जवान चंदू चव्हाण एक मराठी सैनिक आहेत , एक तर महाराष्ट्र सरकारने त्याना नोकरी द्यावी ! नाहीच द्यायची. त्यांना ५० लक्ष द्यावे ! त्यात ते त्यांचं जीवन जगतील ! कृपया महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यावी ! जग जवान !! जय किसान !!
एक तर चंदू चव्हाण चुकला असेल किंवा सरकारचा काही तरी गैरसमज निर्माण झालेला असेल किंवा अधिकरवर्ग चांदुला टार्गेट करत असेल.परंतु सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. एका सैनिकाला अशी वागणूक देणे योग्यच नाही.अरे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी सरकार पाठीशी घालते आणि हे काय एका निरदश सैनिकाला अशी शिक्षा?
गायत्री ताई तुमचा चंदू यांच्यावर खूप प्रेम आहे. आजकालच्या बायका तर काडीमोड, घटस्फोट, फक्त पैशापोटी लग्न करतात. पण ताई तुम्ही तर चंदू यांच्याशी शेवटपर्यंत राहण्याचा दृढ संकल्प केला आहे हा खूप मोठा विश्वास तुम्ही त्यांना दिलेला आहे.
देश सेवेसाठी कोणत्याही आमदार खासदाराचा मुलगा नाही. सर्वसामान्याची मुलं आहेत.हा जवान आणि त्यांची अर्धांगिनी एवढा अन्याय सहन करतायेत. लाज वाटली पाहिजे सरकारला. हे पाहून कोण आपला मुलगा देश सेवेसाठी पाठवेल. यांना न्याय मिळालाच पाहिजे.
देशाच्या सिस्टम व्यवस्थेमध्येच fault आहे. जर एखाद्या तरुणाच्या जीवनावर एवढा वाईट परिणाम होत असेल तर त्या व्यवस्थेला काय अर्थ आहे. चंदू चव्हाण यांची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे. 😢
Ya vrti kam chalu kra....yevdhi lok sankya aahe prtekane 10 rup kro dile tri khup madat Hoel aaplya jvanana yanche phone pay number krupya krun magun ghya
गायत्री दीदी माझ्या तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे नक्कीच यश मिळेल तुमच्या कटबांला माझा चंदू दादा पाकिस्तानातून सुटल्या बरोबर मी फटाके उडवले होते वैराग मुंगशी माझं गाव आहे आणि मी सोलापुर आकाशवाणी वर गीत पण लावायला आपल्या आवड मध्ये सुचवलं,होत गाण्याचे बोल आहे ये परतुनी मायभूमीला सागरा प्राण तळमळला माझ्या मुलीला मुलांना आणि माझ्या पतीला पण खूप आनंद झाला होता
चंदू चव्हाण साहेब सारखे खूप जवान आहेत....पण आपण निदान आपण ह्या कुटुंबाला तरी न्याय मिळवून देऊया.....महाराष्ट्रातून सर्वांनी मिळून जरी १०रुपये त्यांच्या अकाउंट ल टाकले तरी त्यांचं पुढील आयुष्य सुखर होईल.ह्या साठी कोणत्या तरी संस्थेने पुढे येऊन ही मोहीम चालू करा.
ताई तुम्ही तुमच्या नवऱ्याची साथ शेवट पर्यंत सोडली नाहि तुम्हाला salut आहे, सर्व काही ठीक होणार आहे, तुम्ही चांगल्या कामासाठी लढत आहे तुमची जीत हे नक्की आहे
ताई, सत्यमेव जयते.१००/ न्याय मिळालाच पाहिजे व तो मिळेलच.जर अन्याय झाला तर तरुणांमध्ये चुकीचे संदेश जाईल व देशाच्या जवानांचे खच्चीकरण होईल. जय जवान जय किसान 💪✊👍
ताई तुम्ही फार भाग्यवान आहात ताई तुमचा विचार चांगले होईल तुम्ही हिम्मत धरा ताई देवाला कुठे उभा राहिल मी जामदा गाव माझे माहेर आहे ताई दादा पाकिस्तान मध्ये तेव्हा मी टीव्हीवर बघत होती दादांचा हलाखीचे दिवस काढले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे देव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ ताई
जय जवान चंदू तु हार न मानता तुझे आंदोलन चालू ठेव तुझ्या जवल इमानदारी व हिम्मत आहे 😢 बेटा गायत्री त्याला सोबती ने रहा सर्व महाराष्ट्र ची जनता तुम्हालासाथदेईल जय संविधान 🙏🙏
खरच खूप वाईट परस्थिती आहे. न्याय मिळाला पाहिजे. समाजसेवकांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे. सर्वानी फौजीला मदत केली पाहिजे. ताईचे रडणे खूपच वेदनादायक आहे. सरकाने पण त्यांना न्याय द्यावा.
ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत, जगण्यासाठी नोकरीच लागते असे काही नाही , परमेश्वराने इतकं सुंदर आयुष्य दिलाय, त्याला चांगल बनवा ,बिलकुल टेन्शन घेऊ नका ,तुम्हा दोघांमध्ये खूप इच्छाशक्ती आहे ,नक्कीच तुम्हाला यश मिळणारच...🤝
चंदु हा रडणारा जवान नाही तर लढणारा जवान आहे त्यामुळे न्याय नक्कीच मिळेल .
हो पण जगायला पैसेच लागणार ना, काय करणार
न्याय पाहिजे
होय,, परंतु लढायला ताकद तर पाहिजे ना,, त्यासाठी पोटात अन्न असायला हवं.. मनुवादी शासन न्याय देणार नाही.. शोकांतिका आहे.
अत्यंत दुर्दैवी गोष्ट,त्याला कुणासोबत लढावं लागते 😒😒
जवान चंदू चव्हाण एक मराठी सैनिक आहेत , एक तर महाराष्ट्र सरकारने त्याना नोकरी द्यावी ! नाहीच द्यायची. त्यांना ५० लक्ष द्यावे ! त्यात ते त्यांचं जीवन जगतील ! कृपया महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यावी ! जग जवान !! जय किसान !!
ताई चंदू चव्हाण खरच रीयल हिरो आहे
ताई नक्की च एक दिवस यशाचा येईल
ताई खूप वाईट वाटलं . डोळ्यात पाणी आलं😢 खरंच न्याय मिळाला पाहिजे चंदु सरांना 🙏🙏
माऊली जय गजानन माऊली हेहि दीवस जातील एक दीवस चांगला जाईल .सरकार कैठीमुसलीम ना पोसतो हिंदु ना पोसा भाई नाहीतर असे देशरंक्षनासाठी कोणी तयार होनार नाही
एक तर चंदू चव्हाण चुकला असेल किंवा सरकारचा काही तरी गैरसमज निर्माण झालेला असेल किंवा अधिकरवर्ग चांदुला टार्गेट करत असेल.परंतु सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. एका सैनिकाला अशी वागणूक देणे योग्यच नाही.अरे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी सरकार पाठीशी घालते आणि हे काय एका निरदश सैनिकाला अशी शिक्षा?
गायत्री ताई तुमचा चंदू यांच्यावर खूप प्रेम आहे. आजकालच्या बायका तर काडीमोड, घटस्फोट, फक्त पैशापोटी लग्न करतात. पण ताई तुम्ही तर चंदू यांच्याशी शेवटपर्यंत राहण्याचा दृढ संकल्प केला आहे हा खूप मोठा विश्वास तुम्ही त्यांना दिलेला आहे.
❤
आपले देशात फोजीला सुद्धा सरकार न्याय देऊ शकत नाही.. जय हिंद... जवान चंदू ✊ ✊✊
एक ना एक दिवस सरकार सर्व मागण्या मान्य करतील अशी सद्बुद्धी देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो
कुठून आहात तुम्ही
गायत्री बहन आपको सलाम है। आपकी लड़ाई को सलाम है। 🌹🙏🌹
सभी सैनिक भाइयों को न्याय जरूर मिलेगा सबका अच्छा होगा🌹🙏🌹💐💐💐💐💐
महाराष्ट्र से हो क्या आप
आदरणीय फडणवीस साहेब क्रुपया चंदू chavhan या फौजी ला न्याय द्या साहेब ही विनंती 🙏
देश सेवेसाठी कोणत्याही आमदार खासदाराचा मुलगा नाही. सर्वसामान्याची मुलं आहेत.हा जवान आणि त्यांची अर्धांगिनी एवढा अन्याय सहन करतायेत. लाज वाटली पाहिजे सरकारला. हे पाहून कोण आपला मुलगा देश सेवेसाठी पाठवेल. यांना न्याय मिळालाच पाहिजे.
ताई तुम्हाल 100℅ न्याय मिळणार
ते आपल्या बाजूला पूरा महा महाराष्ट्र सोबत आहे जय हिंद
वहिनी! नशीबाची लढाई नशीबानेच लढावी लागते .
