Uddhav ne jasa kay khandani gola karun rajyacha bhala kela hota mhaney! Daruchi dukana ughadi ani mandiranna kulup lavli covid madhe tevha vatola nahi zala ka ?
Devendra ji Braman aahet mhanun Martha samaj tyana target kart aahe aani Shard Pawar he Maratha navhate ka tyana karget kadhi nahi Keli Karan tyani Martha samajala samjle nahika
हे सरकार पुरते गांगरून गेलेले आहे. बदलापुरात आंदोलकांना अटक असो की एमपीएससी आंदोलकांना अटक असो. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याऐवजी अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांनाच अटक करण्याचा प्रताप एखादे नपुंसक सरकारच करू शकते. येत्या विधानसभेला मतदार यांची लायकी यांना नक्कीच दाखवून देतील.
Savidhanch pakshpati aahe 100 gunhegar sutale tari chaltil pan 1nirapradhala phashi nahi zali pahije mhanje 100 jan case karan are nirapradhi nastat ka?
पहीला त्या सदावर्ते ला पहीला तिथून हाकलुन देवा सरळसरळ अशा गंभीर घटनेच काही पक्ष सरळसरळ समर्थन करतायत आनि असल्या लोकांच्या मुलाखती खुशाल महाराष्टाला दाखवतात आचार्य आहे
अरे नेतेमंडळी तुमच्या वेळेला आमच्या वेळेला हेच करत बसणार माझी दोशी आहे त्यांना केव्हा सजा देणार सर्वजण पक्षाची भूमिका मांडतात एकमेकांची चुकाच करत बस काढत बसत आरोपी चूक केली सजा द्या
केशव उपाध्ये,,,,2019 ते 2024 पर्यंत दर वर्षी किती महिला अत्याचार झाले आहे ते शासकीय स्तरा वर जाहिर करावे,,,,,,, ,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
केशवजी तुम्हाला मागे काय घडल हे सांगायला बोलवलं आहे का आता काय झालं त्याच बोला.त्यांनी तस केलं म्हणून जनतेने तुम्हाला निवडलं आहे.त्यांनी तस केलं म्हणून तुम्ही पण तेच करता का
*महाविकास आघाडीने* 24 ऑगस्ट ला बंद पुकारुन बदलापुरच्या घटनेचा निषेध करायचा ठरविला आहे *जी घटना घडली त्याबद्दल त्या नराधमला शिक्षा ही मिळेच याबद्दल दुमत नाहीय* आणि निषेध हा केलाच पाहिजे *ते सरकार कोणाचेही असो, पण एवढा दुजाभाव का❓* *उरणमधील यशश्री शिंदेची* एका धर्माधाने चाकूने तिचे स्तन कापून चेहरा ठेचून ठेचून क्रृर हत्या केली *तेव्हा या महाविकास आघाडीला बंद का आठविला नाही तर तो गुन्हेगार मुस्लिम समाजाचा होता म्हणुन....का❓* *काल परवा संभाजीनगरमधील घटना* पुजा पवार नामक मुलीवर *मॅकनिक असलेल्या धर्माधाने तिला एकतर्फी प्रेम करुन भावाला मारण्याची धमकी देवुन* तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले *तेव्हा कोणाला* बंद आठविला नाहीय कारण तो मुस्लिम होता⁉️ *दिशा सालियन या तरुणीवर बलात्कार करून* 14 व्या मजल्यावरून फेकून तिचा खून केला जातो *महाविकास आघाडी सरकार असताना हे प्रकरण दाबले जाते* कारण यातील बलात्कारी खुनी *या महाविकास आघाडी मधलाच नराधम युवानेता आहे 💁♀️💁🏻♂️* *वासनांध* कुठल्याही धर्माचा असुदेत शेवटी तो गुन्हेगारच *परंतु तुमचा निषेध बंद ला दुजाभाव का करता❓* *एकीकडे बोलता आंम्ही राजकारण करत नाही* दुसरीकडे धर्माधांनी आपल्या लेकींवर अत्याच्यार हत्या केल्यावर *मुग गिळुन बसता तेव्हा हे एकाच समाजासाठी तुमचे राजकारण करता हे इतर समाजाला का बरं समजु नये* *तेव्हा* मेणबत्या पेटवा, निषेध करा, आंदोलन करा *पण गांढवांनो धर्माधांचे आपल्या बहिणीवर अत्याच्यार हत्या होत असतात तेव्हा (.... ) बिळातुन बाहेर या* नाहीतर राजकारण कोण करतोय *हे सांगण्यांची गरज नाहीय ते समोर दिसतेयच 🤷♀️🤷♂️*
