होता होईल तेवढे मुलांना घरीच शिकवा, एवढ्याशा मुलाला घरापासून लांब शिकायला पाठवणे हा खरा तर अन्याय आहे. होस्टेलमध्ये आपल्या नजरेआड त्यांच्यासोबत काय होते आहे ते आपल्याला कसे कळणार! म्हणुन माझे म्हणणे आहे की मुलांना भले सरकारी शाळेत पाठवा पण हॉस्टेलमध्ये नका पाठवु 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप भयंकर आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.कोणीही असो.बाकीच्या फालतू बातम्या दाखवता त्यापेक्षा या लोकांना न्याय मिळविण्यासाठी या बातमीचा पाठपुरावा करा.
काय गरज होती हो एवढ्याशा मुलाला हॉस्टेल वर ठेवायची ही चूक घरच्यांची आहेच पण ज्यांनी कोणी त्या बीच्याऱ्या निस्पाप कोवळ्या जिवाची हत्त्या केली त्यांना सोडूनका त्याच्या आई वडिलांना न्याय मिळवून द्या त्या कोवळ्या जीवाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
पालकांचा हट्ट शिक्षण संस्थेचे फायदे शिक्षण बाजार मांडला आहे शिक्षण संस्थानी मुलांना कुठेही बाहेर पाठवू नका संस्था फक्त व्यापारी हेतुने चालल्या जात आहेत अश्या कितीतरी मुलांचे जीव घेत आहे सरकारने लक्ष द्यायला हवे
काही कारणास्तव मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवावे लागते.. आमची मुलं पण बाहेरच आहे. त्यामुळे प्रश्न हा नाही की बाहेर टाकायचे की जवळ ठेवायचे.. प्रश्न हा आहे की अशा प्रकारचे कृत्य करण्याची हिंमत शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या लोकांमध्ये कशी काय येऊ शकते.नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा म्हणजे या कुटुंबाला न्याय मिळेल व आरोपींना शिक्षा होईल
इतक्या लहान वयात मुलां ना आई वडिल स्वतः पासुन लांब का ठेवतत आनथ असल्या सारख..हेच वय त्यांच घडण आणी बिघडण्याच असत..शाळा घरा जवळच्याच असाव्यात आपल्या नजरे समोर मुळे असावीत निदान चांगल वाईट ह्याची जाण होईस्तोवर
शाळेला कुलूप लावले पाहिजे. जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यत सर्वांनी शाळे समोर आंदोलन करा. सर्वांनी पाठिंबा द्या या कुटुंबाला.आज त्यांचा मुलगा इतक्या कठोर पणे निरागस बाळाची हत्या झाली उद्या तुमच्या पण होईल.भाऊ जातपात घेऊन बसू नका.मनोज दादा जरागे कडे जा.ते तुम्हाला निश्चित न्याय देतील.या समाजात एकच खरा माणूस आहे तो.मनोज दादा जरांगे पाटील.
दादा बरोबर आहे भविष्य घडवण्यासाठी पाठवलत पण आज काय झालं मुळात तुमचा जीवच कसा होतो आपल्या एवढ्या लहान मुलाला आपल्या पासून दूर पाठवण्याचा हे त्याच वयच नव्हतं दुसरीकडे शिक्षणा साठी पाठवायला
मुलांना शिकवा कारण आजच्या ह्या कला मद्ये शिक्षण खूप महत्वाचे आहे , पण शिक्षणासाठी मुलांना आपल्या पासून दूर नका करा 😢😢😢 काहीतरी अन्याय होत असणार मुलावर म्हणून तो तिथे राहायला तयार नव्हता. आज जे काही झालं त्याला जबाबदार कोण आहे ?
पण गरज काय आहे लहान मुलांना हॉस्टेल ला टाकायची. मुल घरी सतवताच त्यांना थोड समजाऊन सांगा.थोडा घरीच अभ्यास घ्यायचा. हॉस्टेल मधील परिस्थिती किती खराब असते.13 वर्षाचा मुलाचा जीव गेला.
13 years… how the child was in mahavidyalay? Shouldn’t he b in school? Really this needs to be brought to justice, media should keep this on front page…not usual forgotten
किमान दहावी होईपर्यंत मुलांना बाहेर पाठवाला नको.शासनाने प्रत्येक गावात किंवा गावाजवळ शिक्षणाची सोय केली आहे. बाहेर पैसे खर्च करून मुले चांगले शिकू शकतात हा फक्त पालकांचा भ्रम आहे. जिल्हा परषद शाळाच मुलांना खऱ्या अर्थाने घडू शकते.
