♦️पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत धक्कादायक प्रकार | पहा संताप आणणारा व्हिडीओ..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #maharashtramazanews #pandharpur #chandrabhaga #चंद्रभागा #bhima #vitthalrukmini #विठ्ठलरुक्मिणी #bhimapolution #sadstory

КОМЕНТАРІ • 646

  • @sanskrutibhise8705
    @sanskrutibhise8705 Рік тому +54

    सरकारची एकट्याची जबाबदारी नाही लोकांनी,वारकरी भावीक, मिडियावाल्याची जबाबदारी आहे

    • @arjuntraders9446
      @arjuntraders9446 2 місяці тому

      येड्या पाहिली जबाब दारी सरकार चीच आहे

  • @uttamraoshelke4348
    @uttamraoshelke4348 Рік тому +60

    गलीच्छपणा आपल्या रक्तातच भिनलेला आहे.कितीही स्वच्छ करा.आम्ही पक्के मुरलेले आहोत.कारण मनातली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असेच चालणार.

  • @ravikantpatil5060
    @ravikantpatil5060 Рік тому +5

    विनाश सुर्वे सर
    आषाढी निमित्त हा विषय हाती घेतल्या बद्दल
    आपले मनासून आभार.
    लगे रहो सर या विषयावरील
    पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत
    धन्यवाद

  • @rameshjsawant50
    @rameshjsawant50 Рік тому +44

    नदीपात्रात आणि नदीकाठी संडास करण्यास मनाई केली पाहिजे . पात्रातील सर्व कचरा व gaal बुलडोज़र लावून दोन दिवसात साफ़ होवू शकतो. वारकरी लोकांनी श्रमदान केले पाहिजे . दुसरा उपाय असा की संपूर्ण पंढरपुर चे प्रशासन पांच वर्षासाठी गजानन महाराज ट्रस्ट शेगांव कड़े सोपवावे.

    • @pushpsmane2984
      @pushpsmane2984 Рік тому +6

      खरं आहे शेगांव चा आदर्श घ्या

    • @mukundbhoir115
      @mukundbhoir115 Рік тому +2

      Ho nkkich शेगांव sarkhi soy nahi

    • @nageshkorake591
      @nageshkorake591 Рік тому +1

      पंढरपूर प्रशासन भ्रस्ट आहे

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 3 місяці тому +1

      शासनाने आता एक आकडा जाहीर करावा की ईतकेच भक्त आषाडी वारीला येतील,म्हणजे प्रत्येकाला वारीचा लाभ होली,🙏🙏

    • @rangnathaitwade
      @rangnathaitwade 2 місяці тому

      नदी पात्रात वेगवेगळ्या कचरा कुंडी ठेवून प्रत्येक कुंडी वर सुचेना बोर्ड लावले पाहिजेत ़

  • @VijayaVishnupurikar-ry8zl
    @VijayaVishnupurikar-ry8zl Рік тому +16

    प्रत्येक व्यक्ती ने पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले पाहिजे महिना दोन महिने आधीच वारी च्या आधी.😢

  • @shubhammahajan4733
    @shubhammahajan4733 Рік тому +5

    विठुरायाच्या पंढरीची अशी दुरावस्था बघून खूप वाईट वाटले, शासनाने तर लक्ष द्यायलाच हवे, त्याच बरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी, आपल्या कडून कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 Рік тому +34

    देवा साठी वेळ नाही कोणाकडे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 Рік тому

      VARKARI KHUD JIMMEDAR AHE. NALAYAK LOGO KO MLA MP CHUNKAR DETE. IN MURKO KI AISI HI GATI HONI CHAHIYE JO NIDHARMI HAI USE VOTE DETE . BHAGWAN IN KUTTO KO AISI HI SAJA DE TAKI INKI AKKAL THIKHANE PE AYE.

  • @PrabhakarNaik-m7e
    @PrabhakarNaik-m7e Рік тому +28

    पंढरपूर चा विकास काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारखा व्हायला पाहिजे तरच पंढरपूर परीसर साफ श्वछ राहील

    • @sadashivdhanawade5933
      @sadashivdhanawade5933 Рік тому +2

      त्यालाही लोक विरोध करत आहेत.

    • @PrabhakarNaik-m7e
      @PrabhakarNaik-m7e Рік тому

      @@sadashivdhanawade5933 लोक विरोध का करतील लोकांना ज्याची घरे दुकाने जातील त्यांचे महाराष्ट्र सरकार ने त्यांना पंढरपूर मंदिराच्या परिसरात घरे आणि दुकाने देऊन त्यांचे पुनर्वसन करून द्यावे

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Рік тому

      🔔 मग तिथल्या पुढाऱ्यांच घर कसं चालेल, एव्हड्या वर्षेत एव्हडे करोडो खर्च केले गेले कुठं, उत्तर हवं तर तिथल्या स्थानिकांना विचारा नाव कळेल...😂😂😂😂

  • @nemichandkaswa9539
    @nemichandkaswa9539 Рік тому +57

    कुठ पर्यंत सरकारला दोष देणार स्वयं शिस्त ही हवी

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Рік тому +7

      सरकारला काय तेवढंच काम आहे.आपण घाण करायची आणि दुस-यांनी काढायची.