News 18 लोकमत हे network 18 चे चॅनल आहे. Network 18 अंबानी यांच्या मालकीचे आहे. आता काही दिवसापासून इथे कशा चर्चा होत आहेत. विरोधी पक्षालाच प्रश्न विचारले जात आहेत.😮😮😮
सदावर्ते यांना बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या ठिकाणी 5 थेटा करण्यासाठी पाठवा म्हणजे ते मानसिकरीत्या ठीक होतील . कारण ते जे मोठ्याने ओरडतात , डोळे मोठे मोठे करून चकने करतात तर हे योग्य नाही आणि ते अशा चर्चेत असेल म्हणजे सर्कस पहिल्या सारखेच वाटते 😂
जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा पत्रकार लोकप्रतिनिधींना प्रतिक्रिया विचारतात आणि ते प्रतिक्रिया देतात.परंतु सत्ता पक्षाने एक पत्रक काढावे कि विरोधी पक्षातील प्रतिनिधींनी काय बोलावे म्हणजे त्यांच्यावर राजकारण करताहेत असा आरोप होणार नाही.किंवा सत्ता पक्षाच्या प्रवक्त्याला विचारून प्रतिक्रिया द्याव्यात.
बाळासाहेबांनी राजकारणामध्ये ,राजकारण आणि समाजकारण यांची टक्केवारी सांगताना. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण .हा उपदेश दिला होता आता. याबाबतीत 100% राजकारण होतंय.
अशा नराधमास भरचौकात तडफडून तडफडून जीवंत जाळायला हवे,तेवढी संतापजनक घटना आहे ही,सरकार व विरोधी पक्ष दोघांनी यांचा विचार करावा,तरच जरब बसेल.ऊणे दुणे काढण्यात अर्थकाय.
राजकारण आहे बंद केल्याने काय साध्य होणार ज्यांची हातावर पोट आहे त्यांची जास्त वाताहात होते सर्वसामान्य यात भरडले जातात शेवटी सर्व राजकारणी एकच असतात हे निर्विवाद सत्य आहे
न्याय प्रविष्ट असलेल्या घटनेबाबत कायद्याच्या चौकटीत राहुल भाष्य करावं .अथवा कृती करावी. असे ठणकावून सांगणारे गुण रत्ने सदावर्ते आगे बढो .नाहीतर न्यायव्यवस्था धोक्यात येईल.
न्याय देवतेने मत मांडले आहे. सरकार जनतेबरोबर आहे, एस आय टी नेमून सरकारने योग्य पावले उचलली आहेत. नेहमीप्रमाणे विरोधी पक्ष गोंधळलेल्या स्थितीत कोमात गेला आहे.
सदावरते सारख्या व्यक्तीला बोलावून चर्चा वायफळ वाटते.
लाडकी बहीण लाडकी बहीन तुमच्या घरचे देतीका
तुमचा बाप आहे सदावरते, सगळ्या obc चा पाठीबा आहे सदावरते साहेबाना.
N̈n
बांगला देश करु पाहत बॉम्ब ब्लास्टर
बंद करनया पेक्षा एकदा फासीं होत नाही तो पर्यंत मोठया नेतया नीं आमरण ऊपोशन ला बसल पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
त्यात उध्दव ठाकरे पण पाहिजे, घरी बसून रडून चालत नाही
@@parkashgala2336 उपोषण म्हणजे समाज आणि सरकार ला वेठीस धरण्याचे माध्यम बनले आहे
सदावर्ते हात फडणवीस चा कार्यकर्ता
सदावर्ते ह्याला कशाला घेतला नासका अंबा
😂😂
😢😂😂
सदावर्ते कशाला जोडले?वकिलांने कसे बोलावे ? वकिल कसा असावा?हे पञकारांनी ओळखून अशा वकिलांना कशाला सहभागी करुन घेता?
लक्ष divert करणे साठी
अरे सद्या, आवाज का चढवून का बोलतोस, अनाजी चा पालतू..... अवकातीत रहा.
