पवार साहेबाचा पक्षों फुटला नाही. तो हिसकावून घेतला म्हणता. पण पवार साहेबानी तेच केल हो.पवार साहेबच्या ताब्यात ज्या संस्था आहे त्या त्यानी स्थापण केल्या आहेत का?
वर्तमान सरकार सर्वतोपरी सक्षम आहे .बरोबर मागील सरकारचा त्यांना अनुभव आहे.जुने मुददे निकालात काढून नवीन काही करणे या कडेही लक्ष आहे.
पवरा नी.दादाच्या. पटित.खजिर.खुपसला.त्याचे.काय
फोन सम्राट खासदार लोकांना वेड्यात काढून दुसरी टर्म भोगतोय तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही मतदार आता जागृत व्हायला लागले आहेत
आम्ही किती जनतेच काम करतो हे दाखवून देण्यासाठी चेलेचपाट्याना पढवून आणले वाटत
नाटक खूप छान करता
छान छान स्क्रिप्ट ? फुकटची सवय कोणी सुरू केली ?
खरंच ताई तुम्हाला मानलं पाहिजे, आजपर्यंत भर सभेत असे कोणी ही नेत्यांना प्रश्न विचारला नव्हता आणि नेताही दुर्लक्ष करून जायचा,पण तुम्ही त्याचं किमान म्हणनं तरी ऐकलं, धन्यवाद ताई तुम्हाला आणि आणि तुमच्या कार्याला
मानायची गरज नाही ह्या ताई खूप बिनलाजया आहेत
पक्की 😂@@santoshdeshmukh5906
ताई त्यांना वांगे लावायचे मार्गदर्शन करा
तेर्रासवर वांगी शेती करण्याचें प्रात्यक्षिक व्हायला हवे.
पक्श फोडायला सुरूवात तुमच्पा वडिलांनी केली 1978 पासुन, वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला. करावे तसे भरावे😅😅
ताई, जे पेरल तेच उगवेल. आणि पक्ष हा घर नसतो, तिथे प्रत्येक कार्यकरता आणि त्या पक्षाला मतदान करणारा यांचा तो पक्ष असतो, त्याचा कोणी एक व्यक्ती मालक नसतो
यांच्या ताब्यात रेलवे मंत्रालय नाही हे प्रश्न सोडवु शकणार नाहीत
सर्वप्रथम ताई तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मुख्यमंत्री होणार का महाराष्ट्राचे जर तुमची इच्छा नसेल आणि भावाला जर द्यायचे असेल तर फक्त मानलेले भाऊ एकच साहेब उद्धव बाळासाहेब
सुप्रिया सुळे ताई तुम्हचा वडील राज्याचे मुख्यमंत्री होता केंद्रात मंत्री होता काय केल विचार सत्ता गेली आता हेकरून देतो ते करून घेऊ सत्ता आल्या वर फक्त लुटू घर भरू धोरण चालत इतिहास बघा
मग शरद पवारांनी वसंत दादा पाटील सोबत काय केलं
आपण सत्ता उपभोगली मग हे प्रश्न विचारण्याची वेळ का आली सत्तेत असतांनाच सर्व सुविधा मिळायलाच हव्यात होत्या बी जे पी च्या काळात अनेक सूधारणा होत आहे.
लोकांचे प्रश्न काय आणि ह्या बोलतात काय? यांचे विषय काय? कशाचा कशाला पत्ता नाही.
जनतेच्या प्रश्नाचं बोला. तुमचा पक्ष हिसकावून नेला का चोरून नेला हे जनतेला सांगून बावळट करू नका. मराठा आरक्षणाचं सांगा आपल्या पिताश्रींनी ओबीसी ना किती टक्के व का दिलं त्याचा खुलासा करा.
चारवेळा सीएम राहून शेतकर् यासाठी काय केले
मागील काळात एवढे चांगले काम केले असते एवढं फिरला असता तर ही वेळ आली नसती तुमच्यावर
सोन्याचे वांगे पीकवणारी ताई 10 एकरात 100 कोटींच उत्पन्न 🤣🤣🤣😜😜🤣🤣🤣
ताई तूम्ही येवढे वर्ष सत्तेत राहिला तेंव्हा तूम्ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे काहीच केले नाही. भाजप सरकार काय करते यापेक्षा तूम्ही शेतकऱ्यांसाठी काय योजना आणू शकतa यावर बोला. एखादं उदाहरण द्या की तूम्ही शेतकायांच्या भल्या साठी काय केले.
राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही. हिसकावून घेतला असे वांगीताई म्हणतात . तर मग पवार साहेब आणि त्यांच्या कुटंबियां च्या ताब्यात ज्या सहकारी संस्था,कारखाने आहेत.त्या पवारसाहेबांनी सामन्य नागरीका कडूनच कशा हिसकावून घेतल्यात ते पण सांगावे.
4:51 4:51 पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्रात किती फोडले किती सोडले रेल्वेमार्ग बनवायचा ठेका फक्त बि जि पी घेतला 50 वर्षे कमीपडले पवारांना
ह्यांची कसली संघटना नालायक पवार यांच्या आधी पुढारी बघा वसंत दादा यशवंत चव्हाण वसंतराव नाईक आणि हे बघा आक्का महाराष्ट्र खाल्ला ह्यांना आता हाकलून देण्यात यावे 🚩🙏जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड
ठरवुन केलेलं नाटक
शेतकऱ्यानी.याना.गावात.येवूदेवूनये
स्टंटबाजी
14 च्या पहिल्या तुमच्या बापाचं सरकार असताना आपण काय द्यावे लागले जनतेला माहीत आहे
काय हो ताई काँग्रेस शिवसेना फोडून राष्ट्रवादी बनवली. जे उभ्या आयुक्षात जे पेरलं तेच उगवलं. हिसकावून घेतला हे म्हणणं बरोबर नाही
या सूप्रियाताईंचा खुनशी चेहरा नीट निरखून पहा.
यालाच म्हणतात आकलेचे तारे तोडणे!
वडिलांनी किती क्षणांचं वाटोळं केलं हे फक्त आठवून बघा!
आठवणारचं नाही!
अहो सुप्रिया ताई जशी करणी तशी भरणी आपण जे पेरले तेच उगवणार
इतके दिवस का नाही केले आता इलेक्सेन मूळ सर्व काही आठवणी येतात
पवार, Bank कडून घ्या
ह्या शरद पवार ने शेतकऱ्यासाठी काय केले सहकारी कारखान्या मध्ये किती अब्ज रुपये खाल्ले मराठ्यांना आरक्षण का दिले नाही सत्तेवर असतांना
काँग्रेस - राष्ट्रवादी ने कधीही रस्ते, रेल्वे बांधणी कडे लक्ष दिले नाही. साधा पुणे - बारामती रस्ता सुद्धा कित्येक दशके एक पदरी होता. योजना आखायची, सुरू करायची आणि रखडवून त्याची किंमत वाढवायची हेच ह्यांचे काम असते. काही बंधलेच नाही त्यामुळे काही पडलेच नाही.
सुप्रिया सुळे फक्त देवळात लावायला छोटीसी घंटा देऊ शकते सडवले शेतकऱ्यांना मुतले फक्त हागायचं बाकी आहे
सुप्रीया ताई जे तुमच्या बापाला नाही जमलं ते मोदींनी केलं मोदींनी दौंड मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरी करण केले निवडणूक आली कि पवार साहेब म्हणायचे नगर बीड परळी लोहमार्ग करणार का केला नाही
Very good tai
एवढ्या वर्ष सतेत असताना काय दिल,ते सांगा,लय झाल आता लोकांना मुर्ख् बनवायचं काम,बंद करा,
Good work Tai
आमदार खासदार यांच्या पगाराबाबत बोला
बरोबर आहे काम होणार
सुप्रिया सुळे ताईच्या कार्य पद्धतीला सलाम त्या नेहमी गोरगरीब कष्टकरी शेतकरी पाठीशी राहुन संसदेत अमोल कोल्हे आणि दोघे जोमाने लढताना दिसतात खर्च ताई तुम्ही ग्रेट आहात ❤❤
सुप्रिया ताई तुमची सत्ता असली तुम्ही काय केल शेतकऱ्यांसाठी
पवार साहेब शेतकरी संपला आहे कर्ज माफ करा
आतापर्यंत पवार साहेबांनी च कर्ज माफी केली आहे मुळात आता आपल्याला शरदचंद्र पवार साहेबांचे राज्य सरकार स्थापन करायचे आहे
आपण बजरंग बली चे वंशज आहेत हिंद त्यामुळे एकजूट होऊ आणि हिंदू राष्ट्र करु
Tai 1 nambar
जनतेच्या कामासाठी पक्ष असतो पक्षच्या कामासाठी जनता आसते
ये तो झूठ बोलती आहे हे लक्षात ठेवा जय श्रीराम जय जय जय
मुलगी कोणाची आहे शरद पवाराची
६०. वर्षात. शेतकऱ्यांना. कसली ही. मदत मिळाली नाही. मराठा. जागा व्हा.
