पंकजा मुंडे: गोपीनाथ मुंडे भाजपवर 22 दिवस नाराज का होते? | Pankaja Munde | Gopinath Munde | BJP
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर परळी जवळ वैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरात बांधण्यात आलेल्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे दरवर्षी मेळावा घेत असतात.
यंदाच्या मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या नाराजीची झालर आहे. भाजपविरोधात गोपीनाथ मुंडेसुद्धा असे एकदा नाराज झाले होते. काय होता तो प्रसंग?
पंकजा मुंडे: भगवानगड आणि गोपीनाथगडाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? -
www.bbc.com/ma...
_________________
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
सगळ्या कटकारस्थाना मागे मी पुन्हा येणार मी पून्हा येणार कारणीभूत आहे
गोपीनाथ मुंडे साहेब हे आता असणे गरजेचे होते आता आम्हाला गरज होती.धनगर आरक्षण मिळाले असते.साहेब आज भरपूर आठवन येते साहेब तुम्हची. विजय रामा उघडे अध्यश धनगर समाज रायगड जिल्हा
😥
@@मराठीहास्यजत्रा
हाय
एकटया फडणवीस साठी जर पक्ष मुंडे खडसे सारख्या नेत्याच्या आयुष्यभराचा कामाकडे दुर्लक्ष करत असेल तर जनतेसोबत ह्या नेत्यांची काय नाळ जोडली आहे हे येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्की दाखवून देईल
खूप खरे विचार आहेत आपले
दीक्षित महोदय! छान विवेचन करताय. शुभेच्छा
ते काहीही असो सर तुम्ही बीबीसी वाले ना खूप छान पत्रकारिता करता..... छान विश्लेषण असते आपले कोणताही फाफट पसारा नसतो....मुद्धा सोडून तुम्ही कोठे जात नाहीत...all the best....आपले चॅनल उत्तरोत्तर वाढू दे
ताई यांनी आपल्या वडिलांना आलेल्या अनुभवाचा विचार करून योग्य ती पावलं उचलावी असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं.
एकदम बरोबर
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे तसेच भाजपा जेष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या सोबत काम करत पक्ष महाराष्ट्रात तळा-गाळात पोहोचवला अश्या नेत्याना फडणवीस दुय्यम स्थान देत आहेत... त्यांचा मी पणा भाजपा साठी घातक ठरत आहे... लोक भाजपा वर नाही तर फडणवीस वर नाराज आहेत... त्या साठी 5 पूर्वी वर्षात आलेले फडणवीस आणि 2 वर्षा पुर्वी आलेले चंद्रकांत पाटील यांना सोडून भाजपा साठी काम करणारे आणखी लोक आहेत हे लक्षात घ्यायला हवे...
S....Sr
Right
Fadanvis hattao mohom rabava
Kadun takka tyala BJP Madun
Swarthi aahe Manus. Aaplya eatar netyanach Kay
एक दिवस bjp मुंडे sahebanchya नावाने मतची भिक मागतील
पंकजाताई मुख्यमंत्री होणार होती म्हणून हे सगळे कारस्थान घडविले आहे
मुंढे अमर रहे वंजारी समाज गोपीनाथ मुंढे घात झाला
खरच बिजेपी ला राज्यातील नेतृत्व बदलण्याची गरज आहे....नाहीतर महाराष्ट्रातून हद्दपार व्हायला वेळ नाही लागणार
BBC news मराठी मधील पत्रकाराचे विश्लेषण खूप चांगले असते. शांत आणि संयमी पणाने आपण सर्व आपले मत मांडतात. बाकी न्यूज चॅनल मधील पत्रकारानी यांच्या जवळून शिकण्यासारखे आहे
BJP RSS मधिल मनूवादि लोकांनी गोपिनाथ रावांना संपवले...बहूजनांमधिल एक सच्चे लिडर होते मुंढे साहेब....त्यांचे विचारा म्रुत्यु च्या अगोदर खूप बदलले होते.....
हे सते आहे की फडनिस यानि पकजाना पाढण्यासाठी राँस्ट वादीला मदत केली हे सते आहे
ज्या वेळेला महाराष्ट्रात बीजेपी हा एका विशिष्ट लोकांचाच पक्ष म्हणून महाराष्ट्रात ओळखला जात होता त्या वेळेला मुंडे आणि खडसे या लोकांनी ह्या पक्षाला तलागाळात पोहचवण्याचा काम केलेल आहे
पंकजा मुंडे यांच्या नाराजी ला भाजपा जबाबदार आहे.