हा कोणाचा कुत्रा आहे सर्वांना माहित आहे त्याला का किंमत देताय तूम्ही
हेकण्या
जोपर्यंत नेते मंडळी यांच्या घरात अशा घटना घडत नाही तोपर्यंत याना त्या घटनेची गंभीर्य नाही कळणार
Vishesh taha congress chya netyanchya ghari
ना******* सदावर्ते याला काय म्हणून घेतले..यावर पण एक चर्चासत्र घ्या..😇😇😇
भाजपन राजाचं वाटोळं केलाए
राज्य हो
मग आता कल्याण करणाऱ्यांना निवडून दे म्हणजे कल्याणच
@@dhanashreeupalekar4519देणारच आहे
Kindly explain what good work is done by Mr Sharad Pawar, Sonia Gandhi, Uddhav Thakre. Why does this action not take Disha Salian rapists.
Uddhav ne jasa kay khandani gola karun rajyacha bhala kela hota mhaney! Daruchi dukana ughadi ani mandiranna kulup lavli covid madhe tevha vatola nahi zala ka ?
फडनविसचा राजीनामा घ्या
Devendra ji Braman aahet mhanun Martha samaj tyana target kart aahe aani Shard Pawar he Maratha navhate ka tyana karget kadhi nahi Keli Karan tyani Martha samajala samjle nahika
जरंगे पार्ट 2
दुखणेच फडणवीस ....
जनतेचा उद्रेक झाला नसता तर यला वाचा पुटलीच नसती.
शरद पवार बोललेच होते मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही
अहो उपाध्ये , सरकार तुमचे आहे तुम्ही का हलगर्जीपणा केला हे सांगा, मागील सरकारचे उणे दुणे काढून स्वतःच नपूसंगत्व सिद्ध करू नका
राजकारण करण्यापेक्षा ७ दिवसाच्या आत फाशी देण्यात कशी देता येतील या वरती बोला.......❤❤
सदावर्ते, मिडिया समोर आवाज वाढवू नये.
हे सरकार पुरते गांगरून गेलेले आहे. बदलापुरात आंदोलकांना अटक असो की एमपीएससी आंदोलकांना अटक असो. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याऐवजी अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांनाच अटक करण्याचा प्रताप एखादे नपुंसक सरकारच करू शकते. येत्या विधानसभेला मतदार यांची लायकी यांना नक्कीच दाखवून देतील.
जय महाराष्ट्र ❤ ठाकरे सरकार ❤
फडणवीस यांच्यासारखा समर्थ गृहमंत्री आजवर झालाच नाही!!!!!!
चायनल वाल्याला दुसरं कोणी भेटत नाही का चर्चेला
अरे,पावसकर,मग प.बंगालमध्ये तुम्ही काय मागणी करत आहात?त्याची पूर्तता महाराष्ट्रात का करत नाही आहात.
हे झाकण संविधान मानत आणी हिन्दू राष्ट्र बोलतं..
😂
Savidhanch pakshpati aahe 100 gunhegar sutale tari chaltil pan 1nirapradhala phashi nahi zali pahije mhanje 100 jan case karan are nirapradhi nastat ka?
निर्लज्ज सरकारचा कडेलोट करणार....
पहीला त्या सदावर्ते ला पहीला तिथून हाकलुन देवा सरळसरळ अशा गंभीर घटनेच काही पक्ष सरळसरळ समर्थन करतायत आनि असल्या लोकांच्या मुलाखती खुशाल महाराष्टाला दाखवतात आचार्य आहे
उद्धवजी नी पहिलाच स्पष्ट केलं की या बंद ला राजकारण म्हणून बघू नये जनतेचा बंद आहे.... बडे
सदावर्दे..SC ने sc/st यांच्या बद्दल जो निर्णय दिला.आणि तो योग्य आहे असा सर्व समाज मान्य आहे.गरीब लोकांचं भल होईल..त्यामुळे भारत बंद आहे त्यावर बोला..
सदावर्ते यांना कशाला बोलविता......