    • @sg5684
      @sg5684 Рік тому

      Kiti lokana samjvanar..Ani sarkar tax kasala ghetey? Public property maintain lokach karat rahtil tar mag hey lok pratinidhi faqt hindutva bomblat basnya sathi ka?... Get well soon

    • @anjalilele9764
      @anjalilele9764 Рік тому +2

      अगदी बरोबर

  • @BabasahebSomavanshi-iy1ki
    @BabasahebSomavanshi-iy1ki 2 місяці тому

    अतिशय चांगल्या विषयात हात घातला प्रत्येक भाविकाचे काम आहे स्वच्छता ठेवावी

  • @anitashirke2811
    @anitashirke2811 Рік тому +4

    आपली सर्वांची जबाबदारी आहे स्वच्छ्ता ठेवणे प्रशासन कूठे कुठे पुरे पडेल लोकांनाच कळेना.कशे वागावे

  • @vaishnav5515
    @vaishnav5515 Рік тому +21

    जरा मीडिया च्या लोकांनी सफाई काम हाती घेतलं तर फरक पडेल का .😂😂😂😂😂😂😂😂

  • @minakshikasle3234
    @minakshikasle3234 Рік тому +10

    वारकऱ्यांनी पण स्वच्छता राखली पाहिजे

  • @yashraj4003
    @yashraj4003 Рік тому +7

    अशा बातम्या वारंवार लावा, पाठपुरावा करावा 🙏

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 Рік тому +17

    इथे येणाऱ्या प्रत्येक जणांना कळायला पाहिजे आपणच स्वच्छता ठेवली पाहिजे

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Рік тому

      आपण घाण करायची, आणि सरकार ने ती काढायची ही मानसिकता आधी बदलली पाहिजे.

  • @babanraoshendage3931
    @babanraoshendage3931 Рік тому +1

    अतिशय चांगले वार्तांकन

  • @vikaschavan2563
    @vikaschavan2563 Рік тому +8

    आमचीही तुम्हाला साथ आहे

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 Рік тому +1

    स्वतःचे घर आपणच स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे देवस्थान स्वच्छतेसाठी शासनाची काहीच गरज नाही, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव बघा, येणारे भाविक भक्त आणि संस्थान चे कर्मचारी घान,कचरा होणार नाही याची काळजी घेतात.
    जय हरी विठ्ठल 🙏

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 2 місяці тому

    बरोबर आहे स्वच्छता पाहिजे नमस्कार ‌माऊली सुर्यगाव कडुन

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 3 місяці тому

    धार्मिक ठिकाणी कडक नियम आवश्यक आहे,,लोकं आपली जबाबदारी सरकार वर सोडतात,,समाजही जागरुत झाले पाहिजे,

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Рік тому +4

    काय हे पंढरपूरात पांडूरंगाची विटंबना. एवढी पावन पवित्र नदी जे देवळाचे अधिकारी आहेत ते काय पैसा गोळा करायलाच आहेत?

  • @sujatasuryawanshi715
    @sujatasuryawanshi715 2 місяці тому

    देणगी घेतात त्याना लाज वाटली पाहीजे .अस्वच्छतेचा विषय मांडला खुप छान.

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 2 місяці тому

    आम्ही कधी सुधारणार नाही. आम्ही दुसऱ्याला दोष देत राहणार. आम्ही देवा सारख्या सृष्टीची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. हेच आमची खरी भक्ती

  • @pritikothari475
    @pritikothari475 Рік тому +2

    परदेशात मंदिर खूप कमी आहेत पण स्वच्छता कमालीची आहे. तो आदर्श घ्यावा

  • @वात्रटभोल्या

    एकंदरीत वारकरी समाजाचा पद्धतशीरपणे समाचार घेतलेला आहे 😂 सरकार तर खोके जमा करण्यात कायम व्यस्तच राहील यात यत्किंचितही शंका नाही 🤪 निसर्गाने दिलेल्या स्रोतांचा असा ऱ्हास केल्याबद्दल सर्व मानवजातीचे हार्दिक अभिनंदन ❤

    • @dattatraybhat4186
      @dattatraybhat4186 Рік тому

      राज्य माझ आहे ही भावना जरी ठेवली तरी खुप आहे

    • @ashokkote4081
      @ashokkote4081 Рік тому

      श।शन।ची मदत. जरूर. म।ग। परंतु चंद्रभ।गे मधय. व।रकरयनी आघोळी करून. जुने कपडे व. फर।ळ. ख।उन. क।गदी पीशवय. ट।कु नक। म।प कर। जेय. हरी

    • @ramnathmedhane3310
      @ramnathmedhane3310 Рік тому

      माझे तर असे मत आहे की सरळ सऱळचंद्रभागेच्या पात्रात जाण्यास बंदी घातली पाहिजे, थोडा जन क्षोभ होईल, नंतर अपो आप लोकं गप्प बसतील, कारण उदेष चांगला असेल, या दरम्यान स्वछतेची कामे करता येथील

    • @SridharGawande
      @SridharGawande 2 місяці тому

      P 9ßh,v84
      R​@@ashokkote4081

  • @akshaychola4949
    @akshaychola4949 Рік тому +1

    याला ईथे येणारे भाविक आणि गावकरी जबाबदार आहेत ...

