Toh adi shiv Sena ch gunnd hota na....koni moth kele Tayla ????? Shiv Sena madhy astat Teva sagle Sadhu santh Ani shiv Sena sodli tar sagle Gundd zale waaah Kay soch hai😂😂😂
हा महाराष्ट्र ऐके काळी संपूर्ण भारतात ऐक नंबर होता महाराष्ट्राची संस्कृती आसो आर्थिक बाबतीत आसो मोठ मोठ्या कंपन्या आसो आट नवू वर्षात महाराष्ट्राचा बिहार कैला हैला जबाबदार आपण आहोत आशा लोकांना निवडून आपणच दिलै खोट्या घोशणा खोटी आश्वासने दिली आपण भरोसा कैला त्याच किंमत आज महाराष्ट्र भोगत आहे कोण पोलीस स्टेशन मधै गोळ्या झाडतो कोण पत्रकारांवर हाला करतो है कमी म्हणून ऐका केंद्रीय मंत्राचा पुत्र खालचा पातळीवर शिव्या दैतो हाच का तो महाराष्ट्र विचार करा आत्ता वेळ आली आहे आशा लोकांना जागा दाखवून दयायची नाही तर महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागेल जय शिवराय जय महाराष्ट्र
हि महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती. पण आता हे सर्व पाहायला मिळते. सर आपल्या सारखे निर्भीड विचार मांडणारे आहेत तो पर्यंत महाराष्ट्राच कही विचित्र घडणार नाही.
म्हणजे बाकीची माणसे भोळी साब आहेत. एकदम सोज्वळ आहेत .संजय राऊत एकदम भोळा सांब आहे. सर्व राजकारणी देवेंद्र फडणवीस सोडले धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ आहेत तुमच्या मते.
जे सत्तेत नाही त्यांच्या बद्दल चर्चा कशाला??? जे सत्तेत गृहमंत्री या पदावर बसलेत त्यांनी या गलिच्छ भाषा वापरणाऱ्या त्यांच्या पक्षातील लोकांवर कारवाई करायला पाहिजे की नाही????
फारच छान विश्लेषण सर . " केवळ रामचंद्राची मुर्ती स्थापन केल्यानी काही रामराज्य येत नाही " , हयाचा विचार जनतेनी करायचा आहे . असभ्यता व शिवराळपणाचा कळस गाठण्याचे हे प्रकार अर्थातच " सागर " कृपेखेरीज होऊ शकत नाहीत .
जातीला लाज आणली आहे या तमाम पक्षचोरांनि आणि यांच्या गलिच्छ भाषणांनि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारण्याचा अधिकार हे गमावून बसले आहेत चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद सर
सर्व पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रात गुंडाना पक्षात घेऊन आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केले त्यावेळी पक्षप्रमुखांचा त्या गुंडावर वचक होता त्यामुळे ते कमी बोलत होते. आज हे पक्षप्रमुख हयात नाहीत. सागर बंगल्याने दाऊदगिरी महाराष्ट्रात सुरू केली
आता जनतेने विचार केला पाहिजे कोणाला निवडून द्यायचे ते ... आणि पक्षांनी पण विचार करायला पाहिजे लायक हुशार लोक प्रतिनिधीना तिकीट द्यावे... नाहीतर दिल्ली विधिमंडळ मध्ये महाराष्ट्रची गेलेली इज्जत
आपला गैरसमज आहे ते फक्त भाडोत्री आणले जातात काम झाल की दारू ,पैसे,खायला दिल की बस्स. नाहीतरी आज कोणाला नोकरी धांदा राहिला नाही.आणि महत्वाच म्हणजे मोबाइल चा नेट पॅकेज दिला जातो आणखीन काय पाहिजे
शिक्षण घेतलं म्हणजे व्यक्ती शिक्षीत होउ शकते, पण सु-शिक्षित, सु-सभ्य, सु-संस्कारित आणि सु-संस्कृत होईलचं, असं नाही. मग ती महिलां असो, मुलगी असो, मुलगा असो किंवा पुरुष असो! निसर्गनियम प्रत्येक व्यक्तीला लागू असतोच. असतोच!!😂😅
Narayan Rane and his two sons have completely lost their balance. Rane was refused ticket for Rajya sabha and all this frustrations coming out. They are again and again proving that they are nothing more than tapori goondas.
सुरेख, महाराष्ट्रात चालेले राजकारण व ते करणारे राजकारणी आणि त्यांची वक्तव्ये ऐकून मन विषण्ण झाले. तुम्ही जे दाखवले व ऐकवले त्या बद्दल अभिनंदन व कौतुक !