अरे नेतेमंडळी तुमच्या वेळेला आमच्या वेळेला हेच करत बसणार माझी दोशी आहे त्यांना केव्हा सजा देणार सर्वजण पक्षाची भूमिका मांडतात एकमेकांची चुकाच करत बस काढत बसत आरोपी चूक केली सजा द्या
पावसकर आपण एस् टी कामगार यांचे बघा लवकर
हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार
Bokandi ghya Pawar& Uddhav &Gandhi pariwar 70 Varsh Kami zale te basle hote tari part basva & Maharashtra ha chayna chya Kiva Muslim Rajyachya hatat deun janteche watole karun taka & Bhik magayla lava Marathi mansala hich niti aahe Coungres Pakshachi
बांगलादेश च्या घटनेमुळे महाराष्ट्रात आंदोलन होते मग महाराष्ट्रातील घटनेवर आंदोलन केल तर बिघडले कुठे... निर्लज्ज सरकार
शाळा भाजपची होती का?
सदावर्ते पोलिसानी बारा तास FR का नोंदून घेतला नाही.
केशव उपाध्ये तुम्ही महाराष्ट्राचे बोला बंगालचा राहू दे
😊 सर्व राजकीय पक्षांची संवेदना संपलेली आहे सगळे राजकीय पक्ष आशा निंदनीय गोष्टींचे राजकारण करून राजकीय पोळी भाजतात 😔😔
केशव उपाध्ये,,,,2019 ते 2024 पर्यंत दर वर्षी किती महिला अत्याचार झाले आहे ते शासकीय स्तरा वर जाहिर करावे,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
गृहमंत्री राज्य सांभाळण्यास असमर्थ आहे.नैतिक जबाबदारी म्हणून ते राजीनामा देतील.
म्हणजे जरंगे गृहमंत्री होतील
@@rajendramahanure1985 😂😂
झोपेतून उठला आता
केशवजी तुम्हाला मागे काय घडल हे सांगायला बोलवलं आहे का आता काय झालं त्याच बोला.त्यांनी तस केलं म्हणून जनतेने तुम्हाला निवडलं आहे.त्यांनी तस केलं म्हणून तुम्ही पण तेच करता का
बंद करा म्हणजे सरकारचे डोळे आतातरी उघडतील
केशव खोठ बोलतो
एकमेकांची उनी दूनी काढण्यात व्यस्त आहेत.
हे सर्व राजकारणी फक्त सिलेंक्टिव्ह बाजू घेऊन बंद पुकारतात
*महाविकास आघाडीने* 24 ऑगस्ट ला बंद पुकारुन बदलापुरच्या घटनेचा निषेध करायचा ठरविला आहे *जी घटना घडली त्याबद्दल त्या नराधमला शिक्षा ही मिळेच याबद्दल दुमत नाहीय* आणि निषेध हा केलाच पाहिजे *ते सरकार कोणाचेही असो, पण एवढा दुजाभाव का❓*
*उरणमधील यशश्री शिंदेची* एका धर्माधाने चाकूने तिचे स्तन कापून चेहरा ठेचून ठेचून क्रृर हत्या केली *तेव्हा या महाविकास आघाडीला बंद का आठविला नाही तर तो गुन्हेगार मुस्लिम समाजाचा होता म्हणुन....का❓*
*काल परवा संभाजीनगरमधील घटना* पुजा पवार नामक मुलीवर *मॅकनिक असलेल्या धर्माधाने तिला एकतर्फी प्रेम करुन भावाला मारण्याची धमकी देवुन* तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले *तेव्हा कोणाला* बंद आठविला नाहीय कारण तो मुस्लिम होता⁉️
*दिशा सालियन या तरुणीवर बलात्कार करून* 14 व्या मजल्यावरून फेकून तिचा खून केला जातो *महाविकास आघाडी सरकार असताना हे प्रकरण दाबले जाते* कारण यातील बलात्कारी खुनी *या महाविकास आघाडी मधलाच नराधम युवानेता आहे 💁♀️💁🏻♂️*
*वासनांध* कुठल्याही धर्माचा असुदेत शेवटी तो गुन्हेगारच *परंतु तुमचा निषेध बंद ला दुजाभाव का करता❓*
*एकीकडे बोलता आंम्ही राजकारण करत नाही* दुसरीकडे धर्माधांनी आपल्या लेकींवर अत्याच्यार हत्या केल्यावर *मुग गिळुन बसता तेव्हा हे एकाच समाजासाठी तुमचे राजकारण करता हे इतर समाजाला का बरं समजु नये*
*तेव्हा* मेणबत्या पेटवा, निषेध करा, आंदोलन करा *पण गांढवांनो धर्माधांचे आपल्या बहिणीवर अत्याच्यार हत्या होत असतात तेव्हा (.... ) बिळातुन बाहेर या* नाहीतर राजकारण कोण करतोय *हे सांगण्यांची गरज नाहीय ते समोर दिसतेयच 🤷♀️🤷♂️*
वर चर्चा करणार्यांना लहान लहान बालींकासोबत जे घडले याचे काहीच दुःख नाही फक्त राजकारण यांना करायचे आहे, नाही जनाची तर थोडी मणाची तरी ठेवा.
