फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे कारण पुन ताबा शेतकरी ऊतारा कोरा आसी आंदोलन केले रेल्वे आंदोलन केले पण चदरकात दादा पाटील यांनी रात्री बारा वाजता सागीतल आज ऊतारा कोरा ऊदा नवीन करज पण चदरकात दादा पाटील नाव नाही फडणवीस साहेब नको नुसते भाशन आईकून कंटाळा आला आहे किती आले आहे किती गेले आहे राम कुशन आले गेले तयावीन जग ओस नाही पडले फडणवीस साहेब आले गेले तयावीन जग ओस नाही पडले पिक विमा नाही दुधाला भाव नाही शेतकरी कामगार भिकारी केले आहे फडणवीस साहेब यांनी माहाराषट मद्य फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे आमचे विखे पाटील फोडले ते आता मुख्य मतरी झाले असते आमचे साहेब फडणवीस साहेब यांनी नुकसान केले आहे नाही दुधाला भाव नाही पिकाला भाव नाही फडणवीस साहेब नको आमचे राधाकृष्णन विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील यांना पराभव केला जातो आहे हि लाजीर वानी गोष्टी आहेत
दादा तुम्ही एक व्हिडिओ करा कर्जमाफी पेक्षा भाववाढ करा याबद्दल कारण जरी कर्जमाफी झाली आणि मालाला भावच नाही तर काय फायदा?? कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो 2 ते 3 एकर वाल्यांना बँक जास्त कर्जच देत नाही...?
शेतकरी पिकवणारे एक असतो खाणारे हाजार आसतात शेतकरी पूर्ण कर्जामध्ये डुबलेले आहे तरी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावे 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं तर शेतकऱ्याला आधार होईल
शिंदे साहेब विनंती आहे गरीबांना न्या दया पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील शेतकरी नंतर कर्ज माफ करा ऐक रूपया नही आला खोटया बातम्या द्यायचे बद करा
धन्यवाद खरात पाटील विरोधी पक्षाने आवाज उठवला नाही तर जनता त्यांना निश्चित रूपाने विधानसभेत मतदान करणार नाही सत्ताधाऱ्यांनी कर्ज माफ केले कर पुन्हा त्यांनाच निवडून देणार त्यांच्या जागा जास्त येणार हे निश्चित होणार
गोंधळ करुन अधिवेशन गुंडाळणार. शेतकऱ्यांची बाजु मांडणार आमदार कोणीही नाही. सर्वजाती्यवाद चालू आहे. कीती शेतकरी आमदरच्या घरी गेलेत ते उभं तरी करतात कां ह्यांना. कमिशन सांगा काम करा..
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा विषय आहे त्यामुळे ते तशी मागणी करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत.
बरोबर आहे
शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे 🙏 तरच ही सरकार निवडून येऊ शकेल 🙏
अगदी बरोबर आहे भाऊ
कर्जमाफी केली नाही तर सरकार येणार नाही
व्हिडिओ बघून शेतकऱ्यांची बाजू खूप छान पद्धतीने आणि तळमळीने मांडतात. कर्ज माफी झाली तर शेतकरी खरंच आनंदी होईल धन्यवाद भाऊ .
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी चालू बाकी किंवा थकीत बाकी सर्वांची कर्जमाफी झाली पाहिजे
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद
कर्जमाफी झाली पाहिजे तरच हे सरकार पुन्हा येईल
कर्ज माफी झाली पाहिजे भाऊ
कर्ज माफी झालीच पाहिजे, यांचं सरकार यायचं असेल तर कर्ज माफी पीक विमा मिळाला पाहिजे
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा😊
कोणी असो कर्ज माफ केलं तरच मतदान करण्यात येणार
Karj mafi Keli tarch Maha yuvti yenar
श्री खरात पाटील आपले मनापासून धन्यवाद.🙏🙏
June पुराने sgle कर्ज maf kra
2009ch कर्ज ahe maf zal pahije
शेतकरी कर्ज माफी वरती बोला.
दादा विरोधी पक्ष ही आता स्वार्थी झालाय, त्याला शेतकऱ्याच काहीच देणं घेणं नाही.
कर्ज माफी झाल्यास जे कर्ज खाते नूतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना काय फायदा होईल
Kastkarachya mudyavr rajkaran Kru nka, kastkar jr mnat dharale tr nagarun takel
एकदम मनातला बोललात भाऊ
१०० टक्के
अटी ठेऊन कर्जमाफी नको सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी ती असावी
बरोबर बोलताय तुम्ही सर
Kolhapur kadi ❤❤❤
चालू व थकीत कर्ज माफ करावे
सरसकट
म्हणजे
सातबारा कोराच....
