महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे घोषित केल्यास येणारी सत्ता १००% महाविकास आघाडीचीच
काँग्रेस साठी उद्धव साहेबांनी स्पेशल सभा घेतल्या आहेत हे विसरून चालणार नाही
महाराष्ट्रामध्ये महविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे आहेत असेच न्यारेटिव सध्या महाराष्ट्र मध्ये आहे.
शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय आघाडीचे सरकार येणार नाही
उध्दव बाळासाहेब ठाकरे cm
शिवसेनेच्या मतदानामुळे काँग्रेस विदर्भ, मुंबई मध्ये vijay झाला आहें.
विदर्भ 😂 हे जरा जास्तच नाही झाल काय🤡
मी स्वतः विदर्भाचा आहे.
तिथे पहिल्या 2 phase madhe उध्दव ठाकरेंनी दोन पेक्षा जास्त सभा घेतल्याचं मला तरी आठवत नाही.
त्यांची ताकद आहे अन्य ठिकाणी मात्र उगाच बाऊ करणे बावळट पणाच असेल.👍
मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडी ने जाहीर करावे १०० टक्के यश मिळेल हे लक्षात ठेवा
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
महाविकास आघाडीचा विजय निश्चित पण मुख्यमंत्री सर्वसमावेशक नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच महाराष्ट्राची इच्छा.
कृपया लक्षात लक्षात असू द्या. मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला शिंगावर घेण्याची ताकद फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसनेत असेल आणि त्याचा फायदा सर्व मित्र पक्षाला झाले आहे व पुढे ही होणार.
मा. उद्धव ठाकरे यांचे भाषण न वाचता ऐनवेळी डोक्यातून सुचलेले विचार असतात. त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी फायेशीरच झाले.
एक च आवाज श्री उधव बाळासाहेब ठाकरे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त आमदार निवडून येतील
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे काॅग्रेस ला अच्छे दिन आले आहेत
शुवसेना 120, काँग्रेस 90,पवार 78 हाच फॉर्मुला विजय मिळवून देणार आहें.
Comgress aata jo yeyil tyachi dada giri sahan karnaar nahi....congress party jindabad
Shivsena peksha congress chi takat Maharashtra madhe jast aahe. He mi hya election result bhagun nahi bolat aahe. Congress hi Maharashtra madhe gava gavat aahe. Shivsena mumbai konkan nashik Aurangabad parbhani patta sodla tar astitva nahi.
शिवसेना. म्हणून काँग्रेस चे ऐवढे खासदार निवडून आले हे राहुल गांधी ना माहित आहे
Yes ,Udhav Thakare should be Chief minister , irrespective of how many MLAs will be elected from Udhav Balasaheb Thackeray's Constituency.
There is simple way to Resolve the matter: appoint two Deputy Chief Ministers, from Rashtrawadi Sharad Pawar Congress, and INDIAN NATIONAL CONGRESS .
ALL THESE THREE ALLIANCE PARTNERS should share equal ministry , Finance: Sharad Pawar Congress, Home: Udhav Thakare, Industry : INDIAN NATIONAL CONGRESS.
Dr.Mujawar, Chemical Engineering.
साहिल सर mva ला टार्गेट करू नका, लोकसभेला जनतेनी तुमची मीडिया किती चुकीची होती, मीडिया ची विश्वास अरहता थोडी ठेवा 🙏🏻
कितीही झाले तरी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री चा चेहरा असावा
तर महाविकास आघाडी 200 जागा जिंकू सकते
शिवसेनेने सुद्धा सांगली सारखं घडेल असे निर्णय घेऊ नये
काहीही करा पण महविकास आघाडी टिकवा .जय महाराष्ट्र
काँग्रेस सृष्टीने फक्त नाना पटोले बाजूला ठेवा सगळं काही सुरळीत होईल
मविआ तील सर्व घटकांनी आघाडी धर्म पाळला पाहिजे
शिवसेनेला झुकतं माप द्यायला पाहिजे
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे model हेच केंद्राचे मॉडेल आहे हे श्री उद्धव ठाकरे, श्री पवार साहेब आणि श्री राहुल गांधी यांनी अधोरेखित केलेले आहे. A good sign.
