सामंतजी तुम्ही खूप छान बोललात. राणे साहेबांनी मुलाखातीत त्यांच्या विजयात ज्यांचा वाटा आहे त्यात तुमचं नाव घेतलं होतं त्यामुळे त्यांनी तिथेच ह्या गोष्टीला पूर्णविराम दिला. सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी मिळून मिसळून रहा आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आपले हिंदुत्व टिकवा आणि विकास कार्य करा.
Are tumhala फक मत हवी असतात .रत्नागिरी मध्ये..पण उद्योग मंत्री असून सुध्धा एक मोठी कंपनी रत्नागिरी मध्ये आणता येत नसेल तर ...काही उपयोग नाही तुमचा ..पूर्ण एमआयडीसी मधील उद्योग मात्र बंद पाडत आहात ..shame
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतदानामुळे तुमचे नारायण राणे जिंकले आहेत ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग या कोकण विभागीय क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मतदर एकत्र आले आणि शिंदे गटाचे खासदार निवडून आले बिनशर्त पाठिंबा नसता तेरे पास चे पाच जोरात आपटले असते हे खरं आहे
चिपळूण रत्नागिरी लांजा राजापूर... लीड विनायक राऊत होते.. जिथे तुम्ही तिथे लीड विनायक राऊत... राणे कणकवली सिंधुदुर्ग मुले आले निवडून.. Samjne वाले को इशारा काफी
नका🙏 साहेब रंग अंग शरिरावर काही बोलण ठिक नाही हे रूप देवाची देण आहे त्याच अपमान होईल अस बोलू नये ही विनंती ॥ जय महाराष्ट्र ॥ आपली संस्कृती आपला महाराष्ट्र 🙏
कोकण आपलाच आहे . चला निदान नारायण राणे लोक प्रतीनीधी आहेत. कोकणी माणसा चा नेता आहे आणि आहे दम. चिरीमिरी खात नाही हो. फुकट काम होतात.आणि आता तर ताकद वाढली .कामे सांगा आणि निधी मिळवा .आणि खास करून कुडाळ ते कोल्हापूर पर्यन्त. काम करनारा नेता. बस
अब मोदी प्याटर्न खतम हुआ अब मोदी को गुजरात जाणा चाहिये और देश की कमान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले को देणी चाहिये देश का प्रधानमंत्री कैसा हो उदयनराजे जैसा हो बोलिये सब लोक आजसे
महविकास आघाडीने सर्व भारतीय मतदारांचे आभार मानले आहेत. पुरोगामी,धर्मनिरपेक्ष पक्षांना मुस्लिम, दलीत हे हिंदून एवढेच भारतीय वाटतात. त्यामुळे मुस्लिम, दलीत बांधव कोणी वेगळे नव्हेत. भारतीय संविधानाने एकच एक नागरिकत्व मान्य केले आहे ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. तुम्ही कुठल्या गावचे रहिवासी आहात, तुम्ही कुठल्या धर्माचे अगर कुठल्या जातीचे आहात याचा नागरिकत्वाशी संबंध नाही. कारण संविधानाने दिलेले नागरिकत्व प्रादेशिक, धार्मिक नाही तर फक्त भारतीय आहे. त्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिचन, बौद्ध हे धर्म वेगवेगळे असले तरी भारतीय म्हणून आम्ही एकच आहोत. जय संविधान 🇮🇳🇮🇳
वाद भांडण सोडा एकदिलाने एक विचाराने मोकळ्या मनाने काम करा दिवस खुप वाईट आहेतः पक्षाचा कोणी उमेदवार त्याला महत्व आहे. घरातील कुटुंबातील माणसांना समजून घ्या Sanga पक्ष जगला तर तुम्ही जगाल हे ध्यानात घ्या.