  • @reshmabhusari8925
    @reshmabhusari8925 Рік тому +4

    जे बोलतायत ते नुसतच बोलतायत ते पण तेवढेच जबाबदार आहेत जेवढे शासन जबाबदार आहे,😠

  • @चंदा.भोसले

    खरच गंगेला आपणच या वारकर्यांनी अस्वच्छ केलीय बायका गंगेची ओटी भरायची म्हणुन बायका ओटी भरतात. आमी ते सगळं नदीच्या कडेला येते. अंगातले कपडेलत्ते पडलेले. असतात

  • @8txj45
    @8txj45 Рік тому

    ज्या पाण्यावर सर्व सृष्टी जिवंत आहे ते पाणी स्वच्छ सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 місяці тому

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩

  • @sharadakotekar5975
    @sharadakotekar5975 Рік тому

    Aapanach jababdaar aahot sarvani swashata ghetli pahije

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 2 місяці тому

      तुम्ही चैनल वाले प्रशासनाला जबाबदार का धरता हा अशिक्षित समाज कधीच सुधारणार नाही वारकरी संप्रदायाने नियम घालून घेतले पाहिजे

  • @suwarnadabke4051
    @suwarnadabke4051 Рік тому +1

    प्रत्येक व्यक्तीने जर काळजी घेतली तर गंगेची अशी अवस्था होणार नाही आपण सर्वजण याला जबाबदार आहात प्रत्येक वेळेस सरकारला जबाबदार धरू नये आपलेही काही कर्तव्य असते हे विसरू नये अशा देवस्थानाच्या ठिकाणी घाण केल्यास पुण्य लागायचे ऐवजी पापच लागत असते हे प्रत्येकाने ओळखून घेतले पाहिजे आपण जे कर्म करतो त्याचे तर फळ आपल्याला मिळतेच पण एक लक्षात ठेवा देवाला असलं काहीही लागत नाही तुम्ही जे चंद्रभागेत सोडतात उदाहरणार्थ पीस तांदूळ दिवा देवाचे निर्माल्य देव गाय म्हैस आंघोळ घालने साबण लावून कपडे धुणे हे असं काहीही सोडू नये मनोभावे चंद्रभागेचे दर्शन घ्यावं स्नान करावे देव भावाचा भुकेला आहे

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 2 місяці тому

    गजानन महाराजांचे क्षेत्र ठिकाण, तिरुपती बालाजी अशा काही आदर्श व्यवस्थापन तिर्थ क्षेत्र आहेत. प्रत्येक तिर्थ क्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची ये जा दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. भक्त दर्शनाने नेहमीच समाधानी असतात. परंतु प्रशासकीय विभागाने व लोकप्रतिनिधींनी त्यांना स्वच्छता व इतर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 Рік тому

    प्रशासन जबाबदार नाहीत. तर लोकच जबाबदार आहे. आपले शहर म्हणून तिथल्या लोकांची काही जबाबदारी आहे कि नाही. प्रत्येक वेळेस प्रशासनच कसे जबाबदार आहे. लोक नुसते वाटेल तसे वागणार. त्यांची काही कर्तव्य. आहे. कि नाही. आपल्या देशा विषयी. नुसते आळशी लोक आहेत आपल्या देशात ले

  • @pushpanijai4136
    @pushpanijai4136 Рік тому

    Var Kari Jababdar Ahe

  • @rajeshborikar1553
    @rajeshborikar1553 Рік тому +1

    मी घान साफ करन्या साठी येऊ का सागा
    फक्त सेवा करतो चालेल का

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 Рік тому +2

    याला वारकरी जबाबदार आहे शासनावर लोटून मोकळे होतात

  • @kaivalyamauli
    @kaivalyamauli 2 місяці тому

    बरोबर

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 Рік тому +1

    मुंढे साहेब असते तर पंढरपुरात स्वच्छ दिसत असते.

  • @snehagalgale4633
    @snehagalgale4633 Рік тому

    आ प न. सर्वांनी या ची. जबाबदारी घेतली पाहिजे. सर्व जण. स्वच्छ करू

  • @maheshshinde6824
    @maheshshinde6824 Рік тому

    सगळीच जवाबदारी सरकारची का वारकरी नाही का लोकं घाण करत राहणार आणि सरकार जबाबदार

  • @BhaurovKalhe
    @BhaurovKalhe 3 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shubhammahajan4733
    @shubhammahajan4733 Рік тому

    मंदिराच्या समस्त समिती ने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. स्थानिक लोकांना देखील याचा त्रास होतोय, त्यामुळे पंढरपूर वासियांची देखील, पंढरपूर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे.

