Ahmednagar चं नामांतर अहिल्यानगर/ अंबिकानगर करण्याची मागणी पुन्हा सुरु झाली,पण नामांतर की विभाजन?
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #bolbhidu #Ahmednagar #AhilyaNagar #अहमदनगर
महाराष्ट्रातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर. पण सध्याच्या काळात नगरच्या नामांतराचा मुद्दा समोर येतो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी करत आलेत तर शिवसेना नगरचं नाव अंबिकानगर करण्यात यावं, अशी मागणी करत आहेत. या सोबतच नगर जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे येतो. मग नगरचं अहिल्यानगर नाव व्हावं कि अंबिकानगर? या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन अहमदनगरला कशाची जास्त गरज आहे? नामांतरची की जिल्हा विभाजनाची...कि त्रिभाजनाची ?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मनगटात ताकत तयांच्या तलवारीत आग होती। इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती , राणी असूनही वेगळी जिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती....🚩
तसं ही आम्ही नगरी कधी अहमद नाही म्हणत
फक्त नगर म्हणतो 🧡
हे खरे आहे ,फक्त नगर व्हावे
@@Ghytreeffv Are 96 kuli nhi tu 12 kuli aahe madarchod lavadya, dam pahaycha ka tujha number de chal 12 kuli 12 chya, jaatiwaad dokyat he tumchya buddha ugach gaand martat ka tumchi
#पुण्यश्लोक #अहिल्यादेवीनगर #AhilyaNagar 🚩🇮🇩❤️🔥
@@allinoneyoutubechannel6534 bar amhi aurangzeb la islmic terrorist bolto
तरी आम्हाला नामांतर नको आहे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संपूर्ण हिंदू धर्मासाठी, भारतासाठी योगदान दिले आहे त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच नाव दिल पाहिजे.
होय
बरोबर 👍🏻
Only Ahmednagar orignel father
💯
@Manoj m kahihi bolu nako 1411 madhe Malik Ahmed ne he shahar vasvale hote... He swatatr vasvlel shahar aahe
#अहिल्यादेवी_नगर_झालेच_पाहिजे✌
फक्त विखे कुटुंब म्हणजे संपूर्ण नगर जिल्हा नाही. अहिल्यादेवी नगर झाले पाहिजे.
नालायक निघाला हा सुजय
विखे पितापुत्रांना परत मतदान नाही
असं वाटतंय सुजयला त्याच्या आज्याचं नाव द्यायचं असेल त्याचा बाप मानतो नामकरण हा मुद्दा विशेष महत्त्वाचा नाही तर मग स्वतःच्या परिसराला कशाला विठ्ठल नगर नाव दिलं
#पुण्यश्लोक अहिल्यादेवि नगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यात झाला त्यामुळे अहिल्यादेवी नगर ते नाव देणे त्यांच्या कार्याला कार्याला उजाळा देणे ठरेल अहिल्यादेवी संपूर्ण हिंदुस्थानातील देवस्थानांचे जीर्णोद्धार केले तसेच नदीवर घाट बांधले विहिरी बांधल्या धर्मशाळा बांधल्या असे काम केले मुघल शासनाने संपूर्ण हिंदुस्थानातील देवस्थानचे फार नुकसान केले होते त्यांचे पूर्ण जीर्णोद्धाराचे काम अहिल्यादेवी केले व शासन हे अति उत्तम व कुशल केले त्यामुळे महिला शासक म्हणून हिंदुस्थानामध्ये त्यांना मोठे स्थान आहे त्यांचे जन्मस्थान नगर जिल्हा असल्यामुळे त्यांना अहिल्यादेवी नगर नाव द्यावे जय अहिल्यादेवी जय मल्हार🚩🚩🙏🙏
महाराष्ट्र च्या जडणघडणीत धनगर समाजचे योगदान महत्वपूर्ण आहे म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरनगर होणे गरजेचे आहे
💛💛
Dhangar manun punyashlik ahilya devinche mahatv kami karu nako...samast hindunchya adarsh ahet tya..ek hindu ek maratha
@@AkshayKumar-fz7nw ho na bhau
@@AkshayKumar-fz7nw सर्वच महापुरुषांना हिंदू म्हणा
Dhangar kay bolto te jevdhe mantat tevhde maratha , teli , mang , chambhar wa samast hindu manatat
जिल्हा विभाजन अगोदर व्हायला पाहिजे, नंतर नामांतराचा बघा.