विदर्भात कांग्रेस ला जनाघार. आहे. अधिक सहकारी पक्षाचा पाठिंबा यामुळे कांग्रेस ला बढत मिळाली. सर्वांना एकममेकांचा पाठिंबा मिळाला.कोणीही वन अप मेनशिप चा प्रयत्न करु नये.
#* कांग्रेस पार्टी ला बिकट परिस्थितीत सोडून जाणाऱ्या नेत्यांना, कांग्रेस पार्टीने आता पुन्हा घरवापसीच्या परतीचे दरवाजे बंद करुन ठेवावेत, अशी सर्वसामान्य स्तरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
उध्दव बाळासाहेब ठाकरे विरोध होत तेव्हा काॅग्रेस 1 वर होत आता 2024 ला सोबत आले तेव्हा 13 वर गेले
अशोक चव्हाण आता इतिहास जमा झाले😮
महाराष्ट्र काँग्रेस मध्ये एक ही असा नेता नाही जो संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव पाडेल. ज्या काँग्रेस च्या सीट आल्यात त्या माननीय राहुलजी गांधी आदरणीय माननीय शरदचंद्र पवार आदरणीय माननीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे तसेच पुरोगामी सुशिक्षित जनता व निर्भय बनो चळवळ
19 चा फॉर्मुला जिथं काँग्रेस लढलं जिथं शिवसेना लढली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार च तेवढ्या जागा सगळ्यांनी निवडून आणायच्या
Uddhav Saheb Thackeray is important in mahavikas aaghadi
नाना पटोले चुकले आम्ही मोठे भाऊ आहोत असे म्हणायला नाही पाहीजे आघाडी मुळे कांग्रेस चा फायदा झाला आहे म्हणून मोठा भाऊ छोटा भाऊ करू नये
जय इंडिया
ऊध्दव साहेबांनी आपले उमेदवारांना बळ दयावे. काँग्रेस पक्षाचे नेते आताच भाषा बदलायला लागलेत. सांगली मध्ये काय झालं हे लक्षात ठेवा
Sanglit aaj hi shivsena 0.aani kadhich sanglit seat nivdun yenar nahi
महा विकास आघाडी एकत्र राहील अशी आशा करतो
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे -100. कोंग्रेस-100. राष्ट्रवादी काँग्रेस -80. मित्रपक्ष -8.
काँग्रेस ने शिवसेना ला झुकते माप द्यावे.
आघाडीतील कोणत्याही,एका पक्षाने ...हनुमाना प्रमाणे,द्रोणागीरी उचलायला जाऊ नये ! कारण...हा,पुराणकाळ नाही,तर... वर्तमान युग आहे ! तसा कुणी प्रयत्न,जर करायला गेलाच तर...तोच द्रोणागिरी अंगावर घेऊन, पडल्याशिवाय राहणार नाही....
Thakre is big boss in mharastra
काँग्रेस हा संपलेला पक्ष होता तो जिवंत केला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाने... महाराष्ट्रात मात्र नाना पटोले हा अहंकारी असा माणूस आहे काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्राचे खांदेपालट करावे
समज दिली आहे काय शब्द वापरती जनू काय हीच दिल्लीला मिंटींग मध्ये गेली होती काय पत्रकार यांचा चोमडेपना करायची सवय जात नाही
90+90+90+इतर सहकारी 18 =288
UDHAV BALASAHEB THACKERAY JINDABAD. .
एक उद्धव साहेब
उ.बा. ठा. १५१ जागा लढविणार आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे.
काँग्रेसला अती अहंकार झाला आहे, आघाडीमधील शिवसेना सोडून, दोघांनीही आघाडी धर्म पाळला नाही, म्हणून कोकणातील आणि ठाणे, कल्याण, मावळ, सांगली जागा गेल्या याची आम्हाला खात्री आहे..