  • @ChandrakantRaje-wn1pq
    @ChandrakantRaje-wn1pq 3 місяці тому

    याला सरकार जबाबदार नाही... जनतेने त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Рік тому

    Very Nice Information

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Рік тому +5

    भाउ पंढरपूर चा मंदिराच्या पैशावर डोळा ठेवनारे शासन काम केल तर शपथ

  • @raosahebkhedkar2964
    @raosahebkhedkar2964 Рік тому

    व्ही आय पी दर्शनातून मिळणारा पैसा चंद्रभागा स्वच्छता मोहीमेसाठी वापरा.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 місяці тому

    नाशिक हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातच आहे. नाशिकमध्ये जशी गोदावरी नदीच्या काठी घाट बांधणी सुधारणा विकास बऱ्याच वर्षापूर्वी केलेला आहे, तसा विकास पंढरपूर येथे नदी काठावर केलेला नाही. नाशिकच्या धर्तीवर पंढरपूर नदी काठावर देखील विकास झाला पाहिजे.

    • @nivruttijadhav3557
      @nivruttijadhav3557 2 місяці тому

      ही जबाबदारी सरकारची आहे.

  • @gajananchinchkar4179
    @gajananchinchkar4179 Рік тому +3

    असाच चालू राहील तर सुशिक्षित भाविक कमी होईल

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      म्हणजे जाणारे सगळे अडाणी आहेत असं म्हणायचं का.

  • @mahadevkurane2813
    @mahadevkurane2813 Рік тому

    प्रत्येक वारकरी भाविकाने फक्त रुपये दहा जरी वर्गणी जमा केली , प्रत्येक वारीला जमा
    होणार्या रकमेतून स्वच्छतेचं काम सहज होऊन जाईल

  • @vishnubhor2875
    @vishnubhor2875 Рік тому +2

    हेला सरकार तीथेले आधीकारी जबाबदार आहे हिदू मनुन सोतला घेतात आसे नकली हिंदु सरकार मुळे ही गान झाली आहे मुबई मधे बसुन सांगतात आमी चागली सोय केली आहे पन तेथ जि गान आहे ती कशी दीसनार मनुन तेथे बसुन बडबड करू नये

  • @हरहरमहादेव-च4न

    लोकांना फक्त आपल्या पाप धुवा चे आहे

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Рік тому +73

    संत गजानन महाराज संस्थान चा आदर्श घेऊन काम केले पाहिजे.तिथेस्वंयंस्फुर्तीने निस्वार्थ सेवा करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते.त्याच धर्तीवर पंढरपूर संस्थानाने उपक्रम चालू केला पाहिजे. निस्वार्थ सेवा देण्यासाठी कितीतरी भाविक तयार असतात.किंवा किमान स्वच्छता ठेवण्यासाठी गजानन महाराज संस्थान कडे व्यवस्था द्यावी.

    • @ramnathmedhane3310
      @ramnathmedhane3310 Рік тому +5

      मी पण ह्याच पद्धतीने काम व्हावे, व्हायला हवे, तरच कुठे तरी ह्या गोष्टी ला आळा बसेल, राम कृष्ण हरी

    • @bhushanpanchal6407
      @bhushanpanchal6407 Рік тому +1

      ॥ जय गजानन श्री गजानन ॥

    • @SanjayMohite-z4o
      @SanjayMohite-z4o Рік тому +1

      0:17

    • @anandraokalase-patil5998
      @anandraokalase-patil5998 Рік тому

      अगदी बरोबर

    • @6b22bhaveshchandan8
      @6b22bhaveshchandan8 Рік тому

      Ho

  • @ganeshparihar8342
    @ganeshparihar8342 Рік тому +149

    संत श्री गजानन महाराज शेगाव संस्थान सारखे नियोजन आणि साप सफाई एक आणि एक दान केलेल्या रुपयाचा व्यवस्थित उपयोग केलेला मी कोणत्याही देवस्थानात बघितला नाही. त्यामुळे शेगाव संस्थांचा थोडा जरी आदर्श घेतला तर चांगले होईल. जय गजानन श्री गजानन 🚩🚩🚩🙏🏻

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 3 місяці тому +17

      खरचं आहे तुमचं, आपल्या दानाचा पुरपुर वापर आपल्याच सेवेसाठी होतो यात शंका नाही

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 місяці тому +6

      Gajananmharaj, sansthan, sarkhe, mandir, jagat, kuthehi, nahi, ashi, soy, kuthech, nahi,

    • @Ssshhhiiittteeelll
      @Ssshhhiiittteeelll 2 місяці тому +3

      Khare aahe Shegaon sansthancha aadarsh pratyek thikani ghyetala gela tar khupach sunder chitra asel

    • @gopalshantichannel187
      @gopalshantichannel187 2 місяці тому +1

      5

    • @gopalshantichannel187
      @gopalshantichannel187 2 місяці тому +1

      T

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Рік тому +31

    एकदम बरोबर आहे। फक्त वारीच्या वेळी नाही तर वर्षभर अशीच परिस्थिती आहे.

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 Рік тому +54

    खूप चांगला, महत्वाचा आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषय मांडल्याबद्दल आपले आभार !
    सरकार आणि इथे येणारे लोक यांच्या दोघांच्याही सहकार्याने साफसफाई शक्य आहे. नाहीतर कधीच चंद्रभागा आणि तिचा तीर हा साफ होऊ शकणार नाही.
    एका कोणाला दोष देऊन उपयोग नाही.

