मस्तानी बाई साहेबांची बरीच माहिती दिलीत. राऊंनी वीस वर्षांच्या कालावधीत बेचाळीस लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. अपराजित योद्धा अशी ख्याती. छ.शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले व बाजीरावांनी त्याचे साम्राज्य केले. अशा कर्तबगार पेशव्याचे खच्चीकरण केले गेले, हे दुर्दैव.
खुप सुंदर प्रयत्न...कुठलाही धार्मिक द्वेश न करता मस्तानीचा तुम्ही शोध घेतलात ! खुप समाधान वाटल. थोरले बाजीराव केवळ रणांगणातच पराक्रमी नव्हते तर प्रेमाचा प्रांतही त्यांनी काबीज केला होता.
कशावरुन? बाजीरावांनी कुठे लिहून ठेवलय का? त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 8-9 महिन्यात घडलेल्या घटना आहेत या. 1731-39 पर्यंत मस्तानीला कोणी त्रास दिला किंवा तिच्यामुळे कोणाला त्रास झाला असं दिसत नाही. ती 3 वर्ष शनिवारवाड्यात राहिलीही होती. तेव्हा तिला कोणी बाहेर नाही काढलं. म्हणजे नक्कीच शेवटच्या वर्षात काहीतरी झाले असावे. बाजीराव दारु पिऊ लागल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकायची भाषा सुरु झाली की त्यामुळे मनस्ताप होऊन ते दारु पिऊ लागले ते कळत नाही. बाजीरावांना कर्मकांडी ब्राम्हणांवर राग होताच. पण त्यामुळे चिडून ते अधिक करु लागल्याची शक्यता आहे. कशावरून त्यांनी मस्तानीला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवले नसेल? मस्तानीला कैदेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी काहीच का केले नाही? नानासाहेबांनाही फेब्रुवारीत पत्र लिहून नासेरजंगाच्या मोहिमेची माहिती दिली पण त्या पत्रात मस्तानीचा उल्लेखही नाही. राघवच्या मुंजीची आणि त्याचे लग्न ठरवावे अशी सूचना करणारे पत्रही आहे. म्हणजे फक्त मस्तानीचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. राघव आणि जनार्दन ही त्यांची दोन मुले त्यांच्याबरोबर आहेत असे बाजीरावांनी राधाबाईंना मार्चमधे पाठवलेल्या पत्रात लिहिले होते. म्हणजे कुटुंबाचीही काळजी होतीच त्यांना. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे बाजीराव पुण्याला का परतले नाहीत? मस्तानीला कैदेतून सोडवण्यासाठी तरी त्यांनी मोहिम संपल्यावर पुण्यात यायला हवे होते. बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.
माहिती तर अस्सल नाण्याइतकी खणखणीत देता सलाम त्यासाठी... पण आवाज ...... वाह..... आवाज ऐकताच अंगावर शहारा.... वाटतें जावे पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक दुनियेत... अप्रतिम....
खूपच सुंदर आहे ......... Mastanicha मृत्यू कसा झाला ह्या बद्दल खरंच कोणालाच माहित नाही ............. कोणी म्हणतं तिने हिरा गिळला कोणी म्हणतं तिने उडी मारली ......... काय झालंय कोणास माहित ....... पण पुण्यातल्या लाखो हृदयाची ती प्रेम कहाणी खूप मस्त वाटते ........ बाजीराव मस्तानी हे नावच खूप ......... प्रेमाचा गुलकंद आहे
मस्तानी बाईंबद्दल जास्त माहिती नसताना तुम्ही जी माहिती आणि विचार सादर केलेत ते कौतुकास्पद आहे. मराठ्यांच्या इतिहासावर तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. अनेक शुभेच्छा!
आपले सगळे व्हीडिओ पाहिलेत, व्हीडिओ पाहून इतिहासात हरवल्यासारखे वाटते.... असे वाटते की आपण सांगत असलेला इतिहास संपूच नये.... खूपच छान सर...🚩🚩 बहिर्जी नाईक यांच्यावर पण एक पूर्ण व्हीडिओ बनवा सर...