महाराष्ट्र कॉंग्रेस ला वाटत आहे कि आपण महाराष्ट्र मधे खुप केलं गेरसमज आहे नाना पटोले पण राहुल गांधी आणि खरगे हुशार आहे त्यांना माहीत आहे कि उध्दव ठाकरे शिवाय पर्याय नाही
महाराष्ट्रात सातारा सांगली,पुणे, कोकण यांचे विश्लेषण आणि लेखाजोखा दिल्या शिवाय कशी युती होणार कार्यकर्ता आणि नेते यात बेबनाव असताना , जबाबदारी उचलतो लागली तरच महाराष्ट्रातील वाटचाल ठरणार!
महाविकास आघाडीचे नेतृत्व फक्त उद्धव साहेब.
Rahul ji on right track. Udhav Balasaheb Thackrey khup important ahet in Maharashtra. Jay Maharashtra!
जय महाराष्ट्र 🙏🚩 उध्दव ठाकरे साहेब ❤️🚩
ठाकरे
Uddhav thackrey Yana cm kara Ani thorat sahebana deputy cm kara
काँग्रेस नेते फार महत्त्वकांझी आहेत.
काहीही झालं तरी उध्दव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री राहातील
Good 👍
उदव ठाकरे
समान जागा वाटून घेतल्या पाहिजेत , मुख्यमंत्री पद समान काळासाठी घेतले पाहिजे महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून एकत्र आले पाहिजे पाडापाडी चे राजकारण करू नये
भाई जगताप कुठे आहेत....काही माहिती.....??
महाविकास आघाडीने महाराष्टात मोठाभाऊ म्हणून मा.ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांनाच पुढाकार देऊन महाराष्ट्राचे राजकारण पुढे नेणे हे क्रमपात्र आहे.विनाकारण वादविवाद करत बसू नये.महराष्टायील सुजाण जनते मध्ये मा. ऊध्दव साहेबांच्या विषयी खुप मोठी सहानभूती आणि प्रामाणिक ईच्छा आहे.जय महाराष्ट्र जय हिंद.
खुप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण अनुजा. U are Beauty with Brilliancy
👌✌
भाजप आणि शिवसेना 2019 ला युती झाली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष औषधालाही उरली नसती परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर युती सरकार स्थापन केलं त्या मुळें काँग्रेस व राष्ट्रवादी ला उर्जा निर्माण झाली हे लक्षात ठेवावे
Good. Shivsene. Mule. Ubhari. Ubt. Jadhav
Thakre chiwys no Maharashtra
उध्दव ठाकरेमुळे यांच्या सोबत BJP मोठी झाली सरकार आणू शकले तसेच आपल्या आघाडी मध्ये शिवसेना महत्त्वाची आहे ते मात्र लक्षात ठेवा
I believe congress got sympathy of Sharad Pawar & Udhay Thakare
उध्दव ठाकरे 🎉🎉🎉
Shivsena.. 130.+.jaga.ladhvel
महाविकास आघाडी मदे उद्धव ठाकरे नी कांग्रेस आणि सरद पवार चे सगळे वार उद्धव ठाकरे नी स्वताच्या छात्तीवार घेतले हे विसरु नका
I love my india🇮🇳🎉🎉🎉🎉🎉
आघाडीत वाद होऊ नयेत हीच जनतेची इच्छा आहे !! जय हिंद !!
महाविकास आघाडीत मित्र पक्षांना किती जागा सोडणार हे तिन्ही पक्षांनी विचारात घेतले पाहीजे.
26:03 गुजरात्यांनी महाराष्ट्रात नाक खुपसू नये, जास्त नाक खुपसल्यावर काय होते माहीतच आहे सर्वांना. 400 पार ची वाट लागते😁😁😁😁😁
Shivsena first choice
मुंबई तक, आज तक चा गट, ठाकरे गट म्हणु नका अनुजा जी
लेडीज एंकर खुप बड़बड़ करते...एंकरिंग आशय घन झाली पाहिजे....पाल्हाळीक चर्चा....