सर्व सत्तेसाठी
सुप्रिया सुळेनी गावोगावी जाऊन शेतकरयांना एकरात दहा करोड उत्पन्न घेणारी कला शिकविली तर महाराष्ट्रातील जनतेने कल्याण होइल.
1 बाप पन्नास वर्ष खोट बोलुण सत्तेत राहीला आणी आता ही तेच करनार
Nice😊
❤❤
ED यांचा वापर पूर्वीपासून सुरु आहे!!!! कोटभर रुपयांचे उत्पन्न कसे काढायचे हे ज्ञान शेतकर्यांना द्या!!! मादाम तुम्ही लवासा जमिनी शेतकर्याकडून लाटल्याचे सर्वांना माहीत आहे!!!
बेस्ट
आता तुमचा पण सुपडा साफ होणार
ONLY MANOJ JARANGE PATIL ❤
घे घंटा..
@@ashokpisal4334 घंटा नाहीं घंटी वारस आहे,
घी घंटी म्हणायचे. मराठा कुणबी OBC5 0%च्या आत आरक्षणात असुन , हा प्रश्न राज्य सरकारचचा आहे, तुतारी केंद्र सरकारकडे ढकलते. यांनीच मराठ्यांचे खरे वाटोळं केलं.
लोकसभेला निगेटिव्ह मतदान केलं,
विधानसभेला बघु, पाटलांनी फक्त उमेदवार उभे करु द्या.
मराठा खडा तो घंटी से बडा
Only जरांगे पाटील
जय शिवराय
@@ashokpisal4334 तुमच्याकडे आता घंटी आहे,
घे घंटी म्हण
बरोबर मूर्ख हिंदू शरद पवार ला मतदान करतात. मूसलमान तर १०० टक्के शरद पवार ला मतदान मतदान करतात... व शरद पवार निवडून येतात. आपण हिंदूंनो बसा बोंबलत. वक्फ बोर्ड पून्हा जमिनी ढापणार.
आदी आरक्षणे न नाही तर मग तुम्ही पढा
राष्ट्रवादी पक्षाणे मराठा आरक्षणा वरती बोला नाहितर कूठलाच पक्ष नाही आता मनोज दादा सरकार
ताई फार छान जनतेशी संवाद 🙏
सुप्रिया ताई काय चाललं आहे बाबांच्या पायावर पाऊल टाकून समाजातली आपली ओळख आपण बदलवत आहात नको करू असं आपल्याकडून खूप चांगली काम होत आहेत तेवढीच चालू ठेवा
राजकीय लोकांना असे प्रश्न विचारले च पाहिजेत?
पक्ष ही परापटी नाही मॅडम पक्ष हा जनतेने तयार केले ला असतो काम करणाऱ्या नेता चया मागे जनता असते
सर्व समण्याय माणसाच्या प्रश्नच उतर कोणत्याही नेत्या कडे नाही. शेतकरी समण्या वाऱ्यावर आहे.
सुप्रियाताई खरच धन्यवाद
Tai, you are true daughter of Maharashtra.
ताई पक्षा rतेल अंतर्गत वाद, फूट कलह हे सांगणे बह करा काम करा . रडू नका निवडून दिले काय करा
सगले पक्ष गेले उडत आता मनोज दादा सरकार मनोज दादा
Tai khupch chan
पेराल तेच उगवेल, बस्स...
We want leaders like Sulejwe bhen
ताई नी घेतलेला निर्णय बरोबर
पण लोकांना न्याय मिळवून दिले पाहिजे
फुटीर पुढारी शरद पवार साहेबांच्या सोबत कोर्टात का नाही गेले?
🙏🙏 सुप्रिया ताई धन्यवाद.
अशीच सामान्य जनतेची दखल घ्या.
त्यांना न्याय मिळवून द्या.
म्हणजे जे तुम्हाला म्हणतात ना की नुसते संसदेत भाषण करून काय उपयोग? त्यांना चांगली चपराक बसेल.
या बाईची ही नाटक आहे दलभद्री भिकार चोट बाई रांडेची
आधीच ठरलेलं असतं😂😂
Bjp कशाला सुप्रीया सुळे जी कीती वर्षे झाली अजून सुध्दा पवार साहेबाचं लक्ष नाही.
Vary. Good. Taie.
तत्परतेने उत्तर दिलं अभिनंदन
आधी मराठा समाजाला आरक्षण द्या नंतर बाकी प्रश्न पण कोण सोडवते ते पण पाहु
ज्यावेळेस आरक्षण देणे शक्य होते ,त्यावेळेस यांनी मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवले आणि आता काय आरक्षण देणार.आश्वासन फक्त देण्यासाठी असते मात्र कृतिशून्य असते
Chan tai