रामाचा महाराष्ट्राशी संबंध काय? | Dr. Sadanand More | Behind The Scenes
Вставка
- Опубліковано 23 січ 2024
- महाराष्ट्रातील संत परंपरेत आणि वारकरी संप्रदायात श्रीरामाचे स्थान काय? श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन परस्परविरोधी विचार आहेत का? भारतीय सांस्कृतित श्रीरामाचे आणि श्रीकृष्णाचे महत्त्व काय?
ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत...
#rammandir #ayodhya #shriram
मी मोरे सरांच्याच विवेचनाची वाट पहात होतो. वारकरी साहित्याच्या आधारे रामाची संगती, भावार्थ रामायणाच्या आधारे श्रीरामांचा दंडकारण्याशी कसा संबंध आहे, हे ऐकायला फार आवडले. नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड मार्गावर अगस्ती ऋषींचा डोंगर सुद्धा आहे. शिवाय अगस्ती ऋषी हे दक्षिणेत आलेले पहिले ऋषी आहेत ही सुद्धा खुप छान माहिती आहे.
आदरणीय सदानंद मोरे सर
अतिशय विश्लेषणात्मक आणि स्पष्ट सहज सुलभतेने समजेल असे भाष्य केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान ही माहिती समाजापुढे आणणं ही या काळाची गरज होतीच आणि हे कार्य तुमच्या हातून घडलं असं म्हणण्यापेक्षा तुमच्या हातून घडवलं असं मी म्हणेन।ॐ।
मी नाशिक कर असल्याने नाशिक महत्त्व समजल्यावर अभिमान वाटतो
मोरे सर विद्वान आहेच त्यांना ऐकणे म्हणजे आनंद दायी अनुभव आहे 🙏🙏
मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.
श्री राम महाराष्ट्राचे राजे आहेत हे ऐकून फारच अभिमान वाटतो आहे!! धन्यावाद मोरे सर इतकं सुंदरपणे सांगितल्याबद्दल 🙏🙏
महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.
मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.
भगवान श्रीराम केवळ भारताचे राजे नसून संपूर्ण जंबूद्वीप, आर्यावर्त चे प्रमुख आहेत जय श्री राम 🙏🙏🚩🚩
@@user-xk9rq4om3mसत्यवचन
म्हणून शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया झालेला आहे. कुठे ही दुष्काळ पडत नाही. भू तालावर फक्त महाराष्ट्रातील जनता स्वर्ग सुखात जगत आहे.
कैकयी ने रामाला वनवासात पाठविले व तिला व्हिलन केले गेले आहे परंतु तिने रामाला वनवासात का पाठविले याचे एक वेगळे अंग मोरे सरांकडून समजले . आणि राम प्रथम महाराष्ट्रा चा राजा आहे हि माहिती सुद्धा फार महत्वाची समजली . थिंक बँक चॅनल चे आभार .
मोरेंनी ही अत्यंत खोटी माहिती दिली आहे, महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, व इथे खर नावाचे राजे राज्य करीत होते जे की रावणाचे मांडलिक होते.
राम व सीता इथे वनवासाला आले, व बाहेरील लोक आले त्यामुळे शुरपनखा शहानिशा करण्यासाठी आली त्यावेळी तिचे नाक कापले गेले, व त्यावेळी खर व त्यांच्या इतर २ भावानी रामाशी युद्ध केले व त्यात ते मारले गेले हा इतिहास आहे.
अन् ज्या ठिकाणी हे घडले ते नाशिक, ज्याचे त्यापूर्वी नाव होते जनस्थान.
अन् राहिला प्रश्न रामाच्या राज्यभिषेकाचा तर त्याचा राज्याभिषेक अयोध्येत झाला होता नाशिकात नाही, फक्त भरताची भेट इथे झालीय
मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.
