आनंदाची बातमी...!मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटणार,महायुती सरकारचा महत्वपूर्ण निर्णय...
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- #दुष्काळ #पाणी #टंचाई #मराठवाडा #महायुती #निर्णय #महाराष्ट्रसरकार #maharashtragoverment
कोकणात वाहून जाणाऱ्या उल्हास खोरे आणि वैतरणा खोऱ्यातील ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यास राज्यसरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही खोऱ्यांतील पाणी वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Source:-
www.lokmat.com...
खूप चांगला निर्णय अभिनंदन 💐