100% सरकार घाबरले आहे. 1) शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा निकाल लागत नाही.२) मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत सत्ताधारी सरकार मधील ४० देखील आमदार निवडून येणार नाहीत याची धास्ती असल्यामुळे विधानसभा पुढे ढकलली जाऊ शकतात 😊
ठरलेल्या वेळेत निवडणूक आयोग घेत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक च काय झालं 2 वर्षापासून झाल्या नाहीत निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
जयंत पाटील साहेब खरं बोलत आहेत.
100% सरकार घाबरलय
लोकसभेला जनतेने चांगली जिरवली आता विधानसभेला पण जिरवणार हे मात्र सगळे उघड्या डोळ्यांनी पाहणार
नगर पेवक चे निवडपूक अजून घेत नाहोत
100% सरकार घाबरले आहे. 1) शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा निकाल लागत नाही.२) मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत सत्ताधारी सरकार मधील ४० देखील आमदार निवडून येणार नाहीत याची धास्ती असल्यामुळे विधानसभा पुढे ढकलली जाऊ शकतात 😊
काय नाही, तू लढ
कोर्टात याचिका दाखल करा.
फेक नरेटीव्ह तो हाच.
अरे नमो शेतकरी सन्मान योजनेचे किती हप्ता वाटले आहेत आडिच वर्ष त फक्त दोन हप्ते शेतकऱ्यांना दिली आहे
ठरलेल्या वेळेत निवडणूक आयोग घेत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक च काय झालं 2 वर्षापासून झाल्या नाहीत निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
योग्य निर्णय कारण महाराष्ट्र मध्ये जातीयवादी राजकारण चालू आहे ❤❤❤ विरोधी पक्ष नौटंकी चालू आहे 😅😅😅😅
मन मणी कारभार करायला मिळतो पैस याची तरतुद नसून घोषणा जाहीर करतात महणजे काय यांच्या बापाचा महाराष्ट्र ज्आहेका
Darekar tula nhi kalat tu nko bolt jau😂