मला स्वतःला हॉस्टेल मध्ये राहण्याचा अनुभव आहे. आता मी स्वतः शिक्षक आहे म्हणून सर्व पालकांना कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना किमान दहावी पर्यंत स्वतःच्य जवळ ठेवा. जेवढी काळजी पालक घेऊ शकतात किंवा विद्यार्थ्याची अडचण समजून घेऊ शकतात तेवढी काळजी कुणीही घेऊ शकत नाही. देव पण नाही. आणि हा काळ इंटरनेट चा असल्यामुळं गुणवत्तापर्ण शिक्षण घरी बसून पण घेऊ शकतो.
काही तरी घडले आहे हे नक्की मुलाला आणि पालकांना न्याय मिळालाच पाहिजे.शाळेवर कार्यवाही झालीच पाहिजे.सीसीटीवी बघा मुलगा खरच बाहेर गेला होता कि हॅृस्टेल मध्येच काही घडले आहे.
या घटनेची सत्य तपासायला पाहिजे कारण दोन महिन्यात फक्त 7 ते 8 दिवस तो हॉस्टेल वर होता हे वडील सपष्ट सांगतात गुन्हेगाराला शिक्षा न्हावी मिडीयाने रोपटपर्यंत दाखवावे
कधीच हेच ऐकतो आहे.. शाळेच्या शिक्षकाने हे का केल... ते सांगा... शाळा कायमची बंद करा... मुलांच्या वडिलांनी पण इकडून जाऊन त्या शिक्षकाला घेऊन रस्त्यावर चांगल आपटायचं ना .. मुलाचे वडील खुप शांततेत घेऊन बोलता आहे.
खाजगी शाळा पैसा मिळवण्याचा अड्डा बनलेल्या आहेत . सरकारने यावर बंदी घातली पाहिजे . नेत्यांनी शाळा काढलेल्या आहेत . गावातील जागा हडप करून हा पैसा मिळवण्याचा मार्ग आहे . चूकीचे आहे . गरीब मुलाचा हाकनाक जीव गेला आहे . त्यांना न्याय मिळावा.
Majhe pn donhi mul hostel la aahe😢pn javal aahe 1 km anyaravr 1 divsaaad jato aanhi bhetila pratek room la camere aahet aani baher ,gacchi ar saglikade camere aani sahi shivay bhet nahi
वडील आई नातेवाईक मित्र मंडळ सर्व यसपी आपीस ला उपोषण बेमुदत सुरू करा आरोपी अटक जास्त लोकांना नांव टाका आदक्ष पण टाका शिक्षा झाली पाहिजे अटक होतं नाही तोपर्यंत सोडु नका
Abhi education sirf peso ke liye diya jaata hai 😢😢😢 government ke liye request hai aur private ke liye request hai please agar government school hai to acche teacheron ko pradan karo educated teacher ko pradan karo government school ko padhaane layak bnao bacchon ko Puri securiti do bacche hi India ka future hai😢😢
लहान मुलांना स्वतः च्या गावातील शाळेत पाठवा इतक्या लहान वयात यवढी फी भरू नका शिक्षणाचा बाजार मांडला आहे कोणत्या शाळेत ठेवले तरी तेच पुस्तके आहेत हुशार विद्यार्थी कुठे ही टाका तो चमकल्या शिवाय राहणार नाही
मारेकऱ्यांना ही त्याच पद्धतीने सगळे खुपसून मारा, लहान निष्पाप मुलाला अश्या प्रकारे मारताना त्या नराधमांना काही माणूस म्हणून जरा विचार का नाही आला, त्या मुलाला पाहून आपल्या मुलाची तरी जरा आठवण का नाही आली?
Govt school madhe politician ani Officer chya mulana compulsory kara. Tevhach govt school madhe Sudharna hoil ani private school chi manmani kami hoil.