अगदी खरं आहे. खुप छान मांडणी. भाजप भांडणं लावते आहे. सत्तेसाठी हे सर्व सुरु आहे. सरकार कारवाई करत नाही. त्यामूळे यांची हिम्मत वाढली आहे. सतत ही मंडळी दादागिरी, गुंडगिरी करत आहेत. गृहमंत्री मूग गिळून पहात असतात याचा अर्थ त्यांची मुक संमती आहे.
शरद पवारांचं , उध्दव thakerni सत्ता असताना काय काय उद्योग केले त्याचे विस्मरण झाले का. यांच्या काळात यांच्या मोंगलाई जनता भेदरलेली होती. अशा खंडणी चोरांना परत आणायचे म्हणजे तुमची मजाच होनार.
@@medhatambat7258आता जणू संतांची मांदियाळीच बसलीय राज्याच्या सत्तेत! निम्म्याहून अधिक तर उद्धव ठाकरेंच्या सत्ता काळातलीच जनतेच्या बोकांडीवर आणून बसवलीत. ते कसं दिसणार म्हणा मंदभक्तांना 😢 म्हणे यांच्या मोगलाईत जनता भेदरली होती.
मला मराठी भाषा खूप आवडते. शुद्ध मराठी उच्चारण आपला खूप मस्त. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तसेच मी मुस्लिम आहे पण मला मराठी भाषेचा लेखक व्हायचा आहे.
सर मी लहानाचा मोठा मुंबई मध्ये झालो . माझे गाव आळेफाट्या पासून एक तासावर आहे . मुंबई मध्ये चेंबूर गोवंडी भागात घाटला या नावाची झोपडाट्टी आहे .तिथे मी या राणे साहेबाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करताना पाहिले आहे .
Sir हे महागुंड आहेत , यांना पूर्ण राजकीय लोकांचा पाठिंबा आहे , हे काही हि करू शकतात , कधि च हुमशाई आली आहे , लोकांना आवडते , उच्च शिक्षण घेऊन काय फायदा , विचाराने विरोध करा , आणि हे कधि च करू शकत नाहीत ,
उत्तम, मतदारांनी सर्व ओळखुन मतदान करावे आणि अश्या नेत्यांना जनतेने घरी बसवावे अश्या नेत्यांची भाषणे ऐकून लोक टाळ्या वाजवतात, महाराष्ट्राचे दुर्दैव मतदारांनी एक नवीन पर्याय शोधणे गरचेचे
किती संयमी आणि शांतपणे आपण व्यक्त झाला.खरोखरच गरज आहे लोकांना जागृत करण्याची. संताप होतो सगळ बघून आणि ऐकून. पत्रकार लोकांनी च आता पुढाकार घेऊन लोकांना जागे करावे.
खरंच लोकं पण एव्हडी मूर्ख आहेत की त्यांना त्याचा अर्थच समजत नाहीय . सर्व गुंडगिरीचा चालू आहे आपल्या महाराष्ट्रात , देवा देवा तूच वाचव सर्व सामान्य माणसांना 🙏
निश्चितच तुमचं म्हणनं बरोबर आहे, साहेब. परंतु या जगात दांभिकता माणसात असण्या पेक्षा, रोकठोक असणं नक्कीच चांगलं. किती उच्च शिक्षित माणसांत दंभ भरलेला दिसतो समाजात. वाणी पेक्षा कृती आणि उद्देश स्वच्छ असण्याला अधिक महत्व देणं, माझ्या मते चांगलं.
Only people of Maharashtra must elect leadership who will work for Maharashtra and not for leadership who are working for gujjus Gujarat.and are living in Maharashtra
विनाशकाले विपरित बुध्दी राजकारणाचा रहास होत चालला आहे. सर्वसामान्य जनतेचे ह्यांना काहीही सोयरसुतक नसते आपल्या चार पिढ्यांची कमाई करण्यासाठी हे आपल्या कुटुबासमवेत राजकारणात येतात.
सर, आपल्या यूट्यूब चॅनलचे नावच अभिव्यक्ती असं आहे; मात्र याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा आविष्कार स्वातंत्र्यावर भविष्यात गदा आणली जाणार आहे, असं वाचनात आलं आहे. देशात व राज्यात परिस्थितीने निम्नत्तम स्तर गाठला आहे. व्यासपीठावरून समोरच्याला संपवण्याच्या खुलेआम धमक्या दिल्या जाताहेत. प्रसारमाध्यमं प्रचंड दबावाखाली आहेत, तरीही आपल्यासारखे बेडर व देशभक्त पत्रकार लोकांसमोर हिमतीने असत्याचा पर्दाफाश करत आहेत. हे कार्य कौतुकास्पद आहे. 🙏👍
These elements are fully Supported by the Home Minister. He has more or less Finished the Original BJP. This the Start of Fascism. The People of Maharashtra should bear in Mind.
