प्रशांत सर खूप छान विश्लेषण..🎉 केंद्रात जसे रंगा बिल्ला आहेत ,,ते सत्तेचा पुरेपूर वापर करून घेणारे,,आपल्या राज्यातील बेवडा रिक्षावाला ,मुंडीवर पाय देऊन वर गेलेला,,नी दुसरा पहाटे उठून मुतान धरण भरणारा,,ह्या दोन महान व्यक्तीला सोबत घेणाराला आपल्या राज्यात चांगले दिवस येतील का..bjp बरोबर ह्या दोन्ही लोकांची लायकी आम्ही जनता दाखवणार आहोत....
आपण जर नीट बघितलं तर 2014 ते 2019 सालापर्यंत भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खूप चांगली कामं केलेली आहेत. परंतु 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केले तेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे व्हिलनच्या भूमिकेत काम करत आले आहेत. 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 122 आमदार निवडून आले. नाहीतर भारतीय जनता पार्टीची तेवढी ताकदही नव्हती. पण आता देशाच्या राजकारणामध्ये 2019 पासून अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून भारतीय जनता पार्टीला गुर्मी चढली आहे. त्याचाच परिणाम 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीस देशाच्या राजकारणातून बाहेर गेले तर देशात चांगले दिवस येऊ शकतात.
नेहमीच सत्यविश्लेशन करत आहात ,अनं यांचे पुढील काही दिवसात काय होणार आहे हे भविष्यवाणी विश्लेशन ,सत्यपरेशान हो सकता है लेकीन पराजित क़भी नही हो सकता है यावरुन स्षठ दिसते
तुमचे खुप विश्लेषण आसते मि दररोज आयकत असतो सर जय महाराष्ट्र🚩🚩 भाजप हारणार हे त्यांना माहिती आहे पक्ष फोडा फोडी करून काही उपयोग नाही हे सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेला आवडले नाही
भाजपचं मिशन होत की प्रादेशिक पक्ष पूर्णपणे संपवणे मात्र ते महाराष्ट्रात तरी शक्य नाही भाजपच कायमच शल्य राहिलं आहे की आपण प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन सत्तेत येऊ शकत नाही गेल्या 10 वर्षात करायला गेले एक आणि झालं एक
प्रशांत सर जय महाराष्ट्र.सर 2014 के बाद देश मे ऐसा नही कोई किसी का सगा जिसे जिसे भाजप ने नही ठगा.सर परमेश्वर न करो असं होवो महायुतीच्या जागा वाटपा मधे भाजप १५० पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवणार आहे. यदा कदाचित चुकून भाजपला एकट्याला १४५.जागा जिंकण्यात यशस्वी ठरली तर याच २०२४ मधेच भाजप एकनाथ शिंदे आणि अजीत पवार ला GPL देऊन टाकिन २०२९ ची वाट पण बघणार नाही.महाअघाडी चे जागा वाटप पाहिलं तर तिघान पैकी कोणीच १४५ च्या जवळपास हि जागा लढविणार नाही.जय महाराष्ट्र.
कदम साहेब आता मुद्दा काय आहे तेच लोक तेच चेहरे कंटाळा आलाय यांचा 1. मुद्दे तेच आहेत पण काम कोण करतोय जि प शाळा पडत्यात, गळतयत किंवा बंद पाड्यात शिक्षणाचा बाजारीकरण थांबवा. 2. आरोग्य सेवा आणखी सामन्याच्या आवाक्याबाहेर आहेत. 3. ग्रामीण रस्ते तयार केल्यापासून वरशभर रस्ता मस्त परत कधी करणार पत्ता नाही.
बाळा साहेबांची खरी शिवसेना व भाजप यांची युती पंचवीस वर्षे होती.पण आता मिंधे शिंदे ची खोटी शिवसेना व भाजपची युती साडेसात किंवा त्या पेक्षाही कमी वर्षे रहाणार आहे. हे नक्की.
महायुतीच्या जागा वाटपा विषयी अमित शहा याना डोईजड शिंदे.अजित पवार झाले असल्याने अशी वक्तव्यं त्यांनी केली परंतु यात म्हाविकास आघाडीला फायदेशीर ठरणार यात शंकाच नाही. जय महाराष्ट्र.
प्रशांतजी सुप्रीम कोर्ट आणि लोकशाही वरील विश्वास उडाला... महाराष्ट्र सत्तासंघर्ष... जर तिथे या राजकारण्यांना न्याय मिळत नसेल तर सामान्य माणूस खूप लांब राहिला
ज्या कोणा राजकीय व्यक्तीला राजकीय चाणक्य म्हणतात त्याने महाराष्ट्रात स्वतच्या व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पायावर गेली पाच वर्ष धोंडा टाकला आहे. सगळे नुसते चोळत बसले आहेत. अजून पाच वर्ष वाट पहा.