नमस्कार श्री विनय यांची प्रतिक्रिया वाचली. वाईट वाटले. त्यांना माननीय मोरे यांची मते पटली नाही असे वाटते. हरकत नाही. तरीसुद्धा मोरे सरांचा जो अभ्यास आहे. त्या बाबतीत आदर असावा. असो. यामुळेच आम्ही मराठी माणस एकत्र येत नाही. त्यामुळे राज्यात वादावादी आणि केंद्रात कोणि विचारात नाही. याचा नक्कीच विचार करायला हरकत नाही. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
खरं आहे
खूप छान मुलाखत! मराठी संस्कृतीमागचा संतविचाराचा पाया समजावून सांगताना मोरे सर तल्लीन होतात!
I become fan of Dr.Sadanand More, such simple and logical presentation without ignoring thoughts of other experts.
सर रामदास पंथ अजूनही महाराष्ट्रात फारसा कोणाला माहित नाही.वारकरी संप्रदाय हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे.
LOL
देवाचे मंडण भक्तांचे भूषण धर्म संरक्षण राम एक🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तरेकडून आलेल्या सर्व ऋषी मुनिंना श्रीराम भेटले का? अत्रिमुनी पण उत्तरेतच राहत होते नंतर ते मध्य भारतात आले,दत्तप्रभूना पण श्रीराम भेटल्याचा उल्लेख आहे,या १४वर्षांच्या श्रीरामाच्या कार्यावर अजून एक लेक्चर ऐकायला नक्की आवडेल.खूपच छान अभ्यासपूर्ण विचारांची मांडणी🙏
डॅा मोरे सरांच्या प्रचंड व्यासंग आणि अभ्यासू विवेचनामुळे सामान्य जनांना खूपच नवीन अशी माहिती/तेव्हाचे वास्तव कळते आहे.
संत तुकाराम सिनेमातील शेवटचे गीतं,"आम्ही जातो अमच्या गांवा,अमुचा राम राम घ्यावा''
नमस्कार श्री.सदानंद मोरे.अयोध्या राजे ,सर्व भारतीयांच लाडक दैवत श्रीराम यांचे विषयी इतकी खरी माहिती पुराव्या सहीत दिलीत धन्यवाद.प्रथमच ही सत्याधीष्टीत माहीती दिलीत,खूप खूप धन्यवाद.आपला चाहता ,रमेश श्री.देव,.बी.ई.यांत्रीकी.वय ७८ ठाणे.असच लिखाण चालू ठेवा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
How many civilizations crumbled before the Abrahamic onslaught.
How many civilizations reduced to dust.
The Ram Mandir is a shining reminder that Bharat not only survived the onslaught, but is starting to thrive.
A true torchbearer of the Ancients.
What a proud day.
Jai Shri Ram🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
अब्राहम धर्मांच्या हल्ल्यामुले कितीतरी संस्कृतींचा नाश झाला. कितीतरी संस्कृती धुळीत मिळाल्या.
राम मंदिर हे एक उज्ज्वल स्मरण करत आहे की भारत केवळ हल्ल्यातून वाचला नाही तर त्याची भरभराट होऊ लागली आहे.
प्राचीन धर्मांचा खरा मशालवाहक. आज अभिमानाचा दिवस आहे.
जय श्री राम🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
अगदी बरोबर मी स्वतः नास्तिक निरीश्वरवादी आहे आणि मी सांस्कृतिक हिंदू आहे आणि गर्वाने म्हणेन जय श्री राम....🚩
@@charvaka9675रामाचे पुरावे दाखवा? रामायण कधी लिहिले गेले?
अरे येड्या हे सगळे धर्म हे लोकांनी तयार केलेत त्यातील व्यक्तिरेखेच्या चारित्र्यावरुन आपण ठरवतो की त्याला किती महत्व द्यायचे राम हा चारित्र्यवान आहे तो सर्वार्थाने योग्य राज्यकर्ता आहे....
संत तुकाराम म्हणतात की
झाले रामराज्य काय उणे आम्हासी l धरणी धरी पीक गायी वोळल्या म्हैसी l रामराज्य ही आपली सांस्कृतिक आणि राजकीय सर्वार्थाने सुखी अशा राष्ट्राची परिकल्पना आहे...