होता होईल तेवढे मुलांना घरीच शिकवा, एवढ्याशा मुलाला घरापासून लांब शिकायला पाठवणे हा खरा तर अन्याय आहे. होस्टेलमध्ये आपल्या नजरेआड त्यांच्यासोबत काय होते आहे ते आपल्याला कसे कळणार! म्हणुन माझे म्हणणे आहे की मुलांना भले सरकारी शाळेत पाठवा पण हॉस्टेलमध्ये नका पाठवु 🙏🏻🙏🏻🙏🏻
100%❤
अगदी बरोबर100%
Agdi barobar
कदाचित मी गलत असू शकतो पण शक्यतो मुलांना बाहेर तेच लोक टाकतात जे नौकरी वर आहे किंवा 99.99% घरात लफडं आहे त्यांना स्पेस हवा म्हणून 🙏🙏
100%
हे देवा त्यांच्या घरच्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा हीच प्रार्थना😢😢😢
शिक्षणाचा बाजार आहे हा फक्त पैसा पाहिजे या क्लास आणि शाळांना ,मनमानी कारभार चालू आहे, पालकांनो सावध रहा ,मुलांची काळजी घ्या
लातूर मध्ये कोणीही कोणत्याही शिक्षणसंस्थेत मुलांना पाठवू नका ,
खूप भयंकर आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.कोणीही असो.बाकीच्या फालतू बातम्या दाखवता त्यापेक्षा या लोकांना न्याय मिळविण्यासाठी या बातमीचा पाठपुरावा करा.
l.
भयानक आहे हे.
ताबडतोब ॲक्शन घ्या.
मुलाला का मारले ते कळू द्या.
त्याला न्याय द्या.
शाळेवर कारवाई झाली पाहिजे शाळा 🏫 बंद करण्यात यावी शिक्षा 😢
या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने या कुटुंबाला पाठिंबा दिलाच पाहिजे.
खरंच 🥺
जर तुमचं मूल हुशार असेल तर त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत घाला पण चुकूनही श्रीमंत (private) शाळेत घालू नका.
Agdi brobr aamchi mul jilha prishdechya shaletch shkle 10 vi la 92/ hote
@@AshwaniSalgude God bless your kids.
बरोबर आहे
जे कोणी गुन्हेगार आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली. त्या छोट्या मुलांनी काय केलं होतं
गुन्हेगारांना साठ / सत्तर वर्षे कारावास झाला पाहिजे.
खोपे परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे
जो गुनेगर आहे त्याला पन् असेल ना मुलगा मुलगी त्या नाराधामा चा समोर मरा मग खरा न्याय होईल मुलाचा बदल्यात मूल हे खरा न्याय
दादा तुम्ही घाबरू नका लढा चालू ठेवा शाळा 🏫 बंद झाली पाहिजे कठोर शिक्षा देण्यात यावी 🙏😰
काहीतरी मोठा गुन्हा लपवन्यासाठी या लहान मुलाचा खून करण्यात आला असावा असा मला दाट संशय येत आहे....
💯✅
आता बोलुन काय,,,,कोवळ्या वयात मुलांना बाहेर ठेवतातच का लोक,,हे कळत नाही,,,
हे खूप भयंकर आहे. यामध्ये कोण आहे हे कळले पाहिजे यात राजकारण असेल तर मिडियाने या कुटुंबाला मदत केली पाहिजे.
शाळा बंद करा, हे होणे गरजेचे आहे
अगदी बरोबर 😰
काय गरज होती हो एवढ्याशा मुलाला हॉस्टेल वर ठेवायची ही चूक घरच्यांची आहेच पण ज्यांनी कोणी त्या बीच्याऱ्या निस्पाप कोवळ्या जिवाची हत्त्या केली त्यांना सोडूनका त्याच्या आई वडिलांना न्याय मिळवून द्या त्या कोवळ्या जीवाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
देवा एवढ्या लहान मुलाने काय केलं कोणाचं.
देव कठोर झाला आहे त्यांचा भक्ता साठी 😮
पालकांचा हट्ट शिक्षण संस्थेचे फायदे शिक्षण बाजार मांडला आहे
शिक्षण संस्थानी मुलांना कुठेही बाहेर पाठवू नका संस्था फक्त व्यापारी हेतुने चालल्या जात आहेत अश्या कितीतरी मुलांचे जीव घेत आहे सरकारने लक्ष द्यायला हवे
पालकांना मुलांना सरकारी शाळेत पाठवणं कमीपणा वाटतो.
तिथले शिक्षक खुपच 'मन' लावून शिकवतात ना, म्हणून.