बोलतांंना ढील्ले पडू नका।
फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे कारण पुन ताबा शेतकरी ऊतारा कोरा आसी आंदोलन केले रेल्वे आंदोलन केले पण चदरकात दादा पाटील यांनी रात्री बारा वाजता सागीतल आज ऊतारा कोरा ऊदा नवीन करज पण चदरकात दादा पाटील नाव नाही फडणवीस साहेब नको नुसते भाशन आईकून कंटाळा आला आहे किती आले आहे किती गेले आहे राम कुशन आले गेले तयावीन जग ओस नाही पडले फडणवीस साहेब आले गेले तयावीन जग ओस नाही पडले पिक विमा नाही दुधाला भाव नाही शेतकरी कामगार भिकारी केले आहे फडणवीस साहेब यांनी माहाराषट मद्य फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे आमचे विखे पाटील फोडले ते आता मुख्य मतरी झाले असते आमचे साहेब फडणवीस साहेब यांनी नुकसान केले आहे नाही दुधाला भाव नाही पिकाला भाव नाही फडणवीस साहेब नको आमचे राधाकृष्णन विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील यांना पराभव केला जातो आहे हि लाजीर वानी गोष्टी आहेत
Fek news deu nko
22,23,कजै,माफ,झाले,तर,फायदा,होईल,,तीन,वेळा,कजै,माफी,,मला,एक,ही,माफी,मीळाली,नाही,ता,sangrampur,बुलढाणा
सातबारा करा कोला नाहीतर विधानसभा कोरी
फक्त थकीत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार
Patil dada lavakar kalava ki kay chalu ahe karj-mafi Badal
आता येणार नाही
100% Barober.
१०० बरोबर
Karjamafi honar aahe fix
दादा तुम्ही एक व्हिडिओ करा कर्जमाफी पेक्षा भाववाढ करा याबद्दल कारण जरी कर्जमाफी झाली आणि मालाला भावच नाही तर काय फायदा?? कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो 2 ते 3 एकर वाल्यांना बँक जास्त कर्जच देत नाही...?
पेरलेल्या पैसे नाही चार्जिंग शेतकऱ्याची कर्ज माफ करा
बोलतो दादा यावर
Dada virodhi paksh jar karj mafi vishayi bolala nahi tar kathin kam hoiel mag he pan kay kamache mag shetkaracha vali kon
सर्व जण जुमले फेकत आहेत
कर्जमाफीचा मुद्दा लावून धरल्याबद्दल पाटील साहेब आपले आभार
सातबारा कोरा झालाच पाहिजे..❤
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माप केले तरच शेतकरी जगू शकतो धन्यवाद ज्ञानेश्वर खरात पाटील साहेब
कर्ज माफी झालीच पाहीजे
शेतकरी कर्ज माफी करा
Light bill mafi dya
आम्हाला पिकांना चांगले भाव हवेत कर्ज माफी पेक्षा
पिकांना चांगले भाव मिळाले तर कर्ज घेण्याची वेळ येणार नाही
टरबूजा , खरबूजा, हड़बूजा हटवा
ट्रॅक्टर ओपन क्लोज अनुदान कधी
केंद्रातलं असो की राज्यातला शेतकरी विरोधी सरकार आहे
किती हमीभाव वाढले पाटील साहेब,का नुसतं तुम्हीपण भुळवता
कर्जमाफी भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
शेतकरी महत्वाचा नाहीच आहे पाटील साहेब जोपर्यत फडणवीस आहे तोवर फेकाफेकीच होणार आणी वीरोधीपक्ष कर्जमाफीची मागणी लावून धरणारच नाही हे कटू सत्य आहे
Kharath patil kharach aapan shetharaynsathi changli baju uçhlun dhartha .
सातबारा कोरा व्हायला पाहिजे
कर्जमाफी झाली पाहिजे
सरसगट कर्ज माफी नाही केली तर बीजेपी चा सुपडासाफ होणार
सत्य परिस्थीती कोणीच कोणाच नाही भाऊ
शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे.
विरोधीपक्ष ठाम भूमिका घेऊन मागणी करणारच नाही.कारण त्यांना माहित आहे कर्ज माफ झाल तर शेतकरीवर्ग त्यांनाच मतदान करतील.
Super bro
Super bro
विरोधकांना विनधानसभा निवडणूक जिकयाची नसेल मग शेतकराचा मुदा लावून nahi धरला तर शेतकरी धाकवऊन देईल मग....
Bjp sarkar karjamafe karnar ahe bjp zindabad
शेतकरी कर्ज माफी वरती बोला.
पाईप लाईन च्या केसेस ला सिविल आट रद्द करनियात यावी
Fakt ved marun netil. Kahi honar nahi.
सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष......
शेतकऱ्यांना इतक्या हलक्यात घेऊ नका 🙏🙏.
तुमचा श्रेयवाद चालू द्या.