Pankaja Munde yanchi naraji Devendra fadnis yancha Muni aahe
मुडे साहेबाचा झालेला कोंडमारा बीजेपी मध्ये हे सत्य आहे. मग पकजा भाजपला का चिटकुण आहेत. बाबाचा बदला घेयला पाहिजे. मी तर माझे बाबा असते साहेब तर भाजप ला पायाखाली तुडवले असते
जय जिजाऊ जय शिवराय.
मुंडे ताई , रक्षा खडसे , तावडे, नाथा भाऊ यांच्यात आणि फडणवीस यांच्या मधील वैराची करणे काय यावर एक story करा
बिजेपी पासुन बहुजन मुक्त होतील तोच सुदीन
जय भगवान जय गोपीनाथ होय पंकजा मुंडे नाराज आहेत आपल्या पित्याने एवढा मोठा बहुमतसिद्ध करून पक्ष मोठा मोठा मोठा करण्यात वाटा गोपीनाथराव मुंडे यांचा असून देखील पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण देवेंद्र फडणवीस यांनीच केला अक्षय गोपीनाथरावांनी वाढवला आणि पक्ष कमी देवेंद्र यांनी केले कमी केला
राम कृष्ण हरी दरेकर लक्ष्मण महाराज बोरी ऐंदी तालुका दौंड जिल्हा पुणे पंकजा ताई पाहिजे आम्हाला तुम्ही तुमच्या आहे
प्रमोद महाजन हे देशाचे पंतप्रधान आणि गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रा चे नेतृत्व करणारे नेते होते 🙏
मुंडे साहेब हे एक गोरगरीबाचे नेते होते.. नेते नव्हे काहींचे दैवत किंव्हा देवा प्रमाणे होते... महाराष्ट्रतील भाजपा नेत्यानी त्याना संपवण्याचा पण प्रयत्न केळं पण मुंडे साहेब मागे सरले नाही....
आणि एका प्रामाणिक माणसाची बदनामी होत च असते त्यात काही विशेष नाही 💯🙏🏻
गोपीनाथ मुंडे साहेब असे नेते आता होने नाही
पंकजा ताई़नी पुर्ण विचार करावा,कारण हे सरकार कुणाचेही भल्याचे नाही, तुम्ही तुमच्या भावाची आज काय परिस्थिती आहे ते बघता आहात, तुम्ही चांगले काम करत आहात . खूप प्रगती कराल.
Obc ला का प्राधान्य दिल जात नाही सर?
You are right sir, bjp la obc व बहुजन
बळकट करतील, RSS नाही त्या मुळे bjp ने
"RSS ची एखाद्या जातीस पुढे नेण्याची प्रवृत्ती सोडून " सर्व obc व बहुजनांना पुढे नेण्याची भूमिका घेतली तरच भविष्यात महाराष्ट्रात bjp वाढेल otherwise शेटजी
भटजी चा पक्ष होऊन संपेल.
@@prakashghuge2690 मला वाटतं की 2014 पासून bjp इनचार्ज हा आपला obc चाच आहे हे विसरून चालणार नाही
@@prakashghuge2690 तुम्ही तर ntd आहात आम्ही केंद्रात अन् राज्यात ओरिजनल ओबीसी
Khup chan bolta sir tumhi..thanks so much
फारच छान वृत्तसंकलन
आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्या death बाबत नेमके काय झाले याची सखोल चौकशी होनें गरजेचे आहे. जय भारत.
गोपीनाथ मुंडेंची हत्या झाली होती का ....... हा प्रश्न कधी सुटणार
हा प्रश्न कधीच सुटत नाही? राजकारणी कावळे स्वार्थासाठी काय करतील हे जनतेला लुटण्यासाठी सगळे एकत्र येऊन काय?
Gopinat munde yana mukhe mantri padachi sapnae padayache mahnuna naraj hote
TYANCHYA MULILA INTREST NAHI ACTUALY KAY ZALE.
@@indianmominamerica9800 Right
He died of medical condition, accident was staged to avoid flaw in his character
गोपीनाथ मुंडेना संपवणारे त्यांचे भाजपचेच
2014 evm frod
फडणवीस माञ बिजेपी संपवतील राज्यातील
Sanjiv Nagargoje अबो ।
संपलीच पाहिजे
BBC news marathi TV चैनल च्या रुपात यावे . खूप छान पत्रकारिता करता तुम्ही .
फडणवीस मुळे भाजपातील ओ बी सी नेते नाराज आहेत,फडणवीस पक्षातून ढिसमीस झाल्याशिवाय पुन्हा भाजपा सत्तेत येणार नाही
पंकजा ताई गोपीनाथ मुंडे राष्ट्र सचिव
Dishit sir mala ak ?padto ki gopinath munde yanche gadicha kharch Khup motha accident zala hota ka gadi jast damej Zali nahi ani manus marto kasa......