Tumcha mulga sarkari shalet shikto ka
क्षिक्शन आधि काऱ्याकड तकरार द्याहास्टेल वर कारवाई करा पोलिसात ऐस पि .कड जा हास्टेल वर कारवाई करा लवकर 😮😮😢
काही कारणास्तव मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवावे लागते.. आमची मुलं पण बाहेरच आहे. त्यामुळे प्रश्न हा नाही की बाहेर टाकायचे की जवळ ठेवायचे.. प्रश्न हा आहे की अशा प्रकारचे कृत्य करण्याची हिंमत शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या लोकांमध्ये कशी काय येऊ शकते.नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा म्हणजे या कुटुंबाला न्याय मिळेल व आरोपींना शिक्षा होईल
अशा संस्था मध्ये मुलांना पाठवु नका कीती दुर्दैवी प्रकार आहे
अश्या शाळा बंद करा
इतक्या लहान वयात मुलां ना आई वडिल स्वतः पासुन लांब का ठेवतत आनथ असल्या सारख..हेच वय त्यांच घडण आणी बिघडण्याच असत..शाळा घरा जवळच्याच असाव्यात आपल्या नजरे समोर मुळे असावीत निदान चांगल वाईट ह्याची जाण होईस्तोवर
माझा मुलगाही दाहा वर्ष झाले लातुर मधुन गेला आहे मिरात्रन दिवस डोळ्यात तेल घालुन वाट पाहतेय हॅस्टेल वरूनच गेला आहे
अरे बापरे, तो ही असाच काहीतरी प्रकार असणार , खरंच मुलगा शिकेल नाहीतर नाही शिकेल तो अपल्या जवळच राहिला पाहिजे
tai police madhe complain keli nahi ka tumi
ताईंचा मुलगा लवकरात लवकर घरी पोहचावा ही ईश्वर चरणी प्रार्थना
😢
बापरे पोलीस केस केली आहे का ता ताई
शाळेला कुलूप लावले पाहिजे. जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यत सर्वांनी शाळे समोर आंदोलन करा. सर्वांनी पाठिंबा द्या या कुटुंबाला.आज त्यांचा मुलगा इतक्या कठोर पणे निरागस बाळाची हत्या झाली उद्या तुमच्या पण होईल.भाऊ जातपात घेऊन बसू नका.मनोज दादा जरागे कडे जा.ते तुम्हाला निश्चित न्याय देतील.या समाजात एकच खरा माणूस आहे तो.मनोज दादा जरांगे पाटील.
खूपच गैर प्रकार खूप दुःख वाटते.शोध व्हायलाच पाहिजे गुन्हेगाराचा.
Later. Very Very Sad.
सर कार् Zhopi गेले का तिन मुख्यमंत्री आहेत्
कडक कारवाई झाली पाहिजे गृहमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि ते हॉस्टेल बंद करून टाका त्या मुलाला न्याय मिळवून द्या
या लहान मुलानी काय गुन्हा केला असा म्हणून त्या मुलाच्या जीवावर बेतले आरे अस कोणी ही करू नका काय करावे आई वडिलांना आता😢😢😢
Very sad
दादा बरोबर आहे भविष्य घडवण्यासाठी पाठवलत पण आज काय झालं मुळात तुमचा जीवच कसा होतो आपल्या एवढ्या लहान मुलाला आपल्या पासून दूर पाठवण्याचा हे त्याच वयच नव्हतं दुसरीकडे शिक्षणा साठी पाठवायला
गावातील शाळेत टाकलं असतं तर गेला नसता दादा मुलगा
खुपच दुःखद बातमी आहे 😢
फाशीची शिक्षा झाली पाहिजे नराधमांना
गुन्हा दाखल करुन अटक करुन जेल मधी टाका सर्वांना खुपच वाईट आहे
अरेर
मुलांना लांब ठेवू नका घरीच थोडा त्रास घेऊन वाढवा. मला त्रास देणारेच लहानाचा मोठा करायचा म्हणजे त्रास घ्यावाच लागतो लांब ठेवणे हा पर्याय नाही
तुम्ही मुख्यमंत्री आणि fadnvisana जावुन भेटा आणि न्याय मिळवून परत या,
Kiti bhayanak!
कारवाई झाली पाहिजे
मुलांना शिकवा कारण आजच्या ह्या कला मद्ये शिक्षण खूप महत्वाचे आहे , पण शिक्षणासाठी मुलांना आपल्या पासून दूर नका करा 😢😢😢 काहीतरी अन्याय होत असणार मुलावर म्हणून तो तिथे राहायला तयार नव्हता. आज जे काही झालं त्याला जबाबदार कोण आहे ?