मेजर तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे 🙏 देवा चंदु मेजरला यश येऊ दे.
ताई देवाच्या दारी देर आहे अंधार नाही चौव्हाण साहेबांना न्याय मिळेलच जय जवान जय किसान
आम्ही तुमच्या सोबत आहोत ताई तुमचे विचार खुप छान आहे जयभीम जयमुलनिवासी तुम्ही हिमत हारू नका
महाराष्ट्र सरकार ला च मदत करायला हवी . ताई चंदु सारखा जवान नक्की आयुष्यात यशस्वी होईल . जय हिंद जय महाराष्ट्र
रडणारा नाही ... लढणारा योद्धा चंदू चव्हाण दादा तुला सलाम ..jay Hind
नक्कीच यश येणार तुम्हाला ताई चंदू sir
यांच्या पाठी मागे खंबीर पणे उभे आहेत तुम्ही
न्याय मिळाला पाहिजे फौजी साहेबांना 🙏
चंदु चव्हाण यांची तक्रार ची दखल घेऊन योग्य तो न्याय मिळावा अशी नम्र विनंती
जय हिंद चंदू चव्हाण सर आप हमारे सबके ग्रेट हिरो आहात...
देशाच्या सिस्टम व्यवस्थेमध्येच fault आहे. जर एखाद्या तरुणाच्या जीवनावर एवढा वाईट परिणाम होत असेल तर त्या व्यवस्थेला काय अर्थ आहे. चंदू चव्हाण यांची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे. 😢
आमी नाय देऊ सरकार ने नाय दिला नाही tar महाराष्ट्र चे maule वर्गणी गोळा करून 50लकाची मदत देऊ jay महाराष्ट्र jay जयशिवराय
बरोबर
Ya vrti kam chalu kra....yevdhi lok sankya aahe prtekane 10 rup kro dile tri khup madat Hoel aaplya jvanana yanche phone pay number krupya krun magun ghya
खुप वाईट वाटल तुमच्या भावना समजू शकतो सरकारने यावर लवकर निर्णय घेतला पाहिजे ,त्यांचा लहान पोराचा विचार केला पाहिजे
ताई ताई आपले खूप महान विचार आहे देव आपल्याला नक्कीच मदत करेल.
मराठी माणूस म्हणून महाराष्ट्र सरकारने पण त्यांना महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरी द्यावी.
तुम्ही दोघे पती पत्नी जरांगे पाटील यांना भेटा, आता महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणारा एकच आवाज आहे. तो म्हणजे मनोज जरांगे पाटील.
Tai जरुर न्याय मिळेल माझी ईश्वराला हिच प्रार्थनाआहे
ताई फक्त तुम्ही त्याचा सोबत रहा, तुमचं हे दिवस ही निगून जातील. आम्ही सर्व जन तुमच्या बरोबर आहोत 🙏
भारतीय आहे चंदु भाऊ महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे
बाळु मामा च्या दर्शनाला जाऊन या ताई जोडीने सर्व काही ठिक होईल 🙏🙏
तुमची कहाणी ऐकून डोळ्यांमध्ये अश्रू येते🙏
सरकारने लवकर लक्ष्य घालून न्याय द्यायला पाहिजे चंदू दादा आणि ताई तुम्हाला लवकर न्याय मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏
गायत्री दीदी माझ्या तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे नक्कीच यश मिळेल तुमच्या कटबांला माझा चंदू दादा पाकिस्तानातून सुटल्या बरोबर मी फटाके उडवले होते वैराग मुंगशी माझं गाव आहे
आणि मी सोलापुर आकाशवाणी वर गीत पण लावायला आपल्या आवड मध्ये सुचवलं,होत गाण्याचे बोल आहे ये परतुनी मायभूमीला सागरा प्राण तळमळला
माझ्या मुलीला मुलांना आणि माझ्या पतीला पण खूप आनंद झाला होता
आणि आता आम्हाला फार वाईट पण वाटत आहे तुमचा संकटामुळे
न्याय मिळेल आशीर्वाद आहे
न्याय नक्की मिळणार तुमची लढाई सुरू ठेवा
चंदु वर खुप अन्याय झाला आहे न्याय मिळाला पाहिजे
चंदू चव्हाण साहेब सारखे खूप जवान आहेत....पण आपण निदान आपण ह्या कुटुंबाला तरी न्याय मिळवून देऊया.....महाराष्ट्रातून सर्वांनी मिळून जरी १०रुपये त्यांच्या अकाउंट ल टाकले तरी त्यांचं पुढील आयुष्य सुखर होईल.ह्या साठी कोणत्या तरी संस्थेने पुढे येऊन ही मोहीम चालू करा.