#पुण्यश्लोक #Ahilyadevinagar 🚩🇮🇩❤️🔥
Ho
@@creamyjerry Only #नामांतर #Punyashlok #Ahilyadevinagar ❤️🔥🇮🇩🙏🚩
Only #नामांतर #पुण्यश्लोक #अहिल्यादेवीनगर🚩🇮🇩❤️🔥
अहिल्यादेवी नगर💛💛💛💛💛💛
अगोदर #नामांतर- #अखंड #पुण्यश्लोक #अहिल्यादेवीनगर ❤️🔥🚩🇮🇩
अहिल्यानगर 💛💛💛💛💛💛
Neet aspirant aahe ka tu ?
@@walter9011 yes
अहिल्यानगर,❤️🙏
नको नामंतर नको विभाजन आम्हाला आमचा नगर जिल्हा अखंड पाहिजे
विभाजन नको आम्हाला नामांतर पाहिजे
आगोदर नामांतर:- #अखंड #पुण्यश्लोक #अहिल्यादेवीनगर #अहिल्यानगर #Ahilyanagar ❤️🔥🇮🇩🚩
पुण्यश्लोक अहिल्यानगर झालं पाहिजे.., कारण की आपल्या हिंदुस्थानची प्रेरणास्थान आहे....
सगळ्या मराठी माणसांचा पाठिंबा आहे की नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्य नावाने व्हावे
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
💛💛
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यात झाला त्यामुळे त्यांचे नाव जिल्ह्याला देणे उचित होईल
काहीच नको अहमदनगर चं योग्य आहे. ❤अहमदनगर हीच आमची ओळख. ❤❤❤❤
नाव कोणताही ठेवा पण नगर जिल्ह्याला विकासाची खूप गरज आहे.. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत..
आता मराठी माणसाला कळेल खरी खुरी "तुकडे - तुकडे गॅंग" कोणाची आहे. जय महाराष्ट्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर
अभिमानाने सांगतो आम्ही नगरचे फक्त नगर म्हनतो आधी 😎😎 🐯🐯
आम्ही हिंदू आहोत नगरचे आहोत.. अभिमानाने सांगतो नगरच नामांतर होणार आणि अहिल्यादेवी नगर होणार
@@bhaiyya3089 ज्या मनगटात बल, बुद्धि आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनु शकतो " - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
Mg ata Ahilya Devi nagar mana👍
#पुण्यश्लोक #अहिल्यादेवीनगर ❤️🔥🚩🇮🇩
@@lifeislove22 tumhi jihadi naa baap je kele ahe
आम्हांला तर अहमदनगर च पाहिजे
काय गरज नाही बदलण्याचं ,
Amhala pn Aurangabad ch pahije...
Sambhajinagar chi garaj nahi...
@@SK-xz4qw correct he lok jaatiwaad dakhavayle ith yaachi sawaych aahe hi bhai
औरंगाबाद ❤️❤️
*_अहिल्यानगर_*
अहिल्यादेवीनगर झालंच पाहिजे
#अहिल्यानगर
नेवासा मधुन घोडेगाव तालुक्याची प्रक्रिया सुरु झाली होती काय झाल??
लागला घोडा त्याला पण.... आमदार अकार्यक्षम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर 🚩💛🚩
Punyashok rajmata ahilayadevi cha nav hav
आपलं नगर अहमदनगर ♥️
No need to change the name.
I♥️ NAGAR, लव्ह फ्रॉम नेवासा तालुका.😘
I love Aurangabad no Sambhaji nagar
I love Aurngabad
❤️da nagar amhala nahi rahaycha nagar madhe vegla jilha pahije
पुण्यश्लोक अहिल्यानगर
I ❤Nagar
Division should be the first priority and Shrirampur should be declared as new district from Ahmednagar
अहिल्या नगर होणार
सवँ सम्मती होत नसेल तर ..... मेहेर नगर कसे वाटतेय?
विभाजन किंवा नामांतर प्रश्न महत्वाचा नसून नगर (या ठिकाणी फक्त नगर असा उल्लेख केला आहे कारण आम्ही फक्त नगर चे नगरी म्हणून ओळखले जातो हे नमूद करावे) मधील एमआयडीसी मधील औद्योगिक व्यवसाय आहे तेवढे नीट चालून दिले तरी खूप बरे होईल कारण राजकारणी मंडळी मुळे बहुतेक उद्योग धंदे बंद झाली... नगर मधील कुठलाही शिक्षित तरुण सरळ पुणे किंवा मुंबई गाठतो कारण त्याला माहित आहे इथे सोयरे मंडळी राजकारण करून नगरचा नरक करणारी आहेत.. 🙏
अहिल्या देवी नगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्मासाठी आणि समजाकरणासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांचे नाव दिले पाहिजे.