उदयजी सामंत साहेबांनी राणे साहेबांचे प्रमाणिक काम केले आहे मतदार यांच्यात विरोधकांनी अपप्रचार केला होता त्याचा फटका बसलेला आहे, विरोधकांना त्यांच्या कामाला मत दिलेली नाही पण आम्ही राणे साहेबांचे प्रामाणिक काम केलेले आहे तसा उदयजी ने आम्हाला प्रमाणिक काम करण्याचे आदेश दिले होते, राणे साहेबांचे अभिनंदन
राणेंची दहशत काय आहे ती समजली वाटते
राणेंनी रत्नागिरीमध्ये लायकीत राहावे
Tumhi pan rane chya samor laykit rahave
डुप्लिकेट शिवसैनिक म्हणून तू चक्क दिसू लागलास..... सामंत....
अरे कट्टर शिवसैनिक वाघा सारखा जगतो... असा पुळचट शिवसैनिक नसतोच 🔥🚩🙏🏻
बरोबर.. हा पळपुटा आहे
सामंत घाबरलाय......विधानसभेची भीती आहे ह्याचा मनात...
सामंतजी तुम्ही खूप छान बोललात. राणे साहेबांनी मुलाखातीत त्यांच्या विजयात ज्यांचा वाटा आहे त्यात तुमचं नाव घेतलं होतं त्यामुळे त्यांनी तिथेच ह्या गोष्टीला पूर्णविराम दिला. सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी मिळून मिसळून रहा आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आपले हिंदुत्व टिकवा आणि विकास कार्य करा.
Are tumhala फक मत हवी असतात .रत्नागिरी मध्ये..पण उद्योग मंत्री असून सुध्धा एक मोठी कंपनी रत्नागिरी मध्ये आणता येत नसेल तर ...काही उपयोग नाही तुमचा ..पूर्ण एमआयडीसी मधील उद्योग मात्र बंद पाडत आहात ..shame
जेके फाईल कंपनी वाचवु शकला नाही तो काय दुसरे ऊद्योग आणणार फक्त स्वताचा स्वार्थ साधु माणूस आहे
बरोबर आहे सामंत साहेबाचे मिळुन मिसळुन महायुती ला राहाव लागेल नाहीतर महावीकास अघाडी तुम्हाला पळती भुई थोडी होईल असे वाटते
घरातलं भांडण आहे मग कशाला पत्रकार परिषद घेतो.घरात बसून भांडण सोडव.
अरे तुमचा मतदारसंघ तुम्ही सोडला कसले बाळासाहेबांचे सैनिक.?
रत्नागिरीचा पुढील आमदार बाळ माने.
पुढील आमदार उद्धव ठाकरे चाच असेल, जय महाराष्ट्र
आता फक्त हिंदुत्व राखुया सगळ्यांनी एकत्र येऊया
खोटं बोलण्याला मर्यादा असते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतदानामुळे तुमचे नारायण राणे जिंकले आहेत ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग या कोकण विभागीय क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मतदर एकत्र आले आणि शिंदे गटाचे खासदार निवडून आले बिनशर्त पाठिंबा नसता तेरे पास चे पाच जोरात आपटले असते हे खरं आहे
Are baba manse mule jiklat boltat tar tumchi 1 set ka aali
खर आहे मुस्लिम मतदारांचा प्रत्येक ठिकाणी फटका बसला आहे सामंत साहेब आपली परिपक्वता यातून दिसून येते
सामंतभाऊ तुम्ही आणि एकनाथ शिंदे मिळून कोकणातून आमचा धनुष्यबाण घालवलात ही परशुराम भूमी तुम्हा सगळ्याना माफ करणार नाही 🚩
चिपळूण रत्नागिरी लांजा राजापूर... लीड विनायक राऊत होते.. जिथे तुम्ही तिथे लीड विनायक राऊत... राणे कणकवली सिंधुदुर्ग मुले आले निवडून.. Samjne वाले को इशारा काफी
आमच्याकडे प्रचार झालाच नाही ह्यांचा.
राणे साहेब व त्यांची दोन मुलं तुम्हाला माफ करतील का? तुमचा भाऊ कुठे होता!कितीही माफी मागा! तुमच्या चेहऱ्यावर एवढी भीती का?विचार करा व सावध रहा.