धन्यवाद, अजुनकायबाकीराहीलेभा,ज,प,वालेमाजलेआरेभडव्यांनोसाहेबांचेताटचाटतादिवसगेलेयाहरामखोरांचेत्यासाहेबांच्याताटातओकलेताटालालाथमारलीतरतुम्हीआम्हीकोणयांनायांचीजागादाखवाचबंधुभगिनींनोफडवणीससागरबंगलायांनाहेशिकवण्यासाठीदिलेकातुम्हीगृहमंत्रीआहेनाआवरघालातुमचेयेकपणलोकसभेवरजाणारनाहीहामहाराष्ट्रपवित्रदैवांचाआहेहाकायवैरांगणांचानाहीलक्षातठेवातुम्हीकुणालामोठ्यानेत्यांनाप्रचारालाबोलवाऊपयोगहोणारनाहीलीहुनघ्या❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र नमस्कार अत्यंत लाजवाटतीआरेथुंकावेतुमच्याजिंदगीवर😢
तुम्ही फार मागचे महाराष्ट्र राज्याच्या दैनिक वृत्तपत्र, उघडून पहा, हे सर्व शिवसेनेचे आगमन झाले होते त्यां नंतर सुरू झाले, डोळे मिटून पैसे मिळातात म्हणून ओरडून बोलु नका😢😅😮
कोकणात नेपाळी क्लोनिंग त्रिकूट ऊभयचर प्राणी आहेत अत्यंत हिंस्त्र आणी घातकी 😅 आणी यांना अभय आहे ते चौथी पास राजा मौनी बाबा याचे सिंधुवासियानी आता सावध रहावे ही विनंती 😂😂😂😂
90% त्यांची चूक असेल तर 10% आपली म्हणजे मतदारांची पण चुकी आहे. राजकारणी कडून पैसे घेणे , दारू घेणे , थोड्याशा फायद्या साठी त्यांच्या मागे मागे करणे . जो पर्यंत आपल्या देशात माझी जात , माझा धर्म या गोष्टी डोक्यात ठेवून जर मतदान होत असेल तर ही परिस्थिती सुधारणार नाही.
नेते फक्त नेत्यांनाच शिवीगाळ करत नाहीत पण जनतेलाही धमकवायला मागेपुढे पहात नाही. कोंकणवासिय सुध्दा अशा लोकांनाही कसे काय निवडून देतात ह्याचे आश्चर्य वाटते.
मी 3री ला असताना थोरांची ओळख हे पुस्तक होते आता चोरांची ओळख हे पुस्तक छापावा लागेल
पहिलं तुमचं अभिनंदन .. राज्यात जनतारूपी उंदरे भयग्रस्त असताना तुम्ही खूप धाडस केलं.. अभिव्यक्ती वाचवा..
दिवा विझायला लागला की जास्तच फडफड करतो अशी अवस्था या बेडकांची झाली आहे
फडणवीसांनी महाराष्ट्राची पार वाट लावली. राणे ही फडणवीसांच्या मार्फत भाजपला मिळालेली अमूल्य देणगी.
Toh adi shiv Sena ch gunnd hota na....koni moth kele Tayla ????? Shiv Sena madhy astat Teva sagle Sadhu santh Ani shiv Sena sodli tar sagle Gundd zale waaah Kay soch hai😂😂😂
Gaddar uddhav ni vat lavali. Fadanvisani nahi.
ही भाषा म्हणजे वडिलोपार्जित वारसा आहे....
आणि BJP ह्याच संस्कृती ला खतपाणी घालते आणि बाजूला राहते.
संघ दुसरे काय करतो ?
Fadnvisne pura maharastra bigdvala maharastrane vichar karava marathi manus bighadla
वडील सागर बंगल्यावर राहतात 😢😮😅
हे अनुवंशिकता गुणधर्म, फडणविस कानात बोळा घालून झोपले वाटते
Very bad
अगदी बरोबर. राणे पुत्रांच्या अशोभनीय भाषणाला श्रोत्यांचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आश्चर्यकारक.
... चाटू चमचे टाळ्या वाजवतात, सामान्य जनता नाही...