😁
Rajmata Jijau Nagar he Naav dyave, he Yogey Aani Prernadai tharel
Tithe jankhed la tujhi aai ghal
@@kunaljadhav16मग औरंगाबादला संभाजीनगर म्हणायचे की औरंगाबाद
छत्रपती संभाजी महाराजनगर करण्यासाठी जसा संपूर्ण मराठी माणूस एकवटला होता तसाच पुण्यश्लोक अहिल्यानगर नावासाठी एक होण्याची आवश्यकता आहे.
बरोबर
एकवटलो नाही तरीही कोणाला कितीही आपटून द्या
शिंदे फडणवीस सरकार नामांतर
क र णा र च 2024 पर्यंत
बरोबर आहे
तुमचं बरोबर आहे पण.. हिंदू मध्ये काही अफजल ची पिलावळ आहे ती विरोध करणारच
काही गरज नाही
नगर ला सर्वात जास्त औद्योगिक विकासाची गरज आहे- एक नगरकर👍
नगरच्या काही ठराविक गुंडांची गुंडगिरी पाहून औद्योगिक कंपन्या नगरला येण्यास नकार देतात
Yes we need development
💯अहील्यानगर💯
🙏जय शिवराय 💐💐
अहिल्याबाईं नाही अहिल्यादेवी बोलावं ही मागणी तुमच्याकडे करतो.🙏🙏🙏
विभाजन झालेच पाहिजे आम्हाला नगर लांब आहे त्यापेक्षा नाशिक & मुंबई जवळ पडते खुप गैरसोय होत आहे
Ho nashik jilha pahije apalyala
@@dattakhade1928 kashalq
@@dattakhade1928 amhala sangamner district pahije ahe 😂
Nashik jilhachach vibhajan houn malegaon jilha honar aahe .
Ho zale pahije
अखंड हिंदुस्थानातील सर्व मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यायला पाहिजे....अहील्यानगर.....
धन्यवाद 🙏 ❤️ बोल भिडु :- अहमदनगर नामांतरावर विडिओ बनवल्या बद्दल ⛳⛳
माळी समाज हमेशा धनगर सोबत असतो मी हमेशा माझ्या हिंदू माळी बांधव सोबत प्रमाणिक राहील
जय सावता जय मल्हार जय हिंदुत्व
पुणे च नाव बदला आधी.. मग कोल्हापूर च पण बदला, सातारा पण बदला.. सर्वांना व्यक्तींची नाव द्या.. मग मी महाराष्ट्र भ्रमंतीला निघालो की शहर नाही तर व्यक्ती फिरून येईल. महाराष्ट्र ला पण एखाद नाव सुचवा म्हणजे झालं..
महाराष्ट्र च नवीन नाव महाप्रदेश
96kuli aahe ka tu ka 12
मग तुम्हाला कुठे पण गेरेज खोलता येईल 😂😂
Tumhi pakistan la niga mag karu
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी........
अहिल्यादेवी नगर.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्यात याव, कारण होळकर यांचे संबंध देशात एक धुरंधर, न्यायप्रिय, धार्मिक,महान शिवभक्त असा इतिहासात उल्लेख आहे.ततकालिन मुस्लिम राजवटीत धर्माची व मंदिरांची नासधूस व विटंबना झाली त्यानंतर होळकर यांनी देशभर अनेक प्राचीन ऐतिहासिक मंदिरांची निर्मिती व जिर्णोद्धार करून देशात एक इतिहास घडवला, आणि म्हणूनच काशिविशवनाथ मंदिर वाराणसीच्या मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्यदिव्य साजेसा पुतळा उभारून त्यांचा उच्च सन्मान करण्यात आला आहे.
ओ मॅडम तुम्ही... तुम्ही पाहिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनायच..., ऐकिरी उल्लेख करायचं नाही...,👍🚩🚩
Akk thoooo
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन संगमनेर श्रीरामपुर जिल्हे व्हावे..संगमनेर जिल्ह्यात कोपरगाव , राहाता , संगमनेर ,अकोले , पारनेर तालुके समाविष्ट करावे व श्रीरामपुर जिल्ह्यात श्रीरामपुर ,राहुरी , शेवगाव, नेवासा तालुके समाविष्ट करावे व अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, कर्जत, जामखेड ,श्रीगोंदे तालुके असावेत.( असे झाल्यावर जिल्ह्यातील लोकांना कमी अंतरावर प्रशासकीय कार्यालय , बाजारपेठ ,दवाखाने , आर्थिक सुविधा मिळतील व लोकांचा सर्वांगीण ( सामाजिक, आर्थिक ,राजकीय ) विकास होईल .
अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलायला नाही पाहिजे..( कारण धार्मिक संघर्ष निर्माण होऊ शकतो )
अहमदनगर ला विभाजनाची गरज आहे कारण कोणत्या ही प्रकारचा विकास नाही अजून लाईट, रस्ते ,पाणी ,अतिक्रमण याच मूलभूत सुविधा वर विकास चालू आहे
विभाजन झालं की विकास तरी होईल आणि मेट्रो सिटी होईल आयटी कंपण्या येतील रोजगार उपलब्ध होईल तरुणांना पुणे मुंबई कडे जाण्याची गरज नाही
नामांतराची गरज आहे सद्या आता नमंतरण च च काळ आहे 75 वर्ष विकास झाला नाही का आणखी तिकड
तुमचा प्रश्न चांगला आहे आता पर्यंत राज्यकर्त्यांनी काय विकास केला विकास करायला कोणी अडवलय... विकास आणि नामांतर वेगवेगळे मुद्दे आहेत एकत्र करू नका नामांतराला का विरोध करताय
#अखंड #पुण्यश्लोक #अहिल्यानगर #Ahilyanagar #Ahilyadevinagar #अहिल्यादेवीनगर ❤️🔥🇮🇩🚩
Ahilyanagar
ज्या लोकमातेने कितीतरी हिंदू मंदिरे उभारली, पुल बांधले, विहिरी बारव केलेत त्या लोकमातेने सती न जाता राष्ट्रहितासाठी कामे केलेत मग त्यांचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला मग त्या जिल्ह्याला अशा पून्यश्लोक अहिल्यादेवी नगर नाव द्यायला यांच्या .... ला मिरची का लागते.
मी श्रीरामपूर मधील आहे नामांतरापेक्षा नगरला विभाजनाची गरज आहे आम्हाला जातपडताळणी व इतर कागदपत्रांसाठी 65kmलांब जवेलागते
आपल्या श्रीरामपूर ला जिल्हा केले पाहिजे
एकदम बरोबर
Shrirampur jillha zala pahije mh17❤️
Aapan sagle 96 kuli aahat ka
धनगर समाज ची अहिल्यादेवी होती म्हणून विरोध का
अहिल्या नगर 🚩🚩
आमचा तालुका अकोले.
आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी नगरला काही सरकारी काम असल्यास जायला 140-150 किमी प्रवास करावा लागतो. जे प्रचंड गैरसोयीचे आहे. त्यामूळे विभाजन हिच आमची प्राथमिकता आहे.
नामांतरा बाबत आमचा विरोधही नाही आणि तशी मागणीही नाही. 🙏
मागणीही नाही हा मुद्दा महत्वाचा आहे.
Hmm
जिल्हाच नामांतर राहूदे तुझ नामांतर कर आधी.
@@anantdighe3022 हगलास!!🤦♂️
@@onkar1749जशी तुझी दृष्टि
सुजय विखे यांना म्हणा की तुम्ही पुन्हा खासदार होणार नाही असे केले तर आणि हो ते विकास हो नाही तर नाही हू पण नवांतर झाले पाहिजे ...💯💯 तुम्ही छत्रपती संभाजी नगर करू शकता मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर का नाही करू शकत .... 🙌🙌.
जगताप साहेब ल म्हणा तुम्ही पण नीट राहा आणि नामांतर गरजेचे आहे 🙌
💛💛💛💛💪फक्त अहिल्या नगर करायचं 💛💛💛💛💛🔥💪💪💪
नामांतराच्या आणि विभाजनाचा विषयावर बोलू, पण #रस्ते बद्दल कोण नाही बोलत जे बोलत आहे ना विभाजन आणि नामांतर त्यांना विनंती आहे की आपल्या महागड्या गाडी सोडून साध्या गाडी वरून एक अहमदनगर मधील रोड वर फेरफटका मारावा आणि विचार करावा की गरज कशाची आहे.
नामंतराची , विभाजनाचा की #विकासाची.