सोबतच्या लहान मुलांची पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर सत्य उजेडात येईल, पण पोलिसांची पण मनापासून इच्छा पाहिजे
बापरे, खुप वाईट परिस्थिती आहे
आपली मूलं जि प शाळेत टाकली पाहिजे
शब्दच नाही काय लिहाव 😢😢 ,
दुसर्या ते तिसर्या वर्गात शिकणारा मुलगा खुप वाईट घडले दोषींना फासीची शिक्षा द्या पुन्हा असे कुठे कधी घडु नये म्हणुन
या शिक्षण संस्थेच्या संचालक व संबधीतांर कारवाई झालीच पाहीजे. पोलीसानी येथे बोटचेपे धोरण अवलंबू नयः.
Khup wait zale.
पण गरज काय आहे लहान मुलांना हॉस्टेल ला टाकायची. मुल घरी सतवताच त्यांना थोड समजाऊन सांगा.थोडा घरीच अभ्यास घ्यायचा. हॉस्टेल मधील परिस्थिती किती खराब असते.13 वर्षाचा मुलाचा जीव गेला.
Khup vait zal
13 years… how the child was in mahavidyalay? Shouldn’t he b in school?
Really this needs to be brought to justice, media should keep this on front page…not usual forgotten
Fashi Daya naradhamana , samajatil pratishtith vakilani he case mofat ladhvavi , mulala nay milvun dayva 🙏🙏🙏
कठोर कारवाई झाली पाहिजे
किमान दहावी होईपर्यंत मुलांना बाहेर पाठवाला नको.शासनाने प्रत्येक गावात किंवा गावाजवळ शिक्षणाची सोय केली आहे. बाहेर पैसे खर्च करून मुले चांगले शिकू शकतात हा फक्त पालकांचा भ्रम आहे. जिल्हा परषद शाळाच मुलांना खऱ्या अर्थाने घडू शकते.
अत्यंत भयंकर प्रकार
आहे हे ऐकून खूपच वाईट वाटलं
सर्वांना शिक्षा व्हावी
Khupch vaetch zale dev tyach aatmyas shnti devo
भाऊ त्या स्कूल ला लॉक करा
Purna chaukashi zali pahije aai ,wadil ni mulala kiti vishwasane theva la aasel . Apradhyana shiksha zali pahije
I
राज्यातील सगळी होस्टेल चेक करा आणि या घटनेचा छडा लागून दोषींना कठोर शिक्षा व्हावी.
शाळेतिल शिक्षका चे काही तरी मुलाला दिसले असेल म्हनुन मारले असेल आम्च्या मुलाला पण 9 मध्ये कोर्टी. ता.पंढरपूर येथे बेदम मारहाण केली होती
मला स्वतःला हॉस्टेल मध्ये राहण्याचा अनुभव आहे. आता मी स्वतः शिक्षक आहे म्हणून सर्व पालकांना कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना किमान दहावी पर्यंत स्वतःच्य जवळ ठेवा. जेवढी काळजी पालक घेऊ शकतात किंवा विद्यार्थ्याची अडचण समजून घेऊ शकतात तेवढी काळजी कुणीही घेऊ शकत नाही. देव पण नाही. आणि हा काळ इंटरनेट चा असल्यामुळं गुणवत्तापर्ण शिक्षण घरी बसून पण घेऊ शकतो.
काही तरी घडले आहे हे नक्की मुलाला आणि पालकांना न्याय मिळालाच पाहिजे.शाळेवर कार्यवाही झालीच पाहिजे.सीसीटीवी बघा मुलगा खरच बाहेर गेला होता कि हॅृस्टेल मध्येच काही घडले आहे.
😢😢khup vait zale
ह्याची CBI चोकशी व्हयला पाहिजे. गरिबाला न्याय मिळाला पाहिजे
झालेला प्रकार खूप दुःखदायक आहे. आता एवढेच देवाने न्याय द्यावा. गुन्हेगारास शिक्षा.
Dev he purviche purush hote. Ara varle ahet
शिक्षणाचा धंदा केला. सर्व संस्था या राजकारण्यांच्या आहे.यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहीजे.
या घटनेची सत्य तपासायला पाहिजे कारण दोन महिन्यात फक्त 7 ते 8 दिवस तो हॉस्टेल वर होता हे वडील सपष्ट सांगतात गुन्हेगाराला शिक्षा न्हावी मिडीयाने रोपटपर्यंत दाखवावे
कधीच हेच ऐकतो आहे.. शाळेच्या शिक्षकाने हे का केल... ते सांगा... शाळा कायमची बंद करा... मुलांच्या वडिलांनी पण इकडून जाऊन त्या शिक्षकाला घेऊन रस्त्यावर चांगल आपटायचं ना .. मुलाचे वडील खुप शांततेत घेऊन बोलता आहे.