  • @shamlondhe1709
    @shamlondhe1709 Рік тому +20

    खूप सुंदर विचार मांडले आहेत असे रोख ठोक आणि परखडपणे बोलत रहा आम्ही आपल्या सारख्या माणसांचे आभार मानतो

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Рік тому +23

    🙏🙏याला जबाबदार आपणच आहोत आपण स्वछता ठेवली पाहीजे आपल्या विठठल लाचे भाविकांचे सरकारने प्रशासनाने.सोय केली पाहीजे अहो आपली चंद्रभागा.सुंदर आहे कलीयुगात जे चाललय तसे वागु नका आपल्या सोबत विठु माझा लेकुरवाळा आहे तो परमेश्वर आपल्या सोबत आहे माऊली आई श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Рік тому +16

    मनुष्य वर वर धार्मिक आणि भाविक दिसतो आणि दाखवितो पण अविवेकी च आहे. त्या संत चोखा यांची भक्ती आणि भाव कळला नाही, अभंग पाठ आहे पण भाव कळत नाही म्हणून हा अनुभव पाहावयास मिळतो,भावना दुखावल्या असतिल तर क्षमा करा

    • @sangeetasirsat4030
      @sangeetasirsat4030 Рік тому +1

      मला अतिशय उत्तम आवडला हा विचार वारकरी स्वतः जबाबदार आहेत जुने कपडे सोडणं आई वडील वारले की त्यांचे कपडे सोडून ओटी भरतात हे थांबले पाहिजे बोर्ड लावायची गरज नाही स्वतः। पासून सुरुवात करावी घरी आपण कसे वागतो एवढा साधा विचार आहे

  • @khushali9791
    @khushali9791 Рік тому +40

    सगळया वारकऱ्यांनी मिळून स्वच्छ चंद्रभागा ही योजना राबवा ... अश्या ने नदी स्वच्छ होईलच अन छान संदेश सर्व लोकांना समजेल.... स्वयं शिस्त लागेल ....

  • @sjjjjjjjj3169
    @sjjjjjjjj3169 Рік тому +131

    याला फक्त शासनाला जबाबदार धरता येणार नाही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Рік тому +9

    फार मोठा गंभीर विषय आहे. बऱ्याच लोकांच्या अस्ती नदी पात्रात टाकल्याजातात.हे.अस.करण्यासाठी.ब्राम्हण.लोक. कार्याच्या वेळेस सांगतात. चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Рік тому

      अस्थी विसर्जन हे वाहत्या पाण्यात करायची प्रथा आहे. भारतात सर्व नद्यांमध्ये करतात. अस्थी म्हणजे काय अख्खा सापळा आणून टाकत नाहीत !

  • @mahadevjadhav7242
    @mahadevjadhav7242 2 місяці тому +1

    चंद्रभागा
    नदी
    स्वच्छ
    असली
    पाहिजे
    परंतु
    प्रत्येक
    माणसाने
    घाण
    करू
    नये
    . मी
    सोडून
    दुसरेच
    घाण
    करतात
    . भव्य भावनाने
    विठ्ठल
    भेटीसाठी
    येतात
    . पंढरपूर च्या
    विठ्ठलाने
    सर्वाना सुखी
    ठेवावे
    . आलेत
    त्यांना
    वा

    आलेत
    त्यांना
    पावावे. जय
    विठ्ठल
    विठ्ठल
    .

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Рік тому +24

    स्थानिक आमदार काय... करतोय कशात गुंतलाय....
    .... अरे बाबा तु आमदार झालास किती पैसे सभा न साठी खर्च केलेस... तेच पैसे जर तु येथे घालवले असतेस तर... किती लोकांचे तुला आशीर्वाद मिळाले असते.... 🔥🚩
    ..........

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 Рік тому

      AIYASH SWARTHY LOG KYA KARENGE. JABTAQ NAKLI HINDU JINDA HAI.

  • @shivajiaivale7778
    @shivajiaivale7778 Рік тому +23

    चंद्रभागा नदी ची अशी अवस्था होण्यास शासन / प्रशासन पूर्णतः जबाबदार धरणे अयोग्य.
    ज्या पांडुरंगाची प्रचंड वारकरी वर्ग केवळ आषाढी न्हवे तर वर्षात दर एकादशीला वारी करणारे वारकरी येतात. शिवाय वर्षातील सर्व दिवस काही ना काही प्रमाणात भाविक भक्तिभावाने शेकडो वर्षे येतातच.
    वरचे वर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होतेय आहे.
    जर शासनाने नदी पात्रात येण्यावर कडक निर्बंध लादले तर जन असंतोष होणार तेव्हा ?
    चंद्रभागा माता पात्र वर्धभर संरक्षित ठेवण्यावर जन जागरण बरोबर कृती आराखडा तयार करून तो सर्व थरावर स्वीकृत करून त्याची भक्ती भावाने अमल बजावणी होण्याची विठू माऊली वाट पाहतेय हे आपण कधी जाणणार आहोत ?