आता मतदारांनी नेत्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही.... तेच एकमेकांना संपवतील....!
हा महाराष्ट्र ऐके काळी संपूर्ण भारतात ऐक नंबर होता महाराष्ट्राची संस्कृती आसो आर्थिक बाबतीत आसो मोठ मोठ्या कंपन्या आसो आट नवू वर्षात महाराष्ट्राचा बिहार कैला हैला जबाबदार आपण आहोत आशा लोकांना निवडून आपणच दिलै खोट्या घोशणा खोटी आश्वासने दिली आपण भरोसा कैला त्याच किंमत आज महाराष्ट्र भोगत आहे कोण पोलीस स्टेशन मधै गोळ्या झाडतो कोण पत्रकारांवर हाला करतो है कमी म्हणून ऐका केंद्रीय मंत्राचा पुत्र खालचा पातळीवर शिव्या दैतो हाच का तो महाराष्ट्र विचार करा आत्ता वेळ आली आहे आशा लोकांना जागा दाखवून दयायची नाही तर महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागेल जय शिवराय जय महाराष्ट्र
हि महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती. पण आता हे सर्व पाहायला मिळते.
सर आपल्या सारखे निर्भीड विचार मांडणारे आहेत तो पर्यंत महाराष्ट्राच कही विचित्र घडणार नाही.
खुप छान, या गुंडाना न घाबरणारे शूर पत्रकार आहात तुम्ही..👌🏻👌🏻👍🏻
हसणाऱ्या आणि टाळ्या पिटणाऱ्या लोकांनी कधीतरी वास्तव सत्य बघुन विचार करायला हवा
खूपच छान स्पीच
होय आव्हाड नी करमुसे सोबत काय केल??
लोकसभेत मोदी मागून अशाच टाळ्या वाजवत असतात
@@MarkDupree-jc6zcawhad hya rane gharanya peksha nakkich 100% changla ahe
@@Sam-vz9gq वझून घे त्याच्याकडून मायबहीण मग 😂😂😂😂
असा न्हवत आपल्या महाराष्ट्र त याचे कारण ऐक माणूस देवेंद्र फडणवीस जबादर आहे
एका टरबुजाने सर्वांना नासवले
म्हणजे बाकीची माणसे भोळी साब आहेत. एकदम सोज्वळ आहेत .संजय राऊत एकदम भोळा सांब आहे. सर्व राजकारणी देवेंद्र फडणवीस सोडले धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ आहेत तुमच्या मते.
@@medhatambat7258घेतलं बाबा एकदाचं राऊतांचं नाव! आत्ता कुठं पोट मोकळं झालं असेल 🤣🤣🤣
जे सत्तेत नाही त्यांच्या बद्दल चर्चा कशाला??? जे सत्तेत गृहमंत्री या पदावर बसलेत त्यांनी या गलिच्छ भाषा वापरणाऱ्या त्यांच्या पक्षातील लोकांवर कारवाई करायला पाहिजे की नाही????
निर्लज महाराष्ट्राचा गृहमंत्री कारणभूत आहे ।
सर अगदी बरोबर आहे आपले विचार हे मी डोक्यात ठेवूनच मतदान करणार आहे
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव
सध्या महाराष्ट्राचे राजकारण नीच पातळीला , रसातळाला गेले आहे. परंतु, याला कारण इथली जनताच आहे. तिनेच ही राजकारणी मंडळी पोसली आहे.
फारच छान विश्लेषण सर . " केवळ रामचंद्राची मुर्ती स्थापन केल्यानी काही रामराज्य येत नाही " , हयाचा विचार जनतेनी करायचा आहे . असभ्यता व शिवराळपणाचा कळस गाठण्याचे हे प्रकार अर्थातच " सागर " कृपेखेरीज होऊ शकत नाहीत .
साहेब गुंडाना साथ देणारा कोण आहे . जो खुले आम धमकी देतो. त्यावर गृहमंत्री काही बोलत नाही . त्या वरून समजून जावे कोणाची साथ आहे . हे मतदारांनी ओळखावे
मला तर वाटत ह्या दोन बेडकांच काहीतरी करावं लागेल जनतेच्या माध्यमातून लई डराव डराव करत आहेत.
तूझ्या बाप जन्मी जमणार नाही 😂😂
अंध भक्त सूदधा किती सुसंस्कृत आहेत हे यावरून दिसून येते
Sir, you have a good presentation post.
Also your voice is pleasant to hear.