हे भाजपवाले बाळासाहेबांना झाले नाहीत.तर शिंदे आणि अजितदादा किस खेत की मुली...
या दोघाना नारळ नाही वाग देतील हे लिहून घ्या
एक नंबर विश्लेषण जय महाराष्ट्र🙏🏻 प्रशांत साहेब
वाग म्हणजे ?
मिंधे आत्ता कितीही हवेत उडत असला तरी बीजेपीवाले बरोबर त्याची हवा काढून टाकणार
प्रशांत सर याचे दिवस भरत आलेत आता. ऊद्वव ठाकरे सो जिदाबाद.
ग्रामीण भागात एक म्हण आहे मुतापुरतं चुटूकलं हातात धरणं .
येत्या निवडणुकीत महाराष्ट्रात खाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर सगल्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील 😅
Right brother
आता शिंदे आणि दादा यांची अवस्था ना घर का ना घाट का अशीच होणार 😄
जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रशांत सर खूप छान विश्लेषण..🎉
केंद्रात जसे रंगा बिल्ला आहेत ,,ते सत्तेचा पुरेपूर वापर करून घेणारे,,आपल्या राज्यातील बेवडा रिक्षावाला ,मुंडीवर पाय देऊन वर गेलेला,,नी दुसरा पहाटे उठून मुतान धरण भरणारा,,ह्या दोन महान व्यक्तीला सोबत घेणाराला आपल्या राज्यात चांगले दिवस येतील का..bjp बरोबर ह्या दोन्ही लोकांची लायकी आम्ही जनता दाखवणार आहोत....
Thanks a lot 🙏
खुप छान सत्य आणि परखड विश्लेषण 🙏🙏
महायुतीची सत्ता येत नाही, स्वबळावर सत्ता हे तर दिवास्वप्न
अमित शहा आणि मोदी जेवढ्या वेळा महाराष्ट्रात येतील तेवढा महाविकास आघाडीचा विजय निश्चित.
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
या अमित शहा ला कोणी... काय काम करतोस म्हणून विचारणार की नाही
महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्यांना महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा
भाजपाची आता किव करावीशी वाटते. पूर्ण सॅन्डवीच झालं आहे. प्रशांतजी आपल्या ओघवत्या आणि अभ्यासूशैलीत योग्य विवेचन.
Thanks 🙏 पाच वर्षात हसं करून घेतलं
@@PrashantKadamofficial sir , konach has zaal te pn liha o...
आपण जर नीट बघितलं तर 2014 ते 2019 सालापर्यंत भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खूप चांगली कामं केलेली आहेत. परंतु 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केले तेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे व्हिलनच्या भूमिकेत काम करत आले आहेत.
2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 122 आमदार निवडून आले. नाहीतर भारतीय जनता पार्टीची तेवढी ताकदही नव्हती. पण आता देशाच्या राजकारणामध्ये 2019 पासून अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून भारतीय जनता पार्टीला गुर्मी चढली आहे. त्याचाच परिणाम 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीस देशाच्या राजकारणातून बाहेर गेले तर देशात चांगले दिवस येऊ शकतात.
One and only Prashant Kadam sirji
अमित आणि नरेंद्र च काय अनिलचंद्र आणि दामोदरदास आले तरी महायुती ची सेंच्युरी होणार नाही.
उदधवसाहेब यांना धोखा दिला तर हे कोण..😊
विधानसभेच्या निकला नंतर एकनाथ शिंदे - अजित पवार आधाराचा खांदा मिळणार नाही.
अप्रतिम विश्लेषण केले प्रशांत सर
Thanks 🙏 keep watching keep sharing
नेहमीच सत्यविश्लेशन करत आहात ,अनं यांचे पुढील काही दिवसात काय होणार आहे हे भविष्यवाणी विश्लेशन ,सत्यपरेशान हो सकता है लेकीन पराजित क़भी नही हो सकता है यावरुन स्षठ दिसते
Really really appreciable well said 🙏
कपील शर्माची उणीव जनतेला जाणवू नये याची प्रत्येक भाजपा नेता मनःपूर्वक प्रयत्न करीत आहे.
प्रशांत कदम साहेब निसर्गाचा नियम आहे. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे जोमाने वाढत नाहीत. तंतोतंत हे राजकारणात पाहयाला मिळते.अस मला वाटते धन्यवाद.