Gadkari ni neglect Kela anekanna ......
भाजपसोबत/आर एस एस सोबत काम करून पक्ष वाढवून सूद्धा जर अशा नेत्यांना फक्त स्वताच्या स्वार्थासाठी मारलं असेल तर आर एस एस आणि भाजप यांनी देशभक्ती शिकवू नये यांना तोअधीकार नाही हे देशातील जनतेची वाट लावतात/ जवानांची वाट लावतात
काहीही झाले तरी ताई पक्ष सेडनार नाही .....हा गैरसमज आहे ....शेवटी समझनेवाले को इशारा काफी है..... आता तत्व गेले चुलीत .....!
कटा कटीचे राजकारण obc खचीकरण
Tumhi tr ntd aamhi ओरिजनल ओबीसी केंद्रात पण तेच अन राज्यात पण ओबीसी
Watch shuja sayyed
Khupach chan bolat saheb
यापुढचे ओबीसी नेतृत्व कोणाच्या हाती डी एम साहेब ... ताईसाहेब
फडवनिस यांना दिल्ली पाठवा गडकरी याचे नियत्रनात निवडणुक व्हावी
आजच्या काळात ही बिजेपी अशी वागु शकते म्हणजे जातवाद , धर्मवाद , वर्गवाद हा ब्राम्हण समाजाच्या DNA मध्येच गेला असेल का ? स्मृती वा रंगसुञै बणुन !!!
Bhau aaj bjp madhe Bramhannpeksha jast marathe v obc ahet. Modi swahata obc ahe. So kahihi zala ki bramhan bramhan ordu naka.
Evdhach kay Mundenna mothe karnare Mahajan suddha Bramhan ch hote.
@@anandnagpur111 सितारामन , सुरेश प्रभु , अनंत कुमार हेगडे , गोयल , जावडेकर हे कैद्रीय मञी होते व आहेत . जावडेकर सोडले तर सर्व काँग्रेस जनता दलातुन आलेले . यांनी बिजेपी मध्ये असे काय योगदान दिलेले आहे कि ते प्रमुख केंद्रीय मृञी आहेत . गडकरी पहील्यांदा निवडुन आलेले होते तर फडणवीसा कायृ होते जेव्हा त्यांना मुख्यमंञी बनवले होते . केवळ जात हा criteriya , तो DNA च्या रृंगसुञातच बसला आहे जाऊन धर्मान्धत व वर्गवाद हजारो वर्षापासुनच्या विचार शैली मुळे .
@@anandnagpur111 Typical baman amchyaikde mhanat hote nakat ata amche srkar ahe 🤣
Ata bsle astil hlvt. Bhva history bgh. Hindu smaj mdhe mahatv baman la hot. Jevha mughalani lokanch conversion kel tevha te lok prt yeu bgt hote teva baman nech nakarl. Chatrapati shivaji rajyanchya kalat kse netaji palkar vgaire prt aale?
Shivaji raje & smbhaji raje & bajirao khup kaal hve hote. Purn India ch vegl ast. Khup changla asta.
Asu shakta dada...me pan Brahman ahe..pan amahala kadhi jaat paat nahi shikavli...Amhi Munde sahabana Manaycho rather ajunahi manto...me bhetlo pan ahe tyana... tyana Madat karnarya Sushma Swaraj ya hi Brahman hotya...so asa directly nahi mhanu shakat ki BJP ne fakta Brahmnanach var anla... Maharashtra madhlya Brahmananmadhe ani Maharashtra baher cha Brahmanmadhe actually Jamin Asmanacha farak ahe...ithle barech Khujya manovruttiche ahet
Mhnun pawar sahebani Maharashtra madhun bjp la ghari bsavale
ज्या माणसाने संपुर्ण भाजप पक्षच वाढवला तो माणूस स्वत पक्ष कसा सोडेल
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता 🙏🙏🙏🙏🙏 ओबीसी ओबीसी समाज एकजुट
नाराजी साहजिकच आहे पंकजा ताईंची . कारण शह काटशहाच राजकारण केलं जातंय bjp मध्ये
लोकनेते... छान विश्लेषण सर
फडणविस बाजुला सारले कि सगळ राईट होणार
आमच्या ताई निर्मळ मनाच्या आहे आणि त्या जे काही करतात ते आमच्या कल्यानाचा विचार करतात
गोपीनाथ मुंडे यांची समजूत एकनाथ खडसे यांनी काडली होते
गडकरी साहेबांचा प्लॅन आहे. त्यांनीच मारले मुंडेना.. मोठा प्लॅन केला कारण 2014 ला जी परस्तीती होती त्यानुसार मुंडे हे पवार सहेबांसरखे मोठे नेते झाले असते..