  • @hemrajmahale998
    @hemrajmahale998 Рік тому +8

    सर आम्ही एकदा भारुडाच्या माध्यमातून दाखवले होते तेव्हा लोक उठुन गेले होते आम्हाला कार्यक्रम बंद करावे लागले होते

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Рік тому +8

    आता वारी ही वारी नाही राहीली
    तर सरकारी सोयींचा लाभ घेत पीकनीक झाले आहे,
    वारीत ,वारकरी नसून हौशे,नवशे ,गवशे,
    राष्ट्रवादी, कांग्रेस चे कार्यकर्ते घुसून
    सरकारवर टीका करण्याची संधी शोधत आहे,
    खरे वारकरी कमी,
    आणि रिकामटेकडे जास्त ,
    अशी अवस्था झाली आहे

  • @nitinpolekar1537
    @nitinpolekar1537 Рік тому +8

    सर्व वारकऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे वारी आणि स्वछता दोन्ही महत्वाचं आहे चंद्रभागा आपले दैवत समजून त्यात कचरा टाकू नका आपण जिथे स्नान करतो तिथे कचरा टाकू नये आपण पवित्र होऊन गंगेला अपवित्र करू नका
    आणि सरकार प्रशासन यांना सहकार्य करा आपली पांढरी आपणच सुशोभीत करू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official Рік тому +10

    ताईंचा मुद्दा पटला येणारे भाविक बरेचसे अशिक्षित आहेत त्यामुळ प्रशासनाने अधिक लक्ष घातल पाहीजे

  • @bapuraoshirke4497
    @bapuraoshirke4497 Рік тому +5

    सर्व, वारकऱ्यांनी, एक, टोपली, कचरा, गोळा, केला, तरच, त्याला, वारी, केले, पुण्या, मीळेल

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 Рік тому +22

    प्रत्येक मनुष्याने ठरवावे आपण घान करायची नाही,घान करणारे भाविकच आहेत, ज्या प्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो अगदी तसेच.

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 Рік тому +1

      भाऊ ,एवढा मोठा जनसमुदाय असतो.. एवढं सोपं नाही.. वारकरी याला जबाबदार नाहीत.

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 Рік тому +3

    मुळात वारकऱ्यांची ही चुकी आहे काही महिला वर्ग पुरुष वर्ग कपडे येतेस टाकून जातात त्यांनी हे काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनानेही काळजी घ्यायला पाहिजे माझी सर्व वारकर्यांना विनंती आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून चंद्रभागा आपली स्वच्छ राहील

  • @babanghode4066
    @babanghode4066 Рік тому +5

    वार्ताहरचे सर्व वर्णन व माहिती ऐकली ती तंतोतंत खरी असून खूप वाईट वाटले. या सर्वाला सर्वस्वी वारकरीच मुख्य जबाबदार आहे. असे वारकरी विठ्ठलाचे दर्शनाला येतात तेव्हा विठ्ठल त्याना प्रसाद म्हणून काय देत असेल तर महामारी व तत्सम आजार!! जसे कर्म,तसे फळ .

  • @narayanp4256
    @narayanp4256 Рік тому +29

    ब्रिटिशांच्या काळात भारत जास्त स्वच्छ होता जे कडवट सत्य आहे.

    • @kaushlyagaikwad7934
      @kaushlyagaikwad7934 Рік тому

      Tumhala Gulamy Khoop Aavadate pan pan gharachyankade nako shejaryala malady deto pan sakha bhau gharacha Malak nako Jai Hary .

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      @@kaushlyagaikwad7934 तुम्हाला मिरची झोंबली वाटते. कधी कधी आपला तो karata आणि दुसऱ्याचा बाब्या असू शकतो की.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      @@kaushlyagaikwad7934 कर्नाटकात सौंदुत्तीला बघा. मंदिराच्या आजू बाजूला किती घाण आहे.पाय ठेवायला जागा नाही.डोळे उघडा नीट आणि पाहा.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      @@kaushlyagaikwad7934 मुंबई मध्ये maal डब्या मध्ये पाहा.किती थंकलेले असते ते.कोण सांगणार अशा लोकांना.घाणीत राहायची सवय झालीय.कधी सुधारणार नाहीत.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      @@kaushlyagaikwad7934 माझी प्रतिक्रिया २६ जणांना आवडली आहे. याचा अर्थ काय. गुलामी त्यांना पण आवडते फक्त मलाच नाही.

  • @jyotichede284
    @jyotichede284 Рік тому +27

    महाराष्ट्र माझा.पंढरपुर नी ही बातमी दाखविली. अवस्था बघून खुप वाईट वाटलं. परमेश्वर भक्ती व भाव सुखदायक असावा.अशी वारकरी व प्रशासनाला विनंती.

  • @d.s.parkar247
    @d.s.parkar247 3 місяці тому +3

    होय खूपचअस्वच्छता असते मन प्रसन्न होण्याऐवजी दुःखी होते .आम्ही दरवर्षी डिसेंबर मध्ये तीन दिवस पंढरपूरला जातो पण केवळ मनःशांती म्हणून कसेतरी चंद्रभागे मध्ये भिजून पुन्हा आंघोळ करतो कारण त्या पाण्याला ही वास येतो.अस्वाच्छता खूप आहे.

  • @mschougale3008
    @mschougale3008 Рік тому +9

    प्रत्येक दिंडीतील प्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे प्रबोधन केले पाहिजे

  • @amolmail260
    @amolmail260 Рік тому +99

    देवस्थान चा पैसा लावून...देवस्थान समितीने नदी आणि पूर्ण पंढरपूर परिसर स्वच्छ करून घेतला पाहिजे.