फडणवीस देवाघरी गेलयाने बदलापूरला गेला नाही.
दोदीवसदूखदिसलनाहीवाटत.वाटत
कीरन पावसकर तु नक्की येका बापा चा नाहिस
अरे यांच्या नात्यातील कोण अस्तेना तर यानी काय केले असते,
तुझे नातेवाईक यांचे वर् अत्याचार झाला तर् हे गप्प् बसले असते का
घुबड आहे अजून?
झोप्ला होते का किरन् पावसकर्
बुरा मत सुनो बुरा मत बोलो बुरा मत देखो अस सरकार आहे
एस् टी कामगार यान्चि वाट लावली यानी याला बोलणेची संधी देवू नका
संविधानात खूप घटना दुरुस्ती करायला हवी
सदावरते तु फक्त तुझ्या वतीने बोल
महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे
सदावर्ते चर्चा बोलू नका ok
सदावरते नीट बोला मराठ्यांच काय केल
सदवरते ला बोलाऊन तुम्ही लोकमत चॅनलचे महत्व कमी करताय. बरेच लोक सदवरते बघून चॅनल चेंज करतात...
प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करण्यापेक्षा चिघळत ठेवणं हेच राजकीय लोकांचे लक्ष,
News 18 लोकमत हे network 18 चे चॅनल आहे. Network 18 अंबानी यांच्या मालकीचे आहे. आता काही दिवसापासून इथे कशा चर्चा होत आहेत. विरोधी पक्षालाच प्रश्न विचारले जात आहेत.😮😮😮
सदावर्ते यांना बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या ठिकाणी 5 थेटा करण्यासाठी पाठवा म्हणजे ते मानसिकरीत्या ठीक होतील . कारण ते जे मोठ्याने ओरडतात , डोळे मोठे मोठे करून चकने करतात तर हे योग्य नाही आणि ते अशा चर्चेत असेल म्हणजे सर्कस पहिल्या सारखेच वाटते 😂
ज्या हेडिग वर नावं आहे तो तर फक्त गप्पच आहे मग त्या माणसाचं नावं का ., काय कारणं तर तो माणूस..,
🌹 Mr Gunaratna Sadavarte Advocate Excellent explained.
गलीछ ग्रह मंत्री फडनविस
या सदावर्ते ला बघून असं वाटत नाही की हे कोणा संगत न्याय करेल कारण की याचा चेहराच घुबडा वाणी दिसतो
जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा पत्रकार लोकप्रतिनिधींना प्रतिक्रिया विचारतात आणि ते प्रतिक्रिया देतात.परंतु सत्ता पक्षाने एक पत्रक काढावे कि विरोधी पक्षातील प्रतिनिधींनी काय बोलावे म्हणजे त्यांच्यावर राजकारण करताहेत असा आरोप होणार नाही.किंवा सत्ता पक्षाच्या प्रवक्त्याला विचारून प्रतिक्रिया द्याव्यात.
सदा भाऊ डेंजर....✌️✌️कडक
किशोर तिवारी मुळे शिवसेना UBT ची महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. तिवारीला सभा शास्रची ज्ञान कमी आहे
बाळासाहेबांनी राजकारणामध्ये ,राजकारण आणि समाजकारण यांची टक्केवारी सांगताना. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण .हा उपदेश दिला होता आता. याबाबतीत 100% राजकारण होतंय.
अशा नराधमास भरचौकात तडफडून तडफडून जीवंत जाळायला हवे,तेवढी संतापजनक घटना आहे ही,सरकार व विरोधी पक्ष दोघांनी यांचा विचार करावा,तरच जरब बसेल.ऊणे दुणे काढण्यात अर्थकाय.
सत्तेत लोकं काय बोलतात यांना या विषयात का गांभीर्य नाही बलात्कार होत राहावेहअशीच इच्छा आहे का?
