रात्री अपरात्री केव्हाही किर्तनाहुन आलो ना, दादा जागे असायचे, दरवाजा उघडा, असा आवाज द्यावा लागतच नव्हता.. खुप लवकर वडील सोडून गेले... खुप आठवण येते.., ज्यांचे वडील आहेत त्यांना हात जोडून विनंती.. वडीलांना जपा... ऐका त्यांचं म्हणणं.... गेल्यावर फक्त शिल्लक राहते ती आठवण.. आज आमची प्रगती त्यांच्यामुळेच आहे पण आनंद वाटत नाही कारण ते पाहण्यासाठी नाहीत...
रात्री अपरात्री केव्हाही किर्तनाहुन आलो ना, दादा जागे असायचे, दरवाजा उघडा, असा आवाज द्यावा लागतच नव्हता.. खुप लवकर वडील सोडून गेले... खुप आठवण येते.., ज्यांचे वडील आहेत त्यांना हात जोडून विनंती.. वडीलांना जपा... ऐका त्यांचं म्हणणं.... गेल्यावर फक्त शिल्लक राहते ती आठवण.. आज आमची प्रगती त्यांच्यामुळेच आहे पण आनंद वाटत नाही कारण ते पाहण्यासाठी नाहीत...
Khup chan maharaj
Khup chhan maharaj
Khup.chan avaj ahe
Aajun taka kavita