तू आणि तुझ्या काळया भावाने राणेंना पाडायचा प्रयत्न केला. हे सगळ्यांना माहीत आहे. राणे तुम्हाला सोडणार नाही.
तुम्ही मतदार संघाला कलंक लावलात
निकामी माणूस आहे हा म्हणून लीड मिळाले नाही😅
आता घबरला आहे हा, राणे ची ताकद समजली वाटत
तुमचे मोठे बंधू ठाकरे साहेब व रश्मी दहिनी यांची भेट का घेतली ते संगा
वहिनी
ह्या रत्नागिरीच्या काळयाला चाटा यची सवय आहे. 😊
नका🙏 साहेब रंग अंग शरिरावर काही बोलण ठिक नाही हे रूप देवाची देण आहे त्याच अपमान होईल अस बोलू नये ही विनंती ॥ जय महाराष्ट्र ॥ आपली संस्कृती आपला महाराष्ट्र 🙏
सामंत साहेब राणे साहेब एकत्र राहून कोकणाचा विकास करा जय महाराष्ट्र साहेब
चुकीला माफी नाही
कोकण आपलाच आहे . चला निदान नारायण राणे लोक प्रतीनीधी आहेत. कोकणी माणसा चा नेता आहे आणि आहे दम. चिरीमिरी खात नाही हो. फुकट काम होतात.आणि आता तर ताकद वाढली .कामे सांगा आणि निधी मिळवा .आणि खास करून कुडाळ ते कोल्हापूर पर्यन्त. काम करनारा नेता. बस
सामंत उबाठा नाही शिव सेना म्हण शिव सेना उद्धव ठाकरे ची तुमचा तो गट आहे तुमच्या पेक्षा उद्धव ठाकरे चे जास्त खासदार द्या आता चिन्ह आणि नाव
अहो सामंत निलेश राणे ची भाषा बघितली का हा असला नेता नको
आरे यार काय बोलतो तू दुसरे बोलायचे सोडून सांग ना मला शिक्षक मतदार संघ लढवायची आहे आणि राणे मला पाठींबा द्या
चिपळूण रत्नागिरीत लीड का नाही
रत्नागिरी मतदारसं घातून 50000 चे लीड देऊ म्हणून सांगून साधे 5 मतांचे लीड न देता 10000ची पिछाडी येते त्याचं कारण सांगा
लोकसभा तो झाकी है आनेवाली विधानसभा अभी बाकी है..!
शेपूट घातली
लाचार.
तुझा भाव कुठे होता? उद्धव ठाकरेला भेटायला गेलेला बीएमसीचा पाटील मध्यस्थ घेवून ...आता सारवासारव कर...कुठे लपलेलात निकालादिवशी बिळात कि मोबाईलच सीम खराब झालेल!??
हया रत्नागिरीच्या खडबडीत काळयाला कोणी ओळखत नाही. विधानसभेला पण ह्याला तिकीट मिळणार नाही. वंचित मधून मिळेल 😊
Ghanta halvat Raha bhavache jivavar ulyeto tuji pratara bag
लोकसभेत bjp ला मत दिली आहेत आता विधानसभेत bjp ने तिकीट मागू नये.. फक्त धनुष्यबाण असावा.....
कशाला जी जी करतो घरी बसण्याची वेळ आली आहे
सुसंस्कृत राजकारणी, सांमंत साहेब , राणेंच्या बरोबरच राहा.
अब मोदी प्याटर्न खतम हुआ अब मोदी को गुजरात जाणा चाहिये और देश की कमान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले को देणी चाहिये देश का प्रधानमंत्री कैसा हो उदयनराजे जैसा हो बोलिये सब लोक आजसे
तुमची आणि भाजप चि मस्ती नडली बाकी काय नाय... उद्या विधानसभा आहे भाजप ला सांगा जरी मस्ती कमी करा मानव.. 🙏🏽🙏🏽
😂😂😂😂😂 fatli
महविकास आघाडीने सर्व भारतीय मतदारांचे आभार मानले आहेत. पुरोगामी,धर्मनिरपेक्ष पक्षांना मुस्लिम, दलीत हे हिंदून एवढेच भारतीय वाटतात. त्यामुळे मुस्लिम, दलीत बांधव कोणी वेगळे नव्हेत.