वेगवेगळ्या पत्रावरून संभ्रम होतो , आजून सखोल व समकालीन पत्र व इतर उपलब्द ऐतिहासिक दस्तऐवज तपासने जरुरी आहे, माहिती संकलन जेणे करून तत्कालीन सत्यस्थिती कळेल,,,,
फार उपयोगी व इतिहासाचा थरार अनुभवण्याची जाणीव झाली. आपल्या कार्यास सास्टाग दंडवत आपल्या कार्यास अनेक शुभेच्छा----(बेलदार समाज ) या समाजाविषयी जातीसह इतिहासात किल्ले बांधताना व्यक्तीचा सहभाग असल्याचे पुरावे सापडतात का. असल्यास पुस्तक किंवा बखर सांगावी ही विनंती
मला वाटतं की बाजीरावांना टोकापर्यंत push केलं गेलं. त्यामुळे त्यांचा rebelious स्वभाव उफाळून आला. कारण आधी पाहिलं तर साधारण 1729-35 या काळात काशीबाईंनी 3 मुलांना जन्म दिला आणि मस्तानीने एकाला. 1736 मधे जेव्हा बाजीराव राजस्थान भेटीवर गेले होते तेव्हाही काशीबाईच त्यांच्याबरोबर होत्या. मग शेवटच्या दोन वर्षात त्यांच्यात फरक पडला का? तरीही समशेरला फक्त बांद्याची जागीर दिली जी छत्रसालाकडूनच मिळाली होती. इथे महाराष्ट्रातील काहीही दिले गेले नाही. So he managed to keep his Hindu n muslim heirs separate. मला वाटतं की fiction ने या प्रकरणाला lovestory बनवून hype केलं आहे.
सर खुप खुप छान वीडियो. मस्तानी बाई यांच्यावर अजुन काही संशोधन असेल किंवा भविष्यात काही अजुन ऊलगड़ा झाला तर नक्की समोर आना. वीडियो मध्ये खुप छान माहिती आज जगसमोर तुम्ही आणली. तुमच्या मेहनतीला मानाचा मुजरा.🙏 धन्यवाद🙏
Tasa clear & fix aashi khup kami mahiti ya video varun milali....pan ha gairsamaj nakkich dur zale....so thank you😊👍🏻 Your work is really nice....thank you so much.....🤗👍🏻♥️
Dharm bahya prem he aatach etk kathin aahe tr tya kalat bajiravana aani mastani bai na kalya kaslya paristhitila samor jav laglele asel kalpana suddha karne sope nahi koni tari mhntlay vekti marun jatat pan prem nahi tech khare aaj aneko varsh tyanch pream amarch aahe ,ani tyatlyatyat kashi Bai sarkhya samjutdar stri chi hi olkh hote❤️thanks for this information sir
Altogether, this channel provides great insights into the Maratha history.. also all videos, episodes are especially more intriguing and interesting because they are backed by evidences..Can you please make a video about the overall state of farmers or the economy, especially during the Peshwa era when the Empire was at its peak.. i have just mostly heard about conquests when it comes to Peshwa era and nothing about the overall working of the empire, unlike the mughal Empire history where there is a lot of Focus on economics n gdp n trade n the apparantly extremely rich treasuries.
मस्तानी बाई साहेबांची बरीच माहिती दिलीत. राऊंनी वीस वर्षांच्या कालावधीत बेचाळीस लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. अपराजित योद्धा अशी ख्याती. छ.शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले व बाजीरावांनी त्याचे साम्राज्य केले. अशा कर्तबगार पेशव्याचे खच्चीकरण केले गेले, हे दुर्दैव.
खूप छान योग्य पटतील असे पुरेवे देऊन मस्तानी बईन बदल माहिती मिळाली
खुप सुंदर प्रयत्न...कुठलाही धार्मिक द्वेश न करता मस्तानीचा तुम्ही शोध घेतलात ! खुप समाधान वाटल. थोरले बाजीराव केवळ रणांगणातच पराक्रमी नव्हते तर प्रेमाचा प्रांतही त्यांनी काबीज केला होता.
कशावरुन? बाजीरावांनी कुठे लिहून ठेवलय का? त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 8-9 महिन्यात घडलेल्या घटना आहेत या. 1731-39 पर्यंत मस्तानीला कोणी त्रास दिला किंवा तिच्यामुळे कोणाला त्रास झाला असं दिसत नाही. ती 3 वर्ष शनिवारवाड्यात राहिलीही होती. तेव्हा तिला कोणी बाहेर नाही काढलं.
म्हणजे नक्कीच शेवटच्या वर्षात काहीतरी झाले असावे. बाजीराव दारु पिऊ लागल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकायची भाषा सुरु झाली की त्यामुळे मनस्ताप होऊन ते दारु पिऊ लागले ते कळत नाही. बाजीरावांना कर्मकांडी ब्राम्हणांवर राग होताच. पण त्यामुळे चिडून ते अधिक करु लागल्याची शक्यता आहे. कशावरून त्यांनी मस्तानीला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवले नसेल?