अगदी बरोबर आहे
Chandu chavan zinda bad
आदी त्यांची डिटेल घेऊ, एक वॉट्सअप ग्रुप बनवू, आणि त्यांना मद्दत करू,
खुप वाईट वाटले परिस्तिथी ऐकुन
न्याय मिळाला पाहिजे ताई
न्याय मिळालाच पाहिजे.... जय जवान जय किसान
न्याय मिळालाच पाहिजे..... चंदू चव्हाण यांनी
धुळे मधले पत्रकार काय करत आहेत...
द्या आपल्या स्थानिक चंदू सरांना न्याय...
चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे ऐकून त्रास होतो.
श्री. चंदू सर यांना नक्कीच न्याय मिळाला पाहिजे..👍
ताई नक्कीच न्याय मिळेल, चंदू भाऊ खूप हिम्मत वाले आहेत.
सरकारने लक्ष दिले पाहिजे न्याय मिळाचा पाहिजे
नालायक राजकारण मुळे आमच्या जवान वर अशी वेळ आली न्याय मिळेल आम्ही प्रार्थना करणार...जय हिंद चव्हाण सर
न्याय हा मिळालाच पाहिजे
ताई तूम्हा दोघांना खूप आयुष्य लाभो हिच आमची मा जिजाऊ यांच्या आशीर्वादाने सरकारने विचार करावा चंदू सरचा
न्याय मिळालाच पाहिजे जय जवान जय किसान
न्याय मिळेल ताई जय जवान जय किसान.
चंदू चव्हाण ग्रेट फौंजी 🙏🏻
ताई तुम्ही तुमच्या नवऱ्याची साथ शेवट पर्यंत सोडली नाहि तुम्हाला salut आहे, सर्व काही ठीक होणार आहे, तुम्ही चांगल्या कामासाठी लढत आहे तुमची जीत हे नक्की आहे
सरकार तूमी न्याय करा सरकार मुलगी तुमचीच आहे लवकर कुठे तरी चंदु चहवान ला नौकरी द्या मुलीला तरी नौकरी द्या कळकळीची विनंति आहे मूलीला तकलीफ होती आहे
CHANDU CHAVAN DADA आपला माणूस न्याय मिळायला च पाहिजे 🙏
Proud of you चंदू सर family ❤
देवा तू तरी लक्ष दे माज्या बहिणी कडे हिच विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢
ताई सलाम आहे तुला भगवान तुम्हाला दोघांना यश देवो
ताई तुमच बोलन बघून मला खूप वाईट वाटले आम्ही तुमच्या सोबत आहोत
मद्दत करू फुल ना फुलाची पाकळी,
चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳🇮🇳
मुख्यमंत्री साहेब चंदू चव्हाण यांना द्या ही आमच्या सर्व सामान्य लोकांची नम्र विनंती.आपण नक्कीच न्याय द्याल. तुम्हीच त्यांच्या साठी भगवान आहात साहेब.
Tai ....Jawan.. chandu chavan great aahet. khachu naka tai sarv thik hoil...God Bless You...😢
चंदू साहेब घाबरू नका सरकार आपलाच आहे या सरकारने जरी तुम्हाला न्याय दिला तरी तुम्हाला राजसाहेब नक्की न्याय देतील जय महाराष्ट्र जय मनसे🌹🙏
सरकारने त्यांना न्याय दिलाच पाहिजे जय हिंद
ताई तुमचा video पाहून अंतःकरण भरून डोळ्यातून फार फार अश्रू आले तुमच्या साहस chi आणि चंदू भाऊची जिद्द कधी वाया जाणार नाही.देव तुम्हाला लवकर यश देओ 🇮🇳🙏
चंदू भाऊ यांना न्या मिळाचं पाहिजे...
जय शिवराय जय शंभूराजे...
चंदू भाऊ. तुमला न्या मिळाला पाहिजे..😢😢❤❤🎉🎉
ताई अशीच साथ चंदू सरांना दया एकना एक दिवस नक्की न्याय मिळेल
ताई, सत्यमेव जयते.१००/ न्याय मिळालाच पाहिजे व तो मिळेलच.जर अन्याय झाला तर तरुणांमध्ये चुकीचे संदेश जाईल व देशाच्या जवानांचे खच्चीकरण होईल.