राजकारण आहे बंद केल्याने काय साध्य होणार ज्यांची हातावर पोट आहे त्यांची जास्त वाताहात होते सर्वसामान्य यात भरडले जातात शेवटी सर्व राजकारणी एकच असतात हे निर्विवाद सत्य आहे
सदावर्तेला चर्चेला बोलणारे किती वेडे आहे हे समजते. ना समज माणूस आहे तो.
मला सत्ताधाऱ्यांना विचारायचं आहे हीच घटना जर त्यांच्या मुली सोबत झाली असती तर त्यांनी काय केलं असतं
जुन्या गोष्टी नकोच,चालु परिस्थिती वर बोलत जा
आणी हा ऊपाधे याना सांगा
पण बन्द नकोच नको
अशी घटना राजकीय नेतेच्या मुली बरोबर झाल्यावर कळेल काय वेदना होतात त्या कुटुंबावर
राज्यात घडणाऱ्या सर्वच प्रकर णासाठी साठी कायदा करा, फाशी दया.
हो त्यांनी त्यावेळी घाण खाल्ली म्हणून आज तुम्ही म्हणाल आम्ही ही घाण खाणार तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय.
केशव उपाध्ये, माधव भंडारी यांना कैक वर्षा पासून प्रवक्ता म्हणुन बघतो विषयाची मांडणि खुप छान करतात. पण पक्ष प्रमोशन का देत नाही या विद्वान जोडगोळीला.
कंत्राटी कामगार किव्हा तात्पुरती व्यावस्थाचे मनुष्यबळ शाळेत का वापरतात
विलास बडे चर्चेत सहभागी करताना एखादा सामाजिक कार्य करणाऱ्या वकील ला बोलवायला पाहिजे
Savidhanane fast nyay hot nahi tar sanvidhan badalnyachi garaj aahe
न्याय प्रविष्ट असलेल्या घटनेबाबत कायद्याच्या चौकटीत राहुल भाष्य करावं .अथवा कृती करावी. असे ठणकावून सांगणारे गुण रत्ने सदावर्ते आगे बढो .नाहीतर न्यायव्यवस्था धोक्यात येईल.
अति शहाणा त्याचं बैल रिकामा.. समजून घ्या..
अरे हे सर्व राजकीय पक्ष व नेते सारखेच आहेत एकाच माळेचे मणी आहेत
आणि हो हे उपाध्याय बऱ्याच दिवसापासून दिसलें नाही आता कस काय आणि सदावरते कश्याला
विलास बडे असा माणूस आहे की खरं बोलणारा माणूस आहे विलास बडे त्याला सर्व टीम माझा
सदावर्तेला चर्चा करायला बोलावण्याआधी त्याला ताकीद दिली पाहिजे की जास्त आरडाओरडा करत जाऊ नकोस.. चर्चेचे रुपांतर हास्यात होते...
गृहमंत्री. बोलवायचे ना दिबेटला. 😂
Air india कर्मचारी चे वाटोळे केलय या किरण पावसकर ने
नको भिक्षा हवी सुरक्षा.. !!!
उपाध्ये तुम्ही सुद्धा लोणी खायला बोलत होते आधी ठोस निर्णय घेऊन कारवाई करावी राजकारण करून जनतेला वेठीस धरू नये
आव्हान कोणी करू देत न्याय मिळाला पाहिजे
देवेंद्र फडणवीस चा राजीनामा द्या पीएसआय निलंबित केला तसं देवेंद्र फडणवीस ला निलंबित करा
न्याय देवतेने मत मांडले आहे. सरकार जनतेबरोबर आहे, एस आय टी नेमून सरकारने योग्य पावले उचलली आहेत. नेहमीप्रमाणे विरोधी पक्ष गोंधळलेल्या स्थितीत कोमात गेला आहे.
He asle rajkarni bolvnya peksha samanya lok bolva mhnje main mudde kltil nust nete nka bolvu charchela
खरें तर सत्ताधारीच राजकारण करताहेत
सचिन सावंत यांनी गुणरत्न सदावर्ते यांची चांगलीच जिरवली!
बंद ठीक नाही😢
दिशा सालियान ला न्याय दया
अहो तुमचा राग करण्याचा बाजूला आम्हाला जेवायला भेटत नाही इकडं तुम्ही राजकारण करू नका
किशोर....ऐकून घे