पण अगोदर सातबारा कोरा झालाच पाहिजे
शेतकर्याचा सातबारा कोरा
हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत
अरे जे रेगुलर कर्ज भरतात त्यांचे सुद्धा पुर्ण माफ झाले पाहिजे नाहीतर ते पण कर्ज थकवतील
नुसते बडबड करून टाईमपास करतात, कर्ज माफ करायला हव नाहीतर लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकी असलेले वर्चस्व गमावे लागेल.
ज्यांच्यावर चार पाच लाख रुपये व्याज धरून कर्ज झाले त्यांनी काय करावे म्हणून सरकारने सरसकटपणे कर्ज माफ करावे व शेतकरी लोकाची दुंवाघ्यवी
2 लाखा पर्यत कर्ज माफी झालीच पाहिजे मुखाय मंत्री साहेब विधान सभेत निवडून देऊ .शेतकरी पावर दाखवणार
ते कर्जमाफी देणार नाही, मधला रास्ता काढतील, विरोधी पक्षांनी मागण्या पेक्षा शेतकरी मागत आहे हे फडणवीस यांना समजत नाही का ❓
शेतकरी पिकवणारे एक असतो खाणारे हाजार आसतात शेतकरी पूर्ण कर्जामध्ये डुबलेले आहे तरी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावे 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं तर शेतकऱ्याला आधार होईल
शिंदे साहेब विनंती आहे गरीबांना न्या दया पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील शेतकरी नंतर कर्ज माफ करा ऐक रूपया नही आला खोटया बातम्या द्यायचे बद करा
कर्ज़ माफी हा काही प
र्याय नाही,
सोयाबीन la भाव नही दिला तर पुन्हा कर्जा घ्यावा लागेल.
Soyabin 7000
Kapus 10000
Khatat saheb ravikant tupkar saheb kontya bilat jaun bssle
Loksabha aali ki barobar aathvte tyna shetkari nete aahet mhanun tyncha var ek video banva
सातबारा कोरा करा आमचा
आधी कर्जमाफी मग मतदान विधानसभा
बरोबर आहे विरोधी पक्ष ला आस वाटत आहे यांनी जर कर्ज माफी केली तर यांना त्याचा फायदा होईल म्हणून विरोधी पक्ष आवाज उठवत नाही हे आपल दुर्दैवी आहे
धन्यवाद खरात पाटील विरोधी पक्षाने आवाज उठवला नाही तर जनता त्यांना निश्चित रूपाने विधानसभेत मतदान करणार नाही सत्ताधाऱ्यांनी कर्ज माफ केले कर पुन्हा त्यांनाच निवडून देणार त्यांच्या जागा जास्त येणार हे निश्चित होणार
खर आहे पाटील तुमचे
नुसते जाहीर करून काय उपयोग होणार नाही अंमलबजावणी पण झाली पाहिजे निवडणुका पाहून व अटी शर्ती न लावता झले पाहिजे
कर्जमाफी झाली पाहिजे
जो पर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तो पर्यंत कर्जमाफी होणार नाही , झाली तरी ती फसवी कर्जमाफी राहील मागील वेळ सारखी
चुकीचं आहे फडणवीस क्या काळात कर्ज माफी झालेली आहे
गोंधळ करुन अधिवेशन गुंडाळणार. शेतकऱ्यांची बाजु मांडणार आमदार कोणीही नाही. सर्वजाती्यवाद चालू आहे. कीती शेतकरी आमदरच्या घरी गेलेत ते उभं तरी करतात कां ह्यांना. कमिशन सांगा काम करा..
200 अटी घालून कर्ज माफी द्या बरं म्हणजे गावामधील एक व्यक्ती लाभार्थी
तालुक्यातील एखाद्या शेतकऱ्यांला कर्ज माफी देणार आणि बोंबाबोंब मात्र दररोज करणार
अगदी बरोबर आहे
दुधाला 40 रुपये रेट द्या म्हणावं 🙏🏼🙏🏼
? सातबारा कोरा झालाच पाहिजे😂
कर्जमाफी हे ब्रम्हस्त्र आहे जो पक्ष तो वापरेल तोच वाचेल.
आम्ही तर दरवर्षी कर्ज रेगुलर भरतो मग आमचं कसं पहिलं 50 हजार प्रोत्साहन अजून मिळाले नाही
सरकारने भावांतर योजना आणावी तरच शेतकरी सन्मानाने जगेल,,
थकीत व चालू बाकी सरसगट कर्जमाफी झाली तर छान होईल.नाही तर उपयोग नाही.
शेतकरी ना2000 लाख पर्यंत झालीच पाहिजे नाही तर विधान सभा निवडणूक आहे लक्षात असू द्या
या सरकारने कर्जमाफी पिंड आहे केले तर हे सरकार पाडणार शेतकरी
अगधी बरोबर बोललात करेक्ट
शेतकरी कर्ज माफी
*आपला जिल्हा। बुलढाणा जिल्हा।।*