Thanks
जातीला लाज आणली आहे या तमाम पक्षचोरांनि आणि यांच्या गलिच्छ भाषणांनि
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारण्याचा अधिकार हे गमावून बसले आहेत
चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद सर
सर्व पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रात गुंडाना पक्षात घेऊन आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केले त्यावेळी पक्षप्रमुखांचा त्या गुंडावर वचक होता त्यामुळे ते कमी बोलत होते. आज हे पक्षप्रमुख हयात नाहीत. सागर बंगल्याने दाऊदगिरी महाराष्ट्रात सुरू केली
चूक त्यांची नाही .निवडून देणाऱ्यांची आहे.लोक अनपढ आहे.
बरोबर बोललात .
अगदी बरोबर.खर तर जनतेने त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे.पण पावशेर चिकन आणि एक चपटी मिळाली की लोक खुश....
आता जनतेने विचार केला पाहिजे कोणाला निवडून द्यायचे ते ... आणि पक्षांनी पण विचार करायला पाहिजे लायक हुशार लोक प्रतिनिधीना तिकीट द्यावे... नाहीतर दिल्ली विधिमंडळ मध्ये महाराष्ट्रची गेलेली इज्जत
Paise che Amish dakwale ki anpad murkh lok asha na मत देतात
मालवणी लोकं किती अकलेचे आहेत हे यावरून सिद्ध होते
छानच पोखरकर साहेब
बीजेपी ची वाटचाल विनाशाकडे सुरू झाली आहे.परीणाम थोड्याच दिवसांत दीसतील.
स्वतःला ' पार्टी विथ डीफरंस ' म्हणविणारा पक्ष अश्या लोकांना पक्षात घेतातच कसे, याचेच आश्चर्य वाटत आहे.
टरबूज्याने स्वार्था साठी महाराष्ट्राची वाट लावली. काळ बदलेल, जनता या नारदाची अवश्य वाट लावेल.
याच्या भाषेवर लोकं टाळ्या वाजवत आहेत याचं वाईट वाटतं. लोक पण इतक्या खालच्या स्तराला गेलेत हे ही तितकंच वाईट आहे.
आपला गैरसमज आहे ते फक्त भाडोत्री आणले जातात काम झाल की दारू ,पैसे,खायला दिल की बस्स.
नाहीतरी आज कोणाला नोकरी धांदा राहिला नाही.आणि महत्वाच म्हणजे मोबाइल चा नेट पॅकेज दिला जातो आणखीन काय पाहिजे
हो साहेब तुमचं खरंच अशा परिस्थितीमध्ये धाडस करून तुमचं रोखठोक मत मांडत आहे त्याबद्दल तुम्हाला सल्यूट
शिक्षण घेतलं म्हणजे व्यक्ती शिक्षीत होउ शकते, पण सु-शिक्षित, सु-सभ्य, सु-संस्कारित आणि सु-संस्कृत होईलचं, असं नाही. मग ती महिलां असो, मुलगी असो, मुलगा असो किंवा पुरुष असो! निसर्गनियम प्रत्येक व्यक्तीला लागू असतोच. असतोच!!😂😅
Narayan Rane and his two sons have completely lost their balance. Rane was refused ticket for Rajya sabha and all this frustrations coming out. They are again and again proving that they are nothing more than tapori goondas.
फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य बिगडवल
अनोजी पंत
फोडणवीस, घर फोड्या तरबूज
Tarboojyachya aan kapla pahije
रविंद्र पोखरकर साहेब अतिशय सत्य बोललात. पण जरा सांभाळून, गौरी लंकेश, पानसरे, दाभोळकर करतील. तुम्ही आम्हाला हवे आहेत. ❤
बिहार सुधरला, महाराष्ट्र बिघडला 😂 एका फडणवीसमुळे 😂
नाही नावात सुधारणा करावी. टरबूजा हे नाव आहे. दुसर नाव आहे अनाजी पंत. कलंकित नाव
फारच छान लय भारी
Agdi barobar ahe tai
याला कारणीभूत संजय राऊत
@temptechenginee😅😂ring3503
सुरेख, महाराष्ट्रात चालेले राजकारण व ते करणारे राजकारणी आणि त्यांची वक्तव्ये ऐकून मन विषण्ण झाले. तुम्ही जे दाखवले व ऐकवले त्या बद्दल अभिनंदन व कौतुक !
याला एकमेव माणूस कारणीभूत आहे ...महाराष्ट्राचा इतिहास त्याला कधी माफ करणार नाही... एकान स्वराज्याची वाट लावली आणि एकांन महाराष्ट्राची..
एकदम बरोबर आहे.