भाजप जर शिंदे बरोबर राहिली तर भाजप महाराष्ट्र मधून संपेल 😂
म्हणजे ज्यांचा हात पकडुन महाराष्ट्र मध्ये आले त्यांचाच एक माणूस भाजप संपवणार !
अतिशय सुरेख आणि सत्य विश्लेषण ..
भारतीय जुमला पार्टी चा इतिहास म्हणजे मैत्री वरील डाग आहे
तुमचे खुप विश्लेषण आसते मि दररोज आयकत असतो सर
जय महाराष्ट्र🚩🚩
भाजप हारणार हे त्यांना माहिती आहे
पक्ष फोडा फोडी करून काही उपयोग नाही
हे सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेला आवडले नाही
Perfect 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
दररोज आपल्या व्हिडीओ ची वाट पाहत असतो
V. True analysis
भाजपा ला अहंकाराने ग्रासलं आहे
खुप छान विश्लेषण केलं सर.
शत प्रतिशत भाजप, हा त्यांचा छुपा अजेंडा आहे,
प्रशांत दादा आपले विशेषण एकदम सटीक
Thanks 🙏
भाजपने कितीही उड्या मारल्या तरी, स्वबळावर सत्ता येणार नाही.. आताच कुबड्या वर उभे आहेत तरी सुद्धा..... केवढा आत्मविश्वास... 😄
तुम्ही ABP माझा हे चॅनेल सोडलं त्याबद्दल पुनःश्च एकदा धन्यवाद !! !❤❤
बरोबर आहे साहेब ❤ त्याची लायकी दाखविणे गरजेचे आहे
शाहा दररोज जरी दिल्ली मुंबई वारि केली तरि भाजपचे चाळीस आमदार निवडून येणार नाही
चांगले विश्लेषण केले बीजीपी या गघाराना नामशेष करणार
प्रशांतजी मिंधे व धरणबाबाचा लोणच्यासारखा वापर होईल
आज नवीन आणि पांढरा ड्रेस घालून विश्लेषण ❤
फक्त दिड महिन्याचं भविष्य सांगा.
चुनावी जुमला मी मारल्यासारखे करतो तुम्ही रडल्या सारखे करा मात्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे संयमाने शांततेत कार्यक्रम केला जातो
Yes 💯
त्यांना जे पाहिजे होते ते केले आता दादा आणि भाऊ यांची गरज नाही.
😂😂😂 भाजपच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात फक्त चिखल भेटलाय कमल उगवण्यासाठी 😂😂😂
कॉग्रेसने ही ठाकरेना कोणत्याही प्रकारे धोका दिला तर कॉग्रेसचाही अशीच बीजेपी सारखा होईन
भाजपचं मिशन होत की प्रादेशिक पक्ष पूर्णपणे संपवणे मात्र ते महाराष्ट्रात तरी शक्य नाही
भाजपच कायमच शल्य राहिलं आहे की आपण प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन सत्तेत येऊ शकत नाही
गेल्या 10 वर्षात करायला गेले एक आणि झालं एक
फडणवीस ची खाज मोडली मी पुन्हा येईन पण उपमुख्यमंत्री होईन याच्या सारखे दुर्दैव नाही
Nice anyalisis Prashantji!👍👌
Thanks Samadhan ji🙏
प्रशांत सर जय महाराष्ट्र.सर 2014 के बाद देश मे ऐसा नही कोई किसी का सगा जिसे जिसे भाजप ने नही ठगा.सर परमेश्वर न करो असं होवो महायुतीच्या जागा वाटपा मधे भाजप १५० पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवणार आहे. यदा कदाचित चुकून भाजपला एकट्याला १४५.जागा जिंकण्यात यशस्वी ठरली तर याच २०२४ मधेच भाजप एकनाथ शिंदे आणि अजीत पवार ला GPL देऊन टाकिन २०२९ ची वाट पण बघणार नाही.महाअघाडी चे जागा वाटप पाहिलं तर तिघान पैकी कोणीच १४५ च्या जवळपास हि जागा लढविणार नाही.जय महाराष्ट्र.
True and correct analysis
Thanks
❤सत्य❤
कदम साहेब आता मुद्दा काय आहे तेच लोक तेच चेहरे कंटाळा आलाय यांचा
1. मुद्दे तेच आहेत पण काम कोण करतोय जि प शाळा पडत्यात, गळतयत किंवा बंद पाड्यात शिक्षणाचा बाजारीकरण थांबवा.
2. आरोग्य सेवा आणखी सामन्याच्या आवाक्याबाहेर आहेत.
3. ग्रामीण रस्ते तयार केल्यापासून वरशभर रस्ता मस्त परत कधी करणार पत्ता नाही.