    • @avinashpethkar587
      @avinashpethkar587 Рік тому +2

      Kai bhavikachi kahich nahi

    • @sujatakanse6063
      @sujatakanse6063 Рік тому +3

      सहमत आहे

    • @sunitazaware2660
      @sunitazaware2660 Рік тому +2

      खर आहे

    • @vidyathakur1559
      @vidyathakur1559 Рік тому +1

      भाविक कधी जवाबदारी घेणार .जे भाविक घाण करतात त्यांनी त्यांनी वारी ला जाऊ नये

    • @dasukale8449
      @dasukale8449 Рік тому

      स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी
      आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कसे
      वागावे यांची थोडी सुद्धा अक्कल आली नाही याचे वाईट वाटते ! निसर्गाचे
      नियम कुणाच्याही बापाला चुकले नाहीत
      हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 3 місяці тому +1

    ही खंडित मूर्ती पाहून हिंदूंची धर्माबद्दलची आस्था प्रकर्षाने जाणवते व मनाला खूप वेदना होतात आपली निष्ठा किती पातळ असू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही खंडित मूर्ती

  • @vishakhasawant6661
    @vishakhasawant6661 Рік тому +14

    सर्व वारकर्यांनी 1 दिवस श्रमदानं केले तर नदी एका दिवसात स्वच्छ होईल..
    देव तर सर्व सृष्टीत आहे...

  • @rameshkawde3511
    @rameshkawde3511 Рік тому +49

    याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण जेव्हा पंढरपूर येतो चंद्रभागेत स्नान करतो आणि सर्व घाव टाकतो

    • @PrabhakarNaik-m7e
      @PrabhakarNaik-m7e Рік тому +2

      याला जबाब दर महाराष्ट्र सरकार पण जिम्मेदार आहे भारतात सर्व राज्य मधे जी डी पी मध्ये प्रथम क्रमांकावर असून सुध्दा महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विकास केला नाही मागे नांदेड मध्ये शीख लोकांचे देवस्थान ला महाराष्ट्र सरकार ने करोडो रुपयांची मदत करून शीख लोकांचे देवस्थान साफ सूथ रे केले होते मग maharstra सरकारला चार पाच हजार कोटी रुपये लावून कायमचा पंढरपूर चा परीसर साफ करा

    • @ramnaththombare1427
      @ramnaththombare1427 Рік тому

      खरं आहे , आपण जबाबदार आहे ....पण कुठल्याही कुंभमेळ्याच्या ठिकाणी सरकार सर्व कामे करतं...आलेले भाविक नाही करत स्वच्छता...
      जर कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जातो, तर पंढरपूर
      साठी का मिळू नये...
      त्यामुळे यासाठी सर्व जबाबदारी सरकार( प्रशासन)ची आहे...

  • @vijayk8471
    @vijayk8471 Рік тому +2

    ज्यांनी गेली ५० वर्ष राज्य केल त्यांनी केवल वारकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं. मोदींना शिव्या देण्या पूर्वी त्यांनी नर्मदे ची कशी काळजी घेतली आहे ते पाहावं.

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 Рік тому

      SANTACHI NAGARI MANVATA PAN EKAHI SANTA MADHE SHAKTI NAHI . LOBHI LUCHHE PETPUJA KARNARE. SRAP DENE KI SHAKTI NAHI PAYI NALAYAK PAKHANDI SANTO NE SIRF BAK BAK KARNA AUR NALAYAK LOGO KO CHUNKE DENA. LALCHI PAISE KE PYASE KYA JANE MOKSH SAMAJSEVA ATITHI DEVO BHAVA. JAI MAHARASTRA MEI HIJADE NETA PAIDA HONGE TO KYA KAREGA BHAGWAN BHI?

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 Рік тому +20

    पंढरपूर सारखे घान व भ्रष्टाचारी शहर दुसरे नाही.

  • @dattatraybhat4186
    @dattatraybhat4186 Рік тому +1

    वारकरी संप्रदाय बदनाम करत आहे त्याच काम नाही हे जनतेलाही माहीत आहे भाविक येतात गैरसोय असेल समजुन घयायला हव राजकीय लोकांची अशी धक्का दायक बातमी नाही दाखवनार लाखोनी भक्त येतात ते काय मुददाम करता काय चांगले दाखवा वाईट मात्र दिवस भर दाखवतात

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Рік тому +2

    आपणच जर आपल्या देवांची,धर्माची लाज काढणार असु तर इतर धर्मियांनी नाव ठेवली तर राग कश्यासाठी.
    आपणच आपली देवस्थान,नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजे.तिथल्या लोकल प्रतिनिधीना जबाबदारी दिली पाहिजे.
    देवापुढील देणग्याचा उपयोग नद्यांची खोली,रूंदी वाढवण्यासाठी नदीकाठी झाड लावण्यासाठी उपयोग केला तर.

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 Рік тому +10

    पंढरपूर देवस्थान कडे खूप पैसा आहे त्यांनीच चंद्रभागा स्वच्छ केली पाहिजे

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      तुम्ही कोळपे मारा.