Balanced and correct analysis
पोरं कशी असू नयेत त्याची ही दोन उदाहरणे आहेत....
अगदी खरं आहे. खुप छान मांडणी.
भाजप भांडणं लावते आहे. सत्तेसाठी हे सर्व सुरु आहे. सरकार कारवाई करत नाही. त्यामूळे यांची हिम्मत वाढली आहे.
सतत ही मंडळी दादागिरी, गुंडगिरी करत आहेत. गृहमंत्री मूग गिळून पहात असतात याचा अर्थ त्यांची मुक संमती आहे.
या निवडणुकीत फडणवीसांना पाडा... डायरेक्ट मुळावरच घाव घाला...😊
फोडणवीस, घर फोड्या तरबूज
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
एकदम बरोबर
@@ksjhwbakakoi
😊
Bjp त आयाराम वाढल्यामुळे आज ही गलिच्छ पातळी गाठली आहे व त्याला आशीर्वाद दिखाऊ संस्कृती रक्षकाचा आहे.
अति महत्वकांक्षी एका व्यक्तीमुळे फडणवीस मुळे महाराष्ट्रातील मराठी माणसांची एकी दुभंगली आहे
शरद पवारांचं , उध्दव thakerni सत्ता असताना काय काय उद्योग केले त्याचे विस्मरण झाले का. यांच्या काळात यांच्या मोंगलाई जनता भेदरलेली होती. अशा खंडणी चोरांना परत आणायचे म्हणजे तुमची मजाच होनार.
@@medhatambat7258आता जणू संतांची मांदियाळीच बसलीय राज्याच्या सत्तेत! निम्म्याहून अधिक तर उद्धव ठाकरेंच्या सत्ता काळातलीच जनतेच्या बोकांडीवर आणून बसवलीत. ते कसं दिसणार म्हणा मंदभक्तांना 😢 म्हणे यांच्या मोगलाईत जनता भेदरली होती.
मला मराठी भाषा खूप आवडते. शुद्ध मराठी उच्चारण आपला खूप मस्त. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तसेच मी मुस्लिम आहे पण मला मराठी भाषेचा लेखक व्हायचा आहे.
🙏
या लोकांचा मस्तवालपणा फक्त जनता घालवेल
Best expression to educate common people...
जनतेनेच विचार करावा आणि घोडा लावावा
आता दुसरे लोक आणावे तर ते कायदा हातात घेऊन सामान्य लोकांना बंगल्यावर नेऊन मारहाण करतात,कविता फॉरवर्ड केली तर चार महिने जेल मध्ये टाकतात
Wa भाषेवरून च सपोर्ट करण्यर्यांची पात्रता समजते.
खूप छान विश्लेषण सर महाराष्ट्रचा बिहार उत्तर प्रदेश केला फक्त फडणवीस यांने
सर मी लहानाचा मोठा मुंबई मध्ये झालो . माझे गाव आळेफाट्या पासून एक तासावर आहे . मुंबई मध्ये चेंबूर गोवंडी भागात घाटला या नावाची झोपडाट्टी आहे .तिथे मी या राणे साहेबाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करताना पाहिले आहे .
2024 ला हे येनकेन प्रकारे आलेच तर संसदेत घुसून जनता यांना हाकलून देईल श्रीलंका सारखे..
Sir हे महागुंड आहेत , यांना पूर्ण राजकीय लोकांचा पाठिंबा आहे , हे काही हि करू शकतात , कधि च हुमशाई आली आहे , लोकांना आवडते , उच्च शिक्षण घेऊन काय फायदा , विचाराने विरोध करा , आणि हे कधि च करू शकत नाहीत ,
उत्तम, मतदारांनी सर्व ओळखुन मतदान करावे आणि अश्या नेत्यांना जनतेने घरी बसवावे अश्या नेत्यांची भाषणे ऐकून लोक टाळ्या वाजवतात, महाराष्ट्राचे दुर्दैव मतदारांनी एक नवीन पर्याय शोधणे गरचेचे
अशा राजकारणाचा पाया फार पूर्वी म्हणजे वसंतराव दादा पाटील यान्च्या नंतरच्या सरकार पासून सुरू झाला होता....आता त्याचा कलस चढवत आहेत.....
महाराष्ट्राची वाट ही देवेंद्र मनुवाद्यांनी लावली
Excellent truth and correct speech and information by you 👌 best analysis 👌
किती संयमी आणि शांतपणे आपण व्यक्त झाला.खरोखरच गरज आहे लोकांना जागृत करण्याची.