Right sir
बरोबर आहे सर
रस्सी जल गयी बल नहीं गया.
अमित शहांना सध्या भाजपवालेच दादा कोंडके म्हणतात
काहीही करा जनताच ह्या बीजेपी चा माज ऊतरवनार
भाजपाचा सुपडा साफ होणार
काही दिवसात बीजेपी चेच तुकडे होणार आहेत
40 pan Khajapa chya seat yenar nahi 2024 madhe
👍👍
अगदी बरोबर
माहाराटू वाचवा ठाकरे साहेब 🎉
Correct analysis👌👌
प्रशांत सर नमस्कार🙏🙏
बाळा साहेबांची खरी शिवसेना व भाजप यांची युती पंचवीस वर्षे होती.पण आता मिंधे शिंदे ची खोटी शिवसेना व भाजपची युती साडेसात किंवा त्या पेक्षाही कमी वर्षे
रहाणार आहे. हे नक्की.
Kadam sar ok vishleshan
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
*नारळ तर मतदार bjp ला देणार आहेत..*
Dhanyawad kadam Saheb. Paudha Cha CM Fakta Aani Fakta Uddhav Balasaheb Thackeray
Udav Thakre saheb only one
महायुतीच्या जागा वाटपा विषयी अमित शहा याना डोईजड शिंदे.अजित पवार झाले असल्याने अशी वक्तव्यं त्यांनी केली परंतु यात म्हाविकास आघाडीला फायदेशीर ठरणार यात शंकाच नाही. जय महाराष्ट्र.
प्रशांतजी सुप्रीम कोर्ट आणि लोकशाही वरील विश्वास उडाला... महाराष्ट्र सत्तासंघर्ष... जर तिथे या राजकारण्यांना न्याय मिळत नसेल तर सामान्य माणूस खूप लांब राहिला
बरोबर आहे हे
2029.पर्यंत.. काळ कसा येईल हे कोणी सांगू शकतो का? कोण दिसेल तर कोणी नाही दिसणार
प्रशांतजी तुमचं विश्लेषण खूप छान असतं
Good information
Thanks
भाजप खूप लॉन्गटर्म पॉलिसीवर काम करत असतात पण बाकीचे सगळे उतावळे आहेत ना!
नारळा काय नारळ देणार 😂
महाराष्ट्राचे किंग उद्धव ठाकरे असणार
सध्या भाजप दोघांनीही सोडणार नाही. नाहितर चाळिस सुद्धा निवडुन येणार नाहित.
जिंकणार महविकास आघाडी
जे स्वतःच आपलं घर पेटवतात त्यांची काळजी भाजप गोत्यात असताना करतील असे संभवत नाही।
प्रशांत सर २०१४ ला BJP आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते.
भाजपाचा एक उद्देश असतो वापरा आणि फेकून द्या
शिंदेकडे सत्ता आहे तो पर्यंत माज आहे...
काही दिवसांनंतर सगळा माज उतरवून मिळेल...
Good sir🎉🎉
Thanks
Detailed neutral analysis.....
By kadam sir..
Thanks 🙏 keep watching keep sharing
ज्या कोणा राजकीय व्यक्तीला राजकीय चाणक्य म्हणतात त्याने महाराष्ट्रात स्वतच्या व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पायावर गेली पाच वर्ष धोंडा टाकला आहे. सगळे नुसते चोळत बसले आहेत. अजून पाच वर्ष वाट पहा.
प्रशांत सर मिंदे साहेबाला परत रिक्षा चालवायची वेळ येणार 😉😂
१००/ बरोबर बीजेपी ला आता सता मीळणार नाही
शिंदे च मुख्यमंत्री पद गेला वर तो संपला मध्ये जमा आहे
मिंधे आणि पवार या दोघांची स्वतः ची पात्रता आणि लायकी काय?
या दोघां मधून मोदी आणि शाह वजा केले तर किती शिल्लक उरते??
भाजपचं अवघड जागेचे दुःख ने खरोखरच एकनाथ शिंदे आहे. हे पण छाती ढोक सांगा ना. धन्यवाद 🙏
शिंदे आणि अजितदादा यांच्या शिवाय भाजप फक्त पन्नास जागा ओलांडू शकत नाही.
हे नवीन नाही जग जाहीर आहे
२०२४ मध्ये महायुतीला विरोधीपक्षनेते सुध्दा संविधानानुसार मिळणार नाही. एवढी बिकट अवस्था होणार आहे.
शिंदे घर का ना घाट का होणार 😂
👍👍👍👍👍👍👍👍
Very correct and logical
Thanks 🙏 keep watching keep sharing