मस्तानीला कैदेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी काहीच का केले नाही? नानासाहेबांनाही फेब्रुवारीत पत्र लिहून नासेरजंगाच्या मोहिमेची माहिती दिली पण त्या पत्रात मस्तानीचा उल्लेखही नाही. राघवच्या मुंजीची आणि त्याचे लग्न ठरवावे अशी सूचना करणारे पत्रही आहे. म्हणजे फक्त मस्तानीचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. राघव आणि जनार्दन ही त्यांची दोन मुले त्यांच्याबरोबर आहेत असे बाजीरावांनी राधाबाईंना मार्चमधे पाठवलेल्या पत्रात लिहिले होते. म्हणजे कुटुंबाचीही काळजी होतीच त्यांना.
दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे बाजीराव पुण्याला का परतले नाहीत? मस्तानीला कैदेतून सोडवण्यासाठी तरी त्यांनी मोहिम संपल्यावर पुण्यात यायला हवे होते.
बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.
सर, तुमचा आवाज फार सुंदर आहे. फारच छान आणि अभ्यासपूर्ण व्हिडीओ.
इतिहासाच्या एका दुर्लक्षित पानाचा उलगडा खुप सुंदर केलाय. आपल्याकडून अश्याच नवनवीन माहितीची अपेक्षा 🙏
माहिती तर अस्सल नाण्याइतकी खणखणीत देता
सलाम त्यासाठी...
पण आवाज ......
वाह.....
आवाज ऐकताच अंगावर शहारा....
वाटतें जावे पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक दुनियेत...
अप्रतिम....
मस्तानीची माहिती पडताळणी करून स्वछ अखिव रेखीव आणि प्रमाणबध्द शब्दात व्यक्त केली. समाधान वाटले. त्या बद्दल धनयवाद.
खूप छान माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण अगदी इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावी अशी मार्गदर्शक आहे
Kharach तुमचा आवाज फारच ........ ऐतिहासिक वाटतो.......god bless you
अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
प्रकरणाची मांडणी वस्तुस्थिती ला अनुसरून,कोणतेही अतिरिक्त, अतीवादी माहिती टाळून योग्य पद्धतीने केली आहे.
आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.
एक ईतिहासाचा पाठपुरावा व संशोधन करुन माहिती जमा करण्याचा कष्टदायी प्रकार स्त्युत आहे आपल्या गौरवशाली इतिहास नव्या पिढीला समजावा हिच ईच्छा.
तरी सुद्धा बरीच माहिती उपलब्ध झाली..... धन्यवाद..!
सुरवातीचे संगीत अप्रतिम आणी सुरेल आहे 🥳👌इतिहास सांगायची शैली सुद्धा भारीच
खूपच सुंदर आहे ......... Mastanicha मृत्यू कसा झाला ह्या बद्दल खरंच कोणालाच माहित नाही ............. कोणी म्हणतं तिने हिरा गिळला कोणी म्हणतं तिने उडी मारली ......... काय झालंय कोणास माहित ....... पण पुण्यातल्या लाखो हृदयाची ती प्रेम कहाणी खूप मस्त वाटते ........ बाजीराव मस्तानी हे नावच खूप ......... प्रेमाचा गुलकंद आहे
मस्तानी बाईंबद्दल जास्त माहिती नसताना तुम्ही जी माहिती आणि विचार सादर केलेत ते कौतुकास्पद आहे. मराठ्यांच्या इतिहासावर तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. अनेक शुभेच्छा!
मला आवडली माहिती.... आणि सांगण्याची पद्धत सुद्धा लक्षवेधक आहे. धन्यवाद...
उत्तम माहिती आणि सुस्पष्ट आवाज.....छान.
आपले सगळे व्हीडिओ पाहिलेत, व्हीडिओ पाहून इतिहासात हरवल्यासारखे वाटते.... असे वाटते की आपण सांगत असलेला इतिहास संपूच नये.... खूपच छान सर...🚩🚩
बहिर्जी नाईक यांच्यावर पण एक पूर्ण व्हीडिओ बनवा सर...
Khup Chan mahiti sangitli dhanyawad
वाह खूप छान माहिती अगदी नेहमीप्रमाणे. तुमचे हे व्हिडिओ खरंच उपयुक्त आहेत
खुपच छान. मुख्य म्हणजे दुर्मिळ अशा उच्चारशुद्ध मराठीत वाचन!!
Khup chan mahiti dili dhanyawa
तुमचा इतिहासाबद्दलचा अभ्यास खरच खूप चांगला होता आणि आहे सुद्धा. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली
खूप च सुंदर माहिती देत आहात आपण
आम्ही जे शाळे मधे जे शिकलो नाही किंवा जो इतिहास शिकवलाच नाही...