संताप होतो सगळ बघून आणि ऐकून. पत्रकार लोकांनी च आता पुढाकार घेऊन लोकांना जागे करावे.
मा.अभिव्यक्ती..सर..आपले..विश्लेषण..खुपच..छान..असतात..धन्यवाद..
आभारी..आहोत.
Great work sir EVM hatao bhesha bachao.❤
साहेब धन्यवाद तुमचा चैनल अतिशय पाहण्यालायक आहे आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे
Excellent speech 👏
Thanks
Ghanta
तुम्हची महाराष्ट्रा विषयी एव्हढी तळमड, पण दादा, आता जय जय महाराष्ट्र माझा. ..पुरा मिठ्ठी मे मिल गया.
2014 पासून महाराष्ट्राला एक नपुसंक कलंक लागलेला आहे
यासाठी चांगले संस्कार व्हायला हवेत
खाण तशी माती
कोकणातील गुंडगिरी संपवण्याची वेळ आली आहे
जय महाराष्ट्र
It is surprising and shocking to see the response by clapping from the piblic when these two use extremely bad words in respect of other leaders
अहो आपल्या देशात आजही पाचशेची नोट, एक चिकन बिर्याणी आणि सोबत एक क्वार्टरची सोय केली की अशी भरपूर माणसं मिळतात
खरंच लोकं पण एव्हडी मूर्ख आहेत की त्यांना त्याचा अर्थच समजत नाहीय .
सर्व गुंडगिरीचा चालू आहे आपल्या महाराष्ट्रात , देवा देवा तूच वाचव सर्व सामान्य माणसांना 🙏
निश्चितच तुमचं म्हणनं बरोबर आहे, साहेब. परंतु या जगात दांभिकता माणसात असण्या पेक्षा, रोकठोक असणं नक्कीच चांगलं. किती उच्च शिक्षित माणसांत दंभ भरलेला दिसतो समाजात. वाणी पेक्षा कृती आणि उद्देश स्वच्छ असण्याला अधिक महत्व देणं, माझ्या मते चांगलं.
Only people of Maharashtra must elect leadership who will work for Maharashtra and not for leadership who are working for gujjus Gujarat.and are living in Maharashtra
सर्व जण एका भयंकर संकटातून जाणार आहेत.
फारच छान आणि योग्य विश्लेषण.व्हिडिओ आवडला
विनाशकाले विपरित बुध्दी राजकारणाचा रहास होत चालला आहे. सर्वसामान्य जनतेचे ह्यांना काहीही सोयरसुतक नसते आपल्या चार पिढ्यांची कमाई करण्यासाठी हे आपल्या कुटुबासमवेत राजकारणात येतात.
सर, आपल्या यूट्यूब चॅनलचे नावच अभिव्यक्ती असं आहे; मात्र याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा आविष्कार स्वातंत्र्यावर भविष्यात गदा आणली जाणार आहे, असं वाचनात आलं आहे. देशात व राज्यात परिस्थितीने निम्नत्तम स्तर गाठला आहे. व्यासपीठावरून समोरच्याला संपवण्याच्या खुलेआम धमक्या दिल्या जाताहेत. प्रसारमाध्यमं प्रचंड दबावाखाली आहेत, तरीही आपल्यासारखे बेडर व देशभक्त पत्रकार लोकांसमोर हिमतीने असत्याचा पर्दाफाश करत आहेत. हे कार्य कौतुकास्पद आहे.
🙏👍
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला
अगदी बरोबर. हे गाय पट्ट्यातल राजकारण भाजप महाराष्ट्रात घेऊन आलेत.
These elements are fully Supported by the Home Minister. He has more or less Finished the Original BJP. This the Start of Fascism. The People of Maharashtra should bear in Mind.
In the RSS-BJP school of thought, hypocrisy is inherent.