#आमदार #खासदार #माजी
बरोबर
विकास कामं करायला कोणी अडवलं होतं नालायक निष्क्रिय राज्यकर्त्यांनी नगर ची वाट लावली आता तेच ओरडतायत विभाजन पाहिजे म्हणून..
विभाजन करायचं तेव्हा करा आधी नामांतर झालं पाहिजे... विकास आणि नामांतर वेगवेगळे मुद्दे आहेत... उगाच वड्याच तेल वांग्यावर घालू नका
नामांतर झालं तरी बोलणारे "नगर" च बोलणार आहे. उगाच फालतू गोष्टी मधे डोकं घालू नये. कोणाच्या पण भावना न दुखवता साधं आणि सोप अस "नगर" नावच घोषित करून टाकावं.
I♥️NGR...
@@vaibhavsable2291 हा निकष औरंगाबादमध्ये पण लागू का नाही केला
@@bhaiyya3089 अरे भावा मी नगरचा आहे. मला संभाजीनगर (औरंगाबाद) बद्दल काही कल्पना नाही.
प्रेमाचं नगर , I ♥️ NGR...
#पुण्यशलोक अहिल्यानगर 💛💛
अहमदनगर जिल्हाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर झालेच पाहिजे ✌️👑🔥💪
अंबिका देवी म्हणजे लोकांना अंधश्रद्धेत गुरफटुन टाकलं तर महाराणी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर हे नाव अतिशय कौतुकास्पद आहे असं माझं वैयक्तिक मत आहे
Tu fuktya ahe ka re .
Ambika devi manje superstitious w8te .
Rajmata ni ji hindu mandir bandli te pan tumha fuktya na nakali w8til
त्यांनी देखील मंदिरे बांधले म्हणजे तेच केले
नुसतं नगर नाव करा.. अहमद काढला तरी बस
Yes
Ahilya laval tr kay vavag tyat, sambhaji nagar pahije ka
औरंगाबाद च औरंगाबाद च राहू द्या मग
Ka Tula Kay trass hotay yevd
अहमदनगर करा किंवा अहिल्यानगर करा बोलताना सर्वजन नगरचं बोलतेत...
Barobar aahe tasabi syeketo a.nagar ch boltat kontahi nav aslatari a.nagarnech survat hoil
@@YBP8261 tumcha baap jo ahmad ahe
@@शिवबाआमचामल्हारी are baba mulat maza virodh nahich he ahilyanagar honyasathi pan kathin aahe hona karan ahamad nagar ya shabdala 500 to 600 varshacha etihash aahe tasa bi kay shiddha karmar aahe nav deun tyacya mula jatijatimadya dangi hotil pan jar nagar madya ahilyadevicya navane jar ekhada chagla engineering college open kela kiva medical College open kela tar kititari vidyarthi ghadtil aani rahila prashna ahilyanagar honyacha tar maza tar mat asa aahe ki rajkarni aapli rajkiy poli bhajnyasathi he kahitari vad petvun dilay namkaran hot asel tar changlach ahe pan vikash suddha hona gargecha ahe 🚩🚩
अहमद काढणे आणि फक्त नगर ठेवा
तस पण लय लोक नगर च म्हणतेय
Right
Only aurangabad mg
Only aurangabad mg
@@allinoneyoutubechannel6534 खडकी
ज्या जिल्ह्यात पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याच्या नाव अहमद बादशाहाच्या नावावरून नसावे त्या जिल्ह्याच्या नाव अहिल्यानगर झाल पाहिजे 🙏💛💛🙏🚩🚩
Chondi Village Beed madhe hote aadhi
जय मल्हार
@@Iampa1chavan कल का छोड.... अभी का बोल...
@@Iampa1chavan #पुण्यश्लोक #अहिल्यादेवीनगर 🚩🇮🇩❤️🔥
नामांतर करण्यापेक्षा विकास करा जिल्ह्याचा .
Hao tech mhanato aamhi Aurangabad ch pn nhi karach mg
औरंगाबादचे पण नामांतरपेक्षा विकास महत्वाचा आहे
औरंगाबाद चांगलं नाव आहे मग का बदलताय
पुण्यश्लोक अहिल्यानगर 💛
Ahmednagar la fakt vikasachi garaj aahe... nako navin naav aani nako vibhajan...aamhala hawa fakt Vikas
Vikhe patil kuthe aahet ?