भारतीय संविधानाने एकच एक नागरिकत्व मान्य केले आहे ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. तुम्ही कुठल्या गावचे रहिवासी आहात, तुम्ही कुठल्या धर्माचे अगर कुठल्या जातीचे आहात याचा नागरिकत्वाशी संबंध नाही. कारण संविधानाने दिलेले नागरिकत्व प्रादेशिक, धार्मिक नाही तर फक्त भारतीय आहे.
त्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिचन, बौद्ध हे धर्म वेगवेगळे असले तरी भारतीय म्हणून आम्ही एकच आहोत.
जय संविधान 🇮🇳🇮🇳
वाद भांडण सोडा एकदिलाने एक विचाराने मोकळ्या मनाने काम करा दिवस खुप वाईट आहेतः पक्षाचा कोणी उमेदवार त्याला महत्व आहे.
घरातील कुटुंबातील माणसांना समजून घ्या Sanga पक्ष जगला तर तुम्ही जगाल हे ध्यानात घ्या.
MAHARASHTRAT AGHADI YANA MUSLIM MATASATI MOLANACHA PATIBA GHAVA LAGALA SATESATI KAHIPAN
गरजेपुरता कसा वापरायचा हे फडन20 ल चांगल माहीत आहे त्यामुळे पुढे तुमचा बघा बाकी महाविकास आघाडी मजबूत आहे
साहेब कोणी हि गैरसमज करून घेऊ नका जोमाने विधानसभेच्या तयारीला लागा आणी भरपूर आमदार निवडून आणा सत्ता आपली
घरचं झालंय अवघड बाहेरचं नका बोलु
Saheb mhayuti 2024 vidhansabha full majority ni yeyil.jai mhayuti.
पेकाटात लाथ बसली तरी अजून मुस्लिम बांधव मुस्लिम बांधव बंद होत नाही.
Aaho Rane saheb aata nivdun aalet tyamule tumacha vapar sampala....Jay Maharashtra
अहो तुम्ही तर आकडे देऊच नका 😂😂😂😂😅
तुमचे आकडे लय भारी आहे
तुमचा आकडा 100 चा पुढं जाणार नाही ...
Vidhan sabhela thakare gatat janar
😮
Ky rao jantela fasvata rane che kam karyche n
उदयजी सामंत साहेबांनी राणे साहेबांचे प्रमाणिक काम केले आहे मतदार यांच्यात विरोधकांनी अपप्रचार केला होता त्याचा फटका बसलेला आहे, विरोधकांना त्यांच्या कामाला मत दिलेली नाही पण आम्ही राणे साहेबांचे प्रामाणिक काम केलेले आहे तसा उदयजी ने आम्हाला प्रमाणिक काम करण्याचे आदेश दिले होते, राणे साहेबांचे अभिनंदन
तुम्ही हरणार आहात आता
Kay lachar
माफीच काय पाय चाटील
GAddar
तुमचे दिवस भरलेत.
Dankun aaptnar ya veli😂
गद्दारीला माफी नाही..!!
Chhan mulakhat
Guhati ritarne war koni bharosa thewnar nahi.
Ha padnar.
नेपाळी 2 पोरे
Hyala mhantaat laachari
Great Uday samant
कोणी किती मतदान केल हे कस कळत
Lachar
Eka meka che kapre phara ata ...
Uday samant tumhi ajibat ghabru naka Karan popat kiti bolude aamdar mhanun tumhi nakki nivdun yenar
दहशत
बघा हा दुसरा सावरकर...माफी
डोस मिळाला असेल
Evm या वेळी करायचं त्या ठिकाणी केलं मुंबई कीर्तिकरांन ची सीट अशीच चोरलीत
Saman company yani BJP ka prachar khela nahin hachvar aur kaarvayi hone Saheb