Next CM would be the Uddhav Balasaheb Thackeray 🎉
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
Shivsena minimum 130 seats.
उद्धव ठाकरे जर कांग्रेस बरोबर नसते तर .काँग्रेसला पूर्ण फळा साफ करावा लागला असता हे काँग्रेसने ध्यानात ठेवावे.त्याचा फायदा bjp यांना झाला असता
During COVID period Respected Shri Uddhav Balasaheb Thakare saved the lives of all types of people in Maharashtra by providing with all types of essentials food grains medicine 💊 medical treatments including Hospitalisation Oxygen etc etc in spite of his ill health and hence the World Health Organisation appreciated his best Corona work and awarded him number 3 ( Three) position in the world. Jai Bhavani jai Shivaji Maharaj ji ki 🙏 Jai
Indian
बातमी तर अशी देता आहात कि ..साहिल ढेकुण बनून अन ही उ बनून गायकवाडच्या डोक्यात होती अन आखो देखा हाल रेकॉर्ड केला ..अरे बाबा सेनेच कोणीच नव्हत तिथे ..किती न्यारेतीव करून चाटल
नाना करतो ठणाणा
सीटिंग आमदार ज्या पक्षा चा तिथे ती जागा त्याच पक्षाला दिली पाहिजे. त्या नंतर उरलेल्या जागा जो पक्ष जिंकेल त्या पक्षाला दिली पाहिजे.
भांडण केली तर मतदार पाठ फिरवतील
96 ,96 ची वाटणी आघाडीला खूपच फायद्याची ठरेल, कारण आमच्यात कोण मोठा नाही व कोण छोटा नाही,आम्ही सगळे बरोबरीने वागतो.
समजा कोणी छोटा असलाच तरी त्याला मोठा बनवून बरोबरीवर आणतो. हा संदेश सर्वत्र जाईल आणि याचा खूप मोठा फायदा आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी होण्यात होईल.
मोठे यश मिळवायचे असेल तर ही एक संधी आहे. जमल तर विचार करा ,मनापासून एक व्हा यश तुमची सदैव साथ करेल.
जे पार्टीमधे येतील ते येवो अथवा ना येओ परंतू नवीन चेहऱ्याला उमेदवारी द्यावी अडचणींवेळी त्यांनी साथ दिली आहे त्यांना विसरू नये तसे न झाल्यास पराभवाची जास्त शक्यता आहे हे विसरू नये
पक्षश्रेष्ठींनी घेतलेली भूमिका योग्य आहे, कठिण काळात ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी भरीव कामगिरी केली आहे त्याना न्याय मिळाला पाहिजे. मविआ म्हणून एकत्रित निवडणूक लढवली तरच मतदार विचार करतील. अन्यथा भाजपचे नेते संधीचा फायदा घेतील.
महाराष्ट्रात उध्दव साहेब यांचे सोबत काँग्रेस ने राहीले पाहिजे
नाना भाऊ पटोले यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून काढण्यात येईल काय ?
Uddhav Thackeraych CM asaila havet
Changla imandar manoos aahe
कॉग्रेसला १२० जागा शिवसेना उबाठा ९० जागा राष्ट्रवादी शरद पवार गट ७८ जागा हा फॉर्म्युला कायम ठेवावा .
Cm uddhav thakare
Ashok Chavan MP aahet
Prithviraj Patole Thorat MP hoteel ka.……?😡
काँग्रेसने मोठ्या भावासारखे लहान भावाला थोडं जास्त द्याव
कारण जेवढं काँग्रेस सहनशील राहील तेवढी सहानुभूती काँग्रेसला जनतेची मिळेल आणि त्यांचा विजय सोपा होईल
Anuja❤
Nice color shiv shanik
Congress ne laykit rahave..shivsainik jinkavu pan shikto ani padu pan shakto
नरेटिव, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असायला हवेत.