हा सिनेमा आवर्जून पहावा असा आहे. माधव अभ्यंकर, अशोक सराफ आणि ईतर सहकलाकारांची कामही अतिशय छान झाली आहेत. वेगळ्याच विषयावर आणि समाजाला उद्बोधक अस याच कथानक आहे. या सिनेमाच दिग्दर्शनही खुपच छान झाल आहे. उगीचच धांगडधिंगा, पाचकळपणा न दाखवता हा सिनेमा चांगल्या प्रकारे घेतला आहे. सगळ्यांनी जरुर पहावा.
❤ बेस्ट मुलाखत ❤
Interview mast
Nice
कमाल 😂❤
❤कमाल
याच विषयावर " किरवंत " हे मराठी नाटक येऊन गेले आहे त्यात डॉ. जरी नव्हते तरी मेसेज हाच होता
नाही हो, किरवंत ह्या नावावर जाऊ नका, ह्या चित्रपटात ज्या विषया वरून संघर्ष होतो तो विषय किरवंत ह्या नाटकाच्या काळात अस्तित्वातच नव्हता!!!
हा सिनेमा आवर्जून पहावा असा आहे. माधव अभ्यंकर, अशोक सराफ आणि ईतर सहकलाकारांची कामही अतिशय छान झाली आहेत. वेगळ्याच विषयावर आणि समाजाला उद्बोधक अस याच कथानक आहे. या सिनेमाच दिग्दर्शनही खुपच छान झाल आहे. उगीचच धांगडधिंगा, पाचकळपणा न दाखवता हा सिनेमा चांगल्या प्रकारे घेतला आहे. सगळ्यांनी जरुर पहावा.