👍👍
Gadkari gaye hote toh उनके supporter bolte Munde का plan था... Yehi karo... Vo dono ne milbat ke banaya होगा पैसा और tum ladho उनके vaste...
होय,पंकजाताई नाराज आहेत,त्याला जबाबदार देवेंद्र फडवनिस आहेत हे गेली वर्षभरातील राजकीय घडामोडी पाहून व ऐकून मला वाटते
❤
nice informatin good mornig...
Only Boss Dabhang Tai saheb
BBC मराठी ला आव्हान करतो की..
BJP ह्या पक्षा मध्ये एका ठराविक गटातील व्यक्तींना त्याची लायकी नसताना का मोठं केलं जाते ?? प्रश्न खूप अवघड नाही !!
एक विडिओ या विषयावर पण बनवा.
नामदेव शास्त्री सुद्धा या लोकांनी धमकावले आणि पंकजापासून वेगळे केले
आगदी बरोबर सांगीतले
D fadn20 jababdar
Corret
Only Boss sangarsh kaniya Tai saheb
एक प्रराभव झाला म्हणुन खचुन जाणाऱ्या मधले आम्ही नाही
भा.ज.प.चे माजी मुख्यमंत्री हे स्वता .राज्य सरकार हातात घेऊन मनसोक्त राज्य करण्यास सुरुवात करत होते.
आपण दिलेल्या माहितीमध्ये एक बाब महत्वाची सांगितली नाही भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनाच का केलं दुसरे व्यक्तिमत्व का नाही केले
म्हणजे एखादे बहुजन व्यक्ती ? प्लीज रिप्लाय द्या सर sandipbdhatrak@gmail.com वर पण चालेल किंवा 9225100787
पंकजा ताईनी भाजप सोडून देऊन शिवसेनामधे जावे
ताई फडनवीस मुळेच नाराज आहेत
देवेन्द्र मुळे नाराज आहे
बरोबर आहे
साहेबा मध्ये खूप ताकत होती हो साहेब
असा लोकनेता भाजप मध्ये पुन्हा होणे नाही.
Devendra Fadnvis is opposing to Pankaja Mundhe all people has noticed it BJP is lossed OBC and Vanjari samaj
Only due to Fadnvis BJP lost Government of Maharashtra
भाजपा सत्ते बाहेर जाण्यास फक्त फडणवीस चा मी पणा जबाबदार आह. दुसऱ्याला कधी मोठं होऊ द्यायचं नसतं Lobby पण करतात bjp महाराष्ट्रात
Munde sahebani maharashtra vr khup mothe upkaar kele ahet
फडणवीस गेलात तर भाजपची सत्ता नाही तर भाजपची सत्ता येणार नाही
याच्या मागे फडणीस जबाबदार आहे
गोपीनाथ मुंडे साहेबांनी तेव्हाच पक्ष सोडला असता तर आज .....बरे झाले असते
एवड्या कमेंट फक्त फडणविस वर फडनविस ने खरे च मनाची असे तर घरी बसवे
Miss u saheb
pankja tai aavaj nako kriti kara tumhi bhole nahi kay zala sirncha amhala pan mahiti hou de please tumhi kahi kara tumhala kani harawle he pan sari janta la mahiti aahe
Munde saheb
Sir is that murder
छान !
टरबूज आणि गडकरी कारणीभूत आहे
Devendra ani Chandrakant Patil Maharashtra bjp sampvanar
Munde saheb jr BJP sodun dusrya party madhe gele aste tr aaj te jivant aste. Karan BJP ne tyana sampavle
हे हाप चंड्डीवाले हाफ म्याड आहेत
फङणवीस आणि चंपा
फडणवीस यांना पक्षातून काढले पाहिजे असे माझे मत आहे कारण दिगज नेते गेले आहे
ताई नाराज आहेत
याला कारणीभूत एकच..अनाजी पंत टरबूज
हयाला कारणीभूत फडणवीस आहे
भाजप हे एक मोजक्या लोकावर चालणारा पक्ष राहिला आहे
Amche Daivat Munde saheb
Pankaja munde sene madhe yave
नाराज मुंडे........ हे शक्यच नाही.
Miss you saheb 🙏
Gopinath Munde saheb Daivat Munde