...........नास्तिक निरीश्वरवादी
व्हिडिओच्या प्रश्नार्थक शीर्षकाने उलटा अर्थ ध्वनित होतो म्हणून "राम आणि महाराष्ट्राचा संबंध" असे शीर्षक उचित वाटते. अन्यथा व्हिडिओ खूप अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक असून खूप नवीन माहिती मिळते. सरांना मन:पूर्वक धन्यवाद!
आदरणीय सदानंद मोरे सरांच खूप खूप धन्यवाद आणि thinkbank चॅनल चे सुद्धा धन्यवाद इतकी अप्रतिम माहिती सगळ्यांपर्यंत पोहचवल्या बद्दल....🙏
धन्य !! धन्य !! धन्य !!
आपण सारे महाराष्ट्रीय हे रामराज्यातीलच प्रजा आहोत हे ऐकून तर आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राम आपला राजा हे ऐकून कृतार्थ झाल्यासारखं वाटतंय.
श्री पाचलग व सन्माननीय श्री मोरे सर आपणास मन:पूर्वक राम राम.जय श्रीराम. 🙏
महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.
म्हणून शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. राम का वाचवत नाही त्यांना.
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती|
करमूले तु गोविंन्दः प्रभाते करदर्शनम्॥
प्रभू श्रीरामचंद्र यांचं मंदिर व्हावं ही तो थोरल्या महाराज यांची इष्छा मोदींनी पूर्ण केली हर हर महादेव काशी मथुरा बाकी आहेत
kai fektoyash
@@sachindhavle2124 ghatya kalat nahi tyat bolu nako, ja dada la mutyala lagli, tyacha kela pakad ja.
राम प्रकार नव्हता
@@Samyak_sahu राम काही कोणती वस्तू थोडी च आहे त्याचा प्रकार असायला
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी...
विचारांची स्पष्टता फार वरची आहे
त्यामुळे मोरे साहेब काय म्हणतात ते समजण्यत कुठेच अडचण येत नाही
विलक्षण व्यक्तिमत्त्व
आंम्हीच करंटे. मोरे साहेब फार उशिरा भेटले.
पण आज तरी भेटले ही तर विठ्ठलाची कृपा.
विनम्र आहे मी.
पाचलग सुद्धा थक्क झालेत.
आमच्या पोथ्या पुराणात किती गहन अर्थ आणि विचार दडलेले आहेत हे कळल्यावर संस्कृतीचा अभिमान या शब्दातली पोकळी मिटली. आता मी तरी अभिमानाने म्हणू शकतो की आमची संस्कृती महान आहे. मला तिचा अभिमान आहे. माझं आकलन लहान आहे. खुजं आहे.
मोरे साहेब हे ऋषितुल्य, नव्हे ऋशीच आहेत.
व्वा सर धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे. 🙏🙏🚩🚩💐💐
Pachalg saheb काय लावलय तुम्ही 🎉🎉🎉🎉🎉काय qwality content antay waaaaaaaaa❤❤❤❤❤❤अतिशय सुंदर ❤❤❤❤❤असच करत राहो तुमच्या हातून सुंदर सुंदर पॉडकास्ट अणि तुमच channal मोठ होवो सर ❤❤❤❤❤❤❤thank you so much sir
मंगल वस्ती जन्स्थानीची श्री रघुनाथाची l
मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देशा ll
Khup sundar samjavun sangitlat More Sir.. khup khup dhanyawad 🙏🏻
आदरणीय सदानंद मोरे सर अतिशय महत्वाची विस्वाशेष्णत्मक माहिती सुलभरीत्या आपण सांगितली आहे आपलें मनःपुर्वक धन्यवाद.
खूप छान माहिती, यावर अजून एक दोन, व्हिडिओ व्हायला हवेत 👌🙏
अतिशय उत्तम प्रकारे विश्लेषण केले आहे🙏🙏
सर अतिशय सुंदर विवेचन केले,नवीन मांडणीमुळे राम अधिक उमजले,आणि आपण राम राज्यात आहोत म्हणून अभिमान वाटला.
मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.
राम सर्वांच्या रुदयात आहे जयश्री राम
Superb sir 👌👌👌 jabardast khup khup dhanyawad more sir and think bank 🙏
Shri Hari Vishnu chi Pran pratishtha, vithal bhagwan🙏🙏🙏🙏
Jai ho🙏
फार छान विवेचन . धन्यवाद !
फारच रंजक आनंददाई इतिहास आहे. हा भाग अतीशय आवडला.
Chan Mahiti. 🎉🎉
अतिशय उत्तम
राम हा एक मानवी देहाधारी ईश्वरी अवंश आहे, ईश्वर सर्वांचा असतो. मानवी देहधारी म्हणून जन्म ठिकाण म्हणजे श्रीराम इकडचे तिकडचे असे होतं नाही त्या सगळ्या त्यांच्या आयुष्यातील घटनातून काय शिकवण आहे ते बघितले पाहिजे तेच महत्वाचं आहे ईश्वर सगळ्यांचा आहे तो सगळीकडे आहे आणि सगळ्यांमध्ये हि आहे देह बुद्धी कडून विवेक बुद्धी ने पाहावे 🙏🏻हि विंनती 🙏🏻जय राम कृष्ण हरी
ऐकत राहावंसं वाटतं हयाना ❤😊
धन्यवाद सर.....खुप छान माहिती
Very interesting and deep knowledge shared by sir. Thanks 🙏
ASE abhasak bhavishat hone bahagach 🫡🌍🫡🫡🫡🫡
खूप सुंदर इतिहास 🚩🚩🚩
खुप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती
धन्यवाद मोरे सर....खूप माहितीपूर्ण मुलाखत
खूपच छान.वेगळीच माहिती मिळाली.सर नमस्कार
राम कृष्ण नसा नसात आहे,सर राम घेऊन वर्ण मोठेपण घेतले की समाज वेगळा होतो, आणि देव सुद्धा ,,आपण कितीही प्रयत्न केला तरी तरी भेदा भेद असेल,तर देवात देखील भेद होत असतो, तसे पहीलेतर वारकरी साप्रदय सर्वांना जवळचा वाटतो,,देव तोच असतो, पण ज्या ठिकाणी समता असेल तोच पंथ मोठा होतो,आपण वडील आहात ,आपण कितीही प्रयत्न केला तरी जनता जाणून असते,जय राम कृष्ण हरी,,,जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे,,,राम महाराष्ट्राचा राजा आहे,राज्याभिषेक देखील येथे झाला हे आनंद देणारी माहिती मिळाली धन्यवाद,,,,
Ha Bekuf Aahe
@@oldsong5904 धन्यवाद,,,
This is so good and so logical. So different from aggressive hinduism.
Agressive behaviour is a unwarranted unprovoked uproarious and agressive behaviour. Hinduttwa is a defence and fight for survival against ongoing Islamisation and ethnic cleansing of Hindus , Started with Creation of Pakistan, Ethnic cleansing from Kashmir and a well planned agenda for making India a Islamic State by 2047 , official records of PFI seized by Police and planned in 1947 by Jinna and promoted by Nehru ,75% of Job is already completed with many constitutional amendments making Muslims Grade 1 Citizens , After Muslims started domination as if ME Aurangzeb was in charge ,Hindus have United to save themselves as End is clear in Akhand Pakistan planned by 2047 and not impossible, the way India was heading till 2014 when A Man called Modi sat in driver's seat and changed directions, Threat is still there with well trained Islamic Soldiers deployed all over India by Pakistan are like Tigers without teeth and claws IE AK 47 Assault rifles and Gunpowder without which their Army is impotent of conducting raids. Police have recovered all info and with Modi in Driver's seat it's impossible to smuggle in weapons in mass from Pakistan or China . If you don't become agressive in area where your sisters are eveteased be ready to see your sisters in a brothel.