Evdhi varsh tech naav hot ki mag ka nahi zala vikas
Jaativad cha kachra bharun ghetla bhava tu, pn naav tar badlelach 💯
Aamhala pn fkt Aurangabad
औरंगाबाद नाव चांगलं आहे तेच ठेवा का बदलताय
पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर
अहिल्या नगर naav thewa
अहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे.अन्यथा विरोध करणार्यांच राजकीय अस्तित्व नष्ट करू
शरद पवार पुण्याचा येवढा विकास करू शकतात तर विखे तुम्ही मंञी अहात आणि नगर मध्ये ईतके वषॆ पासून रहात आहात मग हा विकासाचा मूद़दा ईतके वषॆ सुचला नाही का ? इतक्या वष॔ पासून तुम्ही तिथे सत्तेत अहात मूलगा खासदार आहे? जनतेला वेड समजल आहे का तुम्ही
Are you neet aspirant bhava ?
Taluka konta ?
@@walter9011 पुरंदर
@@abhisheksukhadevpokaleneet2129 which coaching?
#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर❤️
सरकारी नोकरीची तयारी करणारे पोरं तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाची वाट पाहत आहे...नुसते नवीन नवीन GR कडून त्यांचे मज्जे घेतले जात आहे...यावर कोणी बोलला तयार नाही...आमचे नेते नुसते राजकारण करत आहे.....
विभाजन नकोच पण करायचं तर श्रीरामपुर योग्य ठिकाण आहे. शिर्डी व राहाता शहर मिळून महानगर पालिका करून जिल्हा ठिकाण होऊ शकत पण जागा उपलब्ध नाहीये, तस श्रीरामपुर ला सर्व सरकारी कार्यालय,जागा आहे जे काही जिल्ह्यासाठी पाहिजे ते श्रीरामपुर मध्ये आहे.
बोल भिडू चॅनल की अपेक्षा आहे की ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर च समर्थन करतील
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालंच पाहिजे
🚩🚩 पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगर 🚩🚩
नामांतर झालं पाहिजे अहिल्यादेवी नगर आणि जिल्हा खूप मोठा आहे त्याचा मूळ त्याच विभाजन पण झालं पाहिजे दुसरा जिल्ला श्रीरामपूर झालं पाहिजे तेव्हाच विकास होईल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे 🙏🚩
Jay Malhar Jay ahilydevi
नगर ला समृद्ध इतिहास आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। नगर ला नामांतरची नही तर चंगल्या शासनकर्त्या ची गरज आहे।
Itihas ha pratek jilhyala astoch ki muddam jativad karayacha.
#PunyashlokAhilyadeviNagar honarch
हो का. मग औरंगाबाद चा पन समृध्द इतिहास आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. औरंगाबाद च केलेल नामांतर सुप्रिम कोर्टानि रद्द कराव.
@@sargarsantoshvlog668 correct bhava hindutv ha bhram aahe khar tar jayivad baga yancha
Tujhyasarkhe che daatt ghasto majhya bullu n
काही दिवसांनंतर लोक म्हणतील नगरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्या 😂😂.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर.....
punyashlok ahilya devi holkar nagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
@BolBhidu कमेंट बघा सगळ्या #नामांतर Only #पुण्यश्लोक #अहिल्यानगर ❤️🔥🇮🇩🚩
मला आमचं आहे ते नाव आवडत, ना मात्रा ना उकार, ना वेलांटी. नामांतरापेक्षा उद्योग आणि विकास महत्वाचा आहे.
मग तु तुझ नाव पण अफजल ठेव😡😡
तूझ काय देखतय काय
खरय
जे नाव आक्रमण कर्त्यानी ठेवले आहे ते खोदून दुसरे ठेवले पाहिजे.
Marathyana konich harvu shakat nahi fakt swata marathech harvu shaktaat💯💯💯
अहमदनगर नाही
अहील्यानगर 🚩🚩
छ राजाराम नगर
👍👍👍
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर🚩🚩
@@ravindradhaygude6513 छ राजा राम नगर
/ ताराराणी नगर
@@शूद्रराष्ट्र ahilya holkar ch janm zalay nagar madhe
एकता नाहिये इन हिंदूूओमे.. नही तो.. हर एक से जय श्रीराम कहेलादेते.. अहमदनगर तो क्या इस्लामाबाद को भी अहिल्यादेवीनगर करवा देते...
फक्त अहिल्यानगर
औरंगाबादचं नाव बदलाची गरज का होती..
Correct✅
👍
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यायला पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Shrirampur Jilha karava
Shrirampur jilha zala pahije🦾