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 Рік тому +13

    कसलं आलंय धक्का दायक वर्षानुवर्षे असंच आहे.आम्हाला तर जायला पण इच्छा होत नाही.जायचंय तरीही.

  • @NaraNathal
    @NaraNathal Рік тому +5

    पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांनी चंद्रभागा नदी पात्रात आणि शहरात घाणकरूनये हिचखरी सेवा संत गाडगेबाबा चे ॢकार्यात मदत करा पुन्य मिळवा विठ्ठल आपले मंगल करील भव तू सब्ब मंगलम .जय वारकरी संप्रदाय

    • @GajananGaware-t3h
      @GajananGaware-t3h Рік тому

      पण कोठे बसायचे ते ठिकाण (वारकरी लोकांना)दाखवा.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Рік тому +1

    खरतर आपण या पवित्र गंगेच स्नान करून, स्वतः पवित्र व्हायला जातो,पण आपल्या या स्वार्थासाठी,आपण तिलाच अपवित्र करून टाकतो,त्याच काय ? हा प्रश्न ज्यानं त्यानं स्वतःला विचारला, तर बरं होईल !

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Рік тому +5

    पंढरपूरचा आमदार का झोपला का त्याला दिसत नाही का आज पंढरपूरला एवढा मोठा वर्ग येणार आहे आपण नदीचे पात्र स्वच्छ केले पाहिजे आणि नदीमध्ये वाहतं पाणी असेल तर घाण कशाला साठेल पहिली गोष्ट तिथं शिस्त नाही कुठलेही संपूर्ण पंढरपूराच सांडपाणी नदीमधील सोडल्या गेल्यामुळे नदीमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे स्थानिक आमदाराचं काम आहे साफ करून घ्यायचे

  • @raosahebkarjule1422
    @raosahebkarjule1422 Рік тому +2

    प्रत्येक भाविकांनी आपले कपडे गंगेत न टाकता .घरीच जाळून टाकावे.गंगेत फक्त आंघोळ करावी.महिलांना कपडे बदलण्यासाठी रूम बांधावी.

  • @madhurikannan7046
    @madhurikannan7046 Рік тому +6

    प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी पण सांभाळावी, आपण पांडुरंगाचे भक्त आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवावी...... जय जय राम कृष्ण हरी 🕉️🕉️🚩🚩🙏🙏

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Рік тому

      अगदी बरोबर. मंदिर आणि त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 Рік тому +1

    Warkarii kadhi sudharu shakat nahit.. _ 10 %....Maharashtra shikaleli adani..galisch lok ..jikade jatil tikade ghan kartil...

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 Рік тому +2

    बाहेर, देशातील, नदि, साफ, आहेत, मग, महाराष्ट्र त, का नाही

  • @nirmalamaru9117
    @nirmalamaru9117 Рік тому

    Modiji Candrabhaga kasiJaisi Sunandar Banaiye Apsabkucha Karsakateho pandharpur Hamara Saxsat Vitthal Ruxasmanijihai
    Yaha bhi vikaski Avsaktahai Hamara Sarva Bhakta janoko Kotty Kotty Vandan. 🙏🙏🌹🌻🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳JayHari Vitthala. JayShriRam. 🙏🙏🌹🌻🌹🌻🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @latakhole7405
    @latakhole7405 Рік тому +3

    काशी वानारशीचा विकास व स्वच्छता काशीमधील लोकानी सरकारला सहकार्य केले होते तसे येथे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर येथील दुकानदार जवळ असलेली घरे ही लोक चांगल्या कामाला विरोध करतात

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 Рік тому +10

    नदी प्रदुषण करणे आमचा जणू काही हक्क आहे. जेव्हा प्यायला पाणी उपलब्ध होणार नाही तेंव्हाच पाण्याची खरी किंमत कळेल

  • @shankargund8071
    @shankargund8071 Рік тому +55

    तुकाराम मुंढे साहेब अधिकारी पाहिजे

    • @pradeepchavan8144
      @pradeepchavan8144 Рік тому

      अगदी बरोबर ,उत्कृष्ट दर्जाची कामे निःस्वार्थी पणे करणारा एकमेव.अधिकारी म्हणजे मा.श्री तुकाराम मुंढे एक पूर्ण कार्यक्षम ( आय. ए.एस ) अधिकारी करू शकतात.त्यांचे निर्णय नेहमीच परिपक्व असतात. त्यांना हस्तक्षेप आवडत नाही.

    • @pramilasomwnashi3985
      @pramilasomwnashi3985 Рік тому

      ​@@pradeepchavan8144😊

  • @anandmore4684
    @anandmore4684 Рік тому +13

    गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आपण, त्यावर प्रशासन अधिकारी यांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा.

  • @purushottamtike3061
    @purushottamtike3061 Рік тому +1

    आधी स्वच्छ्ता,मगच देव दर्शन अशी व्यवस्था राबविली पाहिजे
    स्वच्छतेचे नियम कडकं केले पाहिजे
    घान करणाऱ्यांना देव दर्शन न देता पिटाळून लावा
    स्वच्छ्ता करणाऱ्यांचा सार्वजनिक रीत्या सत्कार करून त्यांना देव दर्शनासाठी प्राधान्य द्या ,त्यांना रांगेत उभे करू नका