जय जवान जय किसान 💪✊👍
चंदू भाऊ तुला इन्साफ भेटल्या पाहिजे जय हिंद जय संविधान
Justice for chandu chavan ❤
चंदू तुम्हाला लेट पण थेट न्याय मिळेल . हिम्मत हरू नका. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे.
ताई u r ग्रेट
ताई तुम्ही फार भाग्यवान आहात ताई तुमचा विचार चांगले होईल तुम्ही हिम्मत धरा ताई देवाला कुठे उभा राहिल मी जामदा गाव माझे माहेर आहे ताई दादा पाकिस्तान मध्ये तेव्हा मी टीव्हीवर बघत होती दादांचा हलाखीचे दिवस काढले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे देव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ ताई
ताई साहेब संयम पाडा.. नक्की न्याय मिळेल...
न्याय मिळाला च पाहिजे भावाला 🙏🙏👍👍
जय जवान चंदू तु हार न मानता तुझे आंदोलन चालू ठेव तुझ्या जवल इमानदारी व हिम्मत आहे 😢 बेटा गायत्री त्याला सोबती ने रहा सर्व महाराष्ट्र ची जनता तुम्हालासाथदेईल जय संविधान 🙏🙏
आदरणीय देवा भाऊ साहेब चंदू चव्हाण यांना न्याय द्या जय जवान जय किसान ❤
ताई तुझ्या वयथा ए एकूण खूप वाईट वाटल तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल
मराठी सैनिक असलेल्या या जवानांस न्याय मिळाला पाहिजे.प्रामाणिक, सोज्वळ सैनिक पत्नीस मानाचा मुजरा
❤ चंदू चव्हाण
😢ईश्वर आपणास नक्कीच साथ देईल, आपले प्रयत्न 👍🏻चालू ठेवा
चंदू सरांना नक्कीच न्याय मिळेल टेन्शन घेऊ नये
Tai khup chan
भावा रडू नको!,लडत रहा,!सर्व भारतीय तुझ्या बरोबर आहे, जय हिंद जय भारत!
ताई तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार
लोकांचं काही खरे नाही,जे आपल्याला दिसतं,तेच खरे,समस्या इथे तयार होते जेंव्हा आम्ही लोकांच्या विचारानुसार आम्ही आमचा दृष्टीकोन ठेवतो..
तुम्हाला न्याय मिळावा हे साई बाबा चरणी आणि श्री स्वामी समर्थ यांना न्याय मिळून दे
खूपच दुःखद आहे महाराष्ट्र सरकारने यावर योग्य तो निर्णय घेयायला हवा.
पंतप्रधानानि न्याय द्यावा
या वीर जवानाला महाराष्ट्र सरकारने त्वरित नोकरी दिली पाहिजे
सलाम तुमच्या कार्याला,कर्तुत्वाला, खंबीर साथीला..
जय जवान जय किसान
खरच खूप वाईट परस्थिती आहे. न्याय मिळाला पाहिजे. समाजसेवकांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे. सर्वानी फौजीला मदत केली पाहिजे. ताईचे रडणे खूपच वेदनादायक आहे. सरकाने पण त्यांना न्याय द्यावा.
तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो🎉
खूप छान
Shabas tai tu aasich chandu chaya sobat Raha tumhala nakki nyay milel
ताई हे हि दिवस जातील . सरांच्या पाठीशी अशीच खंभिरपणे उभी रहा.🙏
होय चंदू फोजी आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे
आर्मी ऑफिसर चंदू चव्हाण आम्ही तुमच्या सोबत आहोत
जवान जिवंत असता ना त्याची कदर नाही कोणी करत आणि तो शहीद झालं की सरकार जागे होते..😔😔😔
फौजी व्हावे वाटणं सुध्दा देशभक्ती आहे,
न्याय दयायला पाहिजे .
Jay hind mejar ...far vait vatey rav aaple sarkar Yana न्याय dya 😢
ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत, जगण्यासाठी नोकरीच लागते असे काही नाही , परमेश्वराने इतकं सुंदर आयुष्य दिलाय, त्याला चांगल बनवा ,बिलकुल टेन्शन घेऊ नका ,तुम्हा दोघांमध्ये खूप इच्छाशक्ती आहे ,नक्कीच तुम्हाला यश मिळणारच...🤝
Chandu Chavan is a great hiro . sister your information is a right you have starting short or small business whatever you have been star- up place