निखिल वागळे वर फारच प्रेम
You don't hesitate to write it is good but at last you cast vote to BJP this is very sad
म्हणजे त्याऐवजी राणे पुत्रांवर फार प्रेम केले पाहिजे असे तुम्हाला वाटते का?@@narendra3671
@@ajaysaware3774 Secret, are you a Supporter of the Manupilated EVMs?? 😁😇
धन्यवाद, अजुनकायबाकीराहीलेभा,ज,प,वालेमाजलेआरेभडव्यांनोसाहेबांचेताटचाटतादिवसगेलेयाहरामखोरांचेत्यासाहेबांच्याताटातओकलेताटालालाथमारलीतरतुम्हीआम्हीकोणयांनायांचीजागादाखवाचबंधुभगिनींनोफडवणीससागरबंगलायांनाहेशिकवण्यासाठीदिलेकातुम्हीगृहमंत्रीआहेनाआवरघालातुमचेयेकपणलोकसभेवरजाणारनाहीहामहाराष्ट्रपवित्रदैवांचाआहेहाकायवैरांगणांचानाहीलक्षातठेवातुम्हीकुणालामोठ्यानेत्यांनाप्रचारालाबोलवाऊपयोगहोणारनाहीलीहुनघ्या❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र नमस्कार अत्यंत लाजवाटतीआरेथुंकावेतुमच्याजिंदगीवर😢
आता कुठे गेलाय संघ 🙏
सत्ताधीशयांची संमती असल्याशिवाय असे प्रकार होत नाहीत
तोतरं बोलत होता तेंव्हा ठीक होता. बोलायला लागला आणि तोंडात गू आला.
फडणवीसने आपल्या महाराष्ट्राची वाट लावली आहे स्वतःच्या राक्षसी महत्त्वाकांक्षापोटी
सर, आपल्या साहसामुळे जनता जागरूक होणार.!
फ 20 ने नवीन प्रकार चालू केला आहे....देशात 2014 नंतर हे सुरू झाले आहे...यात फक्त एकाच पक्षाचे नेते पुढे असतात
We support you
जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉❤❤🚩🚩
सर !
आपण फार सुरेख पध्दतीने सादर करता.ज्यामुळे अभिव्यक्ती जीवन्त राहील असे वाटते .
🙏🙏🙏
विचारा...कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!!!
विकृत धर्मांध जर सत्तेवर असतील तर ते दुसऱ्याला संपवताना, कधी तरी स्वतः संपतात.
खूप छान. कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र माझा. देवेन्द्र.
तुम्ही फार मागचे महाराष्ट्र राज्याच्या दैनिक वृत्तपत्र, उघडून पहा, हे सर्व शिवसेनेचे आगमन झाले होते त्यां नंतर सुरू झाले, डोळे मिटून पैसे मिळातात म्हणून ओरडून बोलु नका😢😅😮
They reflect the mentality of those who have elected them as their representative.
अतिशय किळसवाणी भाषणं आहेत ह्या लोकांची. स्टेजवर स्त्रीया आहेत ह्याचं भान सुद्धा राहत ह्यांना.
स्त्रियांनी बिलकुल जाऊ नये ह्यांच्या व्यासपीठावर.
एकदम बरोबर आहे दादा पण त्यांचे दिवस भरले आहे आता जनतेने सावध व्हा
कोकणात नेपाळी क्लोनिंग त्रिकूट ऊभयचर प्राणी आहेत
अत्यंत हिंस्त्र आणी घातकी 😅
आणी यांना अभय आहे ते चौथी पास राजा मौनी बाबा याचे
सिंधुवासियानी आता सावध रहावे
ही विनंती 😂😂😂😂
Politics in Maharashtra have gone to such abysmal depths during the last 5 years.
People like me feel ashamed.
आद. रविंद्र पोखरकर साहेब
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
माझगांव ताडवाडी मुंबई. 👌👌👌
सत्तेत असताना महाराष्ट्र लुटायचा आणि सत्तेत नसताना महाराष्ट्र पेटवायचा
सागर बंगल्यावरच्या boss ला हे चालतंय?
फिर एक बार ठाकरे सरकार..❤
छान पत्रकारिता
90% त्यांची चूक असेल तर 10% आपली म्हणजे मतदारांची पण चुकी आहे.
राजकारणी कडून पैसे घेणे , दारू घेणे , थोड्याशा फायद्या साठी त्यांच्या मागे मागे करणे .
जो पर्यंत आपल्या देशात माझी जात , माझा धर्म या गोष्टी डोक्यात ठेवून जर मतदान होत असेल तर ही परिस्थिती सुधारणार नाही.
Good
यूपी बिहार चे उद्योगधंदे महाराष्ट्रात आणून दाखवले की नाही - देवेंद्र फसवणीस 😂
काहीही न करणाऱ्या जवानांवर दगडफेक करणारे शेतकरी असूच शकत नाही. खलिस्तान valyanchya समोर जवान उभे करण्यात आले आहेत .त्यात फक्त 10/ शेतकरी आहेत.
नेते फक्त नेत्यांनाच शिवीगाळ करत नाहीत पण जनतेलाही धमकवायला मागेपुढे पहात नाही. कोंकणवासिय सुध्दा अशा लोकांनाही कसे काय निवडून देतात ह्याचे आश्चर्य वाटते.