खूपच भयानक पालकांनो आपल्या मुलांना आपल्या नजरे समोर शाळेत घाला विश्वासाचा काळ नाही आता
खाजगी शाळा पैसा मिळवण्याचा अड्डा बनलेल्या आहेत . सरकारने यावर बंदी घातली पाहिजे . नेत्यांनी शाळा काढलेल्या आहेत . गावातील जागा हडप करून हा पैसा मिळवण्याचा मार्ग आहे . चूकीचे आहे . गरीब मुलाचा हाकनाक जीव गेला आहे . त्यांना न्याय मिळावा.
Majhe pn donhi mul hostel la aahe😢pn javal aahe 1 km anyaravr 1 divsaaad jato aanhi bhetila pratek room la camere aahet aani baher ,gacchi ar saglikade camere aani sahi shivay bhet nahi
😭😭😭
या मागे कारण काय असावे ते समजले का तुम्हाला
काय गरज आहे बाहेरगावी पाठवाची एवढ्या लहानवयात
दादा कोणी मुलाच्या भविशा साठी टाकते
वडील आई नातेवाईक मित्र मंडळ सर्व यसपी आपीस ला उपोषण बेमुदत सुरू करा आरोपी अटक जास्त लोकांना नांव टाका आदक्ष पण टाका शिक्षा झाली पाहिजे अटक होतं नाही तोपर्यंत सोडु नका
😢😢😢
C b I चोकशी झाली पाहीजे
😞😞😞😞
तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच बालपण हरवून टाकणारे पालक काय कामाचे त्यांचा विचार पण केला पाहिजे
Avadh as kay zal asel ?khup kichkat gost zali .shikshakach ase krel tar kay karel koni
कठोर शासन झालं तरच ठीक..नाही तर हा बाजार चालूच राहणार
गुन्हेगार लवकर भेटायलाच पाहिजे
महाराष्ट्रात काय चालले गृहमंत्री व शिक्षण मंत्री झोपले क
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खाजगी शाळा बंद करण्यात यावे
कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
Abhi education sirf peso ke liye diya jaata hai 😢😢😢 government ke liye request hai aur private ke liye request hai please agar government school hai to acche teacheron ko pradan karo educated teacher ko pradan karo government school ko padhaane layak bnao bacchon ko Puri securiti do bacche hi India ka future hai😢😢
आई बाबा च काय झाले, काय हाल केले लहान जीवाचे,
येवढ्या लहान मुलाला इतकं निर्दयी पणे का बरं मारलं असेल
असल्या माणसांच्या शाळा बंदच करून द्यायला पाहिजे
घरच्यांना न्याय मिळाला पाहिजे
लहान मुलांना स्वतः च्या गावातील शाळेत पाठवा इतक्या लहान वयात यवढी फी भरू नका शिक्षणाचा बाजार मांडला आहे कोणत्या शाळेत ठेवले तरी तेच पुस्तके आहेत हुशार विद्यार्थी कुठे ही टाका तो चमकल्या शिवाय राहणार नाही
खाजगी शिक्षणसंस्था सरकारी अनुदानावर चालणार्या शाळा म्हणजे कुरणं
या लहान मुलाला नाय मिळाला च पाहिजे
मारेकऱ्यांना ही त्याच पद्धतीने सगळे खुपसून मारा, लहान निष्पाप मुलाला अश्या प्रकारे मारताना त्या नराधमांना काही माणूस म्हणून जरा विचार का नाही आला, त्या मुलाला पाहून आपल्या मुलाची तरी जरा आठवण का नाही आली?
लातूर शिक्षण केवळ बाजार झाला आहे
Bapre he kai chalay yeka mage ek jiv jat hatet kadhi band honar he sagal kiti jiv jatil ajun😢😢😢😢
खूप चुकीचं झालाय..
Residency acedamy Below 18 years ban kara
Aai vadilancya vedna 😭
लवकरात लवकर अरोपीना शिक्षा झालीच पाहीजे
Govt school madhe politician ani
Officer chya mulana compulsory kara. Tevhach govt school madhe
Sudharna hoil ani private school chi manmani kami hoil.
🎉 ki