आतली बातमी LIVE : Vidhansabha Election कधी?, याचं उत्तर मुख्य निवडणूक आयुक्तांनी का दिलं नाही?
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- आतली बातमी LIVE : Vidhansabha Election कधी?, याचं उत्तर मुख्य निवडणूक आयुक्तांनी का दिलं नाही? | Ashish Jadhao Live