This is base of Agressive Hinduttwa, if you don't understand you're either out of touch living in a remote valley or abroad and need to know Islamisation of India under Gazwae Hind plan sowell worked that Hindus are a minority in 7 States and 200 Districts and are running to save their lives from pillar to post , Do you want to see this All over India
खूपच इंटरेस्टिंग ❤
फारच सुंदर व सुरेख विवेचन छान माहिती मिळाली आहे
आदरणीय मोरे sir नि किती छान अभ्यासपूर्ण माहित दिली आहे, मोरे sir चे आभार, पाचलग साहेब आध्यत्मिक आणी हिंदुत्व बद्दल माहिती या चर्चा करण्यासाठी मोरे sir सारखे जेष्ठ आणी विषयावर आधीपात्ये असणाऱ्यांना बोलवत जावा, बाकी असल्या विषयावर उथळ पत्रकार, अर्ध्या हळकुंड नि पिवळे झालेले अभ्यासक pls बोलवत जाऊ नका, उत्तम एपिसोड सादर केल्याबदल पाचलग साहेब तुमचे आभार
अप्रतीम विश्लेशन
जय श्रीराम, 🚩🙏🇮🇳🌷💗
अद्भुत, मोरे सराचा मी फान झालो धन्यवाद सर
Khup sunder mahiti
जय श्रीराम
Khup Sundar mulakhat... More sir 🙏🙏
Jai shree ram
अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद सर...
Utkrushta विश्लेषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर निरूपण 🙏🙏🙏
Very interesting ❤ जय श्रीराम
खूपच छान 👌🏾 मोरे साहेब 🙏🙏
Jay jay raam Krishna Hari 🙏🚩
Wow! just wow!!
जगाच्या वैज्ञानीक शर्यतीत आपल्या देशाला पाहीले तर .....मोरे सरांचा विचार देशाला देशोधडीला घेऊन जाणारा आहे
तस तर मग ख्रिश्चन लोक जिझस च्या गोष्टी ऐकून देशोधडीला लागायला हवे होते, पण ते तर चांगले च विकास करताहेत.
महत्त्वाचे content !
Dr राजेंद्र प्रसाद सिंह यांची पुस्तके वाचा. इतिहासाचे मोठे विद्वान आहेतच. शिवाय पाटना विद्यापीठात प्राध्यापक आहेत. लोकाना खरा इतिहास समजू देत. .
कुठलं पुस्तकं आहें त्यांचं?
खूप आहेत. शोधा इंटरनेटवर
Khuup sundar !!
अप्रतिम
तुम्ही स्वतःची जी ओळख करून देता खुप छान वाटत
आदरणीय सदानंद मोरे सर हे जेष्ठ समाजशास्त्र अभ्यासक आहेत. त्याच बरोबर ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. मोरे सरांनी थिंक बँकच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामी आणि छ. शिवाजी महाराज यांच्या संबंधा बद्दल सखोल भाष्य करावे.
एकेकाळी मला गुरूस्थानी असलेले मोरे सर इतिहास अभ्यासक वा संतसाहित्य अभ्यासकांपेक्षा दुर्दैवाने भागवतपुराणवादी, सत्तालालसू प्रतिगामी ब्राम्हणवादी वाटू लागले आहेत. आता यापुढे सरांकडुन काही आपेक्षा न ठेवलेलीच बरं..
अप्रतिम. फार छान माहिती मांडणी🙏🙏🙏
@@umeshkadam7752मग तुम्हाला जे संत साहित्य मधून काय कळले ते लोकांना सांगा. उगाच राजकारणी लोकांशी संबंध जोडू नका. पुस्तके वाचली असेल तर बोला नाहीतर नुसती बडबड.
@@umeshkadam7752 सरळ सरळ गपोडा म्हणाकी
@@umeshkadam7752 ते आधी पासूनच आहेत. विद्रोही तुकाराम या अतिउच्चकोटीच्या ग्रंथावर हरकत नोंदवली आणि आ.ह. साळुंखे यांनी debate साठी बोलावले तर मोरे गायब झाले. बहुजनांतील गुलाम आहेत हे🙏
खुप खुप आभार🙏🙏
Well explained 👍👍
🙏🙏🙏
संघाचा कोणी एक धनी, तपासावे भेटला कोण दिनी बदलली भाषा वाटे मनी ,समर्थनार्थ पोती खर्चिती वाणी भेद काय बरे असावा ? बदललेल्या वर्तमानी!
👌👌🙏
छान स्पष्टीकरण सर! तुम्हाला एक प्रश्न! तुकाराम महाराज खरोखरच गरुड विमानाने स्वर्गात गेले की दोन ब्राह्मणांनी त्यांचा खून केला आणि त्याला गायब केले. वस्तुस्थिती काय आहे हे सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज आहे.
छान माहिती सर
❤❤❤❤
Uttam
Mast
आजुन एक रामायणाच version या विषयाशी निगडीत एक scientific perspective आहे की ज्याचात रामायणातील भौगोलिक माहिती नुसार त्या वेळची भौगोलिक परिस्थिती तशीच होती का याचा निलेश ओक यांनी छान reserch केला आहे त्यांना एकदा बोलवा तुमचा पॉडकास्ट मध्ये.
निलेश ओक सर अमेरिकेत राहतात त्यामूळे त्यांच्या बरोबर पॉडकास्ट साठी वेळ भेटन अवघड आहे. ऑनलाईन संवाद होऊ शकतो
Hi mahi sarv durparyant pasaravi ani accept vhavi.. ही माहिती सर्व दूरपर्यंत पसरावी.
आमचे राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज
आपण 'राम गीते' बद्दल काही सांगाल काय ? ते अप्रसिद्ध राहिले.. आपल्यामुळे ते आम्हां अज्ञजनांना कळेल👏
मी श्री मोरे यांच्या अभ्यासाशी मी असहमत आहे
मुळ रामायणाचे कोणतेही विश्लेशन केले नाही
अहो मोरे सर रामायण महाभारत हे मध्य पूर्व अशीया मधील sumerian , akkedian , babylonian, cananites , phonecians, assirians, egyptians, sasanids आणि mitani - hitaits लोकांच्या इतिहासातील दंतकथा आहेत.
Then what about ramsetu....
Who made this
It's fake . It's not artificial but came into existence in its natural form @@a.k2045
अभ्यासपूर्ण.
आ.संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, यांच्या नावात "राम "आहे,यावर प्रकाश टाकण्यात यावा.
👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Sarvanghati raam deha dehi ek. -Saint Dnyaneshwar mauli 🙏
साहेब छत्रपती शिवरायांच्या कृपेने राम कृष्ण आणि आपण आहोत नाहीतर किती दाखवू जे मुसलमाम बनले
दिलेले शीर्षक नेमका उलटा अर्थ ध्वनीत करते आहे तेव्हा काळजी घ्या.
Dandakaranya really in Maharshtra
मोरे सरांनी अभ्यास करण्याची गरज आहे. कांहीच माहिती नाही त्यांना .तरी कांहीही gyan pajtayet 😂
चर्चा छानच आहे, पण एक प्रश्न पडतो महाराष्ट्रात गावगाड्यात लोकांना राम जवळचा वाटतो की कृष्ण कि इतर कुठला देव ??
Sir dnyaneshwar yancha adhiche sant mandali kon hote. Ani shivaji raje yancha adhi kon hote raja.godavari nadi nashik paryant kannadi shila lekh milale. Trambkeshar, kolhapur, khidrapur che mandir sarva karnatak shailiche ahet. Mhanje adhi nashik pasun khali kannadi raja asnar. Hya baddal ek session theva.
Bhawarthramayanachi link milel ka??
सर वाल्मिकी रामायणात राम पुष्पक विमानातून अयोध्येजवळ भारद्वाज मुनींच्या आश्रमात गेले असा उल्लेख आहे . जमिनीवरील सर्व प्रदेशाचे वर्णन त्यात आहे . भासाच्या नाटकातल्या गोष्टीचा आधार काय आहे?