त्याची माहिती आपण देता आहात...
आपले खूप खूप आभार 😇
अभ्यास पूर्ण करूनच व्हिडिओ तयार केला फार बरे वाटले. धन्यवाद
लैला मजनू सारखे वेड न होता मोठी प्रेम कहाणी आहे बाजीराव मस्तानी.
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😘😘😘😘🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😘🙂😘😘🙂🙂🙂🙂😘😘😘🙂😘🙂😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Pan tila Patasvarun punha Punyala pathavle hote ka Bajiravani?
अतिशय चांगली माहिती आपण दिली आहेत.धन्यवाद .
Far far far chan kam karat ahat . समस्त मराठी रयातेकडून तुमचे खूप खूप आभार🙏.
Khup chhan asch chalu theva anek shubhechha
अप्रतिम सर...खूप चांगले आणि वास्तविक संदर्भ दिले आपण....शेवटची काही वाक्यं मस्तानी बद्दल आपण बोललात त्याने मनाला चटका लागून जातो.👌👌👌👌👍
Khup chan.. ankhi itihasacha shodh ghyava
खूप छान गोळा करून संगितली. प्रयत्ननी आपण माहिती
वेगवेगळ्या पत्रावरून संभ्रम होतो , आजून सखोल व समकालीन पत्र व इतर उपलब्द ऐतिहासिक दस्तऐवज तपासने जरुरी आहे, माहिती संकलन जेणे करून तत्कालीन सत्यस्थिती कळेल,,,,
Could you share what reference he has given?
Chhan mahiti sangitali. Dhanyavad.
खूप सुंदर माहिती आहे व आवाजही मस्त आहे
मस्तानी बद्दल माहिती मिळाली.
छान
सुंदर... या ऐका शब्दात.. सर्व आहे....
एकदम बरोबर
अप्रतिम व सखोल माहिती.
खूप छान थोरले बाजीराव पेशवे हे कसे अजिक्य योध्दे होते हे पन सांगा
Mast mahiti..
Khoopch changli mahiti dili dhanywad
फार उपयोगी व इतिहासाचा थरार अनुभवण्याची जाणीव झाली. आपल्या कार्यास सास्टाग दंडवत आपल्या कार्यास अनेक शुभेच्छा----(बेलदार समाज ) या समाजाविषयी जातीसह इतिहासात किल्ले बांधताना व्यक्तीचा सहभाग असल्याचे पुरावे सापडतात का. असल्यास पुस्तक किंवा बखर सांगावी ही विनंती
तुमचा आवाज धाराप्रवाहि बोलने खूप छान
भरपुर नविन माहिती मिळाली. धन्यवाद
खुप छान.... शिवशक या विषयी विडिओ बनवावा ही विनंती🙏
Aprteem information good job thanks so much
धन्यवाद
छान माहिती सांगितली आपण 🙏
Best
खूपच डिटेल माहिती
खरच खूप च छान विडिओ
मानावे तितके आभार कमी आहेत
खूपच छान माहिती. आमच्या दनामद्धे भर पडली. आपला आवाज देखील छान आहे
खूपच छान मान सन्मान मिळालाच पाहिजे हक्क आहे त्यांचा .
छान वाटले जय शिवराय
Tumchya awajatil Ya mahiti mule history bddal ajun godi vadhali aahe...
खुपच छान
मी पाबळ ला मस्तानी बाई पेशवे समाधी वर बरयाच वेळा गेलो
पण आता उत्कंठा वाढली की नक्की मस्तानी बाई चा अंत कसा झाला
आमचं गाव पाबळ. या कधी पण स्वागत तुमचं...
बाजीरावांच्या निधन झाल्यावर 14 दिवसात प्रेमवियोगामुळे... निधन झाले
आपण खरोखरच इतिहासकर आहात.. Authentic references दया.
आपले निरूपण अतिषय छान आहे... पण शंभरदा मला असे वाटून जाते की एखादी टाईम मशिन हाती लागावी अन जरा सगळ्या बाबींवर स्वतः नजर टाकून यावी
प्रणव खुप छान आवाज आहे तुझा अभ्यास खुप सखोल आहे
खूप छान व सोदाहरण माहिती मिळाली
खूप छान आवाज ओघवती भाषा शेवटपर्यंत तुम्ही मस्तानी बाईन बद्दल आदराने बोलतात
अतिशय सुंदर माहीती दीलीत. आभार.
छान.. प्रथमच मस्तानीच्या इतिहास समजला..🙏
खूप छान माहिती kip it up
Khup chan mahiti dele
Khup chan
एक पराक्रमी योद्धा व त्याचा पराक्रम एका मस्तानी प्रकरणामुळे झाकला जाऊ शकत नाही. ती एक गौण गोष्ट आहे. लोक पराचा कावळा करतात. असेल तर असेल बिघडलं काय?
A sad love story ❤❤❤❤❤🧡🧡🧡🧡🧡🧡💛💛💛💛💛💛💚💚💚💚💚💚💙💙💙💜💜💜💜
मला वाटतं की बाजीरावांना टोकापर्यंत push केलं गेलं. त्यामुळे त्यांचा rebelious स्वभाव उफाळून आला. कारण आधी पाहिलं तर साधारण 1729-35 या काळात काशीबाईंनी 3 मुलांना जन्म दिला आणि मस्तानीने एकाला. 1736 मधे जेव्हा बाजीराव राजस्थान भेटीवर गेले होते तेव्हाही काशीबाईच त्यांच्याबरोबर होत्या. मग शेवटच्या दोन वर्षात त्यांच्यात फरक पडला का?
तरीही समशेरला फक्त बांद्याची जागीर दिली जी छत्रसालाकडूनच मिळाली होती. इथे महाराष्ट्रातील काहीही दिले गेले नाही. So he managed to keep his Hindu n muslim heirs separate.
मला वाटतं की fiction ने या प्रकरणाला lovestory बनवून hype केलं आहे.
@@extra2ab vo
Sir your narration of Mastani story is the best analysis I have seen
Excellent sir ....sunder maheetee
हो कॉमेंटरी खूप छान .
खूप छान प्रयत्न 🙏
Mastch thanks
मस्तच माहीती
Ho thats very true tumcha avaj khup chan ahe aikat basa vatta
Sundar. Mahitipurna video
Khup chan ani abhyaspurn mahiti...
मुळात अधिक माहिती नसल्यामुळे अनेक कयास आखले जातात ।
पण मस्तानी मोठे कोड आहे ।
असो , माहिती बद्दल धन्यवाद ।
छान माहिती संगीतलीत
Khupch chan mahiti dilit, thanks
सर खुप खुप छान वीडियो. मस्तानी बाई यांच्यावर अजुन काही संशोधन असेल किंवा भविष्यात काही अजुन ऊलगड़ा झाला तर नक्की समोर आना. वीडियो मध्ये खुप छान माहिती आज जगसमोर तुम्ही आणली.
तुमच्या मेहनतीला मानाचा मुजरा.🙏
धन्यवाद🙏
Thank you
Tasa clear & fix aashi khup kami mahiti ya video varun milali....pan ha gairsamaj nakkich dur zale....so thank you😊👍🏻
Your work is really nice....thank you so much.....🤗👍🏻♥️
खूप उद्बोधक
खुपच चांगली माहिती आहे
खूप छान 👏👏👏👏👏👏
Khup chan pn ha itihas aj hi kahi tri lpvto ahe itkech
Aapli mehnat jabardast aahe
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर माहिती
Dharm bahya prem he aatach etk kathin aahe tr tya kalat bajiravana aani mastani bai na kalya kaslya paristhitila samor jav laglele asel kalpana suddha karne sope nahi koni tari mhntlay vekti marun jatat pan prem nahi tech khare aaj aneko varsh tyanch pream amarch aahe ,ani tyatlyatyat kashi Bai sarkhya samjutdar stri chi hi olkh hote❤️thanks for this information sir
खूपच छान माहिती दिली सर
खरंच खूप छान माहिती मिळाली.
Khup chaan
Mast sir khup avdly
Altogether, this channel provides great insights into the Maratha history.. also all videos, episodes are especially more intriguing and interesting because they are backed by evidences..Can you please make a video about the overall state of farmers or the economy, especially during the Peshwa era when the Empire was at its peak.. i have just mostly heard about conquests when it comes to Peshwa era and nothing about the overall working of the empire, unlike the mughal Empire history where there is a lot of Focus on economics n gdp n trade n the apparantly extremely rich treasuries.
@@suvarnakadam2938 😂😂 i just want to know anyway
Very. Good
Aprati Research ani sopya bhashet.mahiti.. khup chan vdo
Khup chaan vdo👍👌🏻
खुप छान 👌👌👌👌
चांगली माहिती.
Mastani itki fair hoti ki panacha vida pn kanthat disaycha tr americatil khup gorya muli pn asa asta ka.
Te ek visheshan aahe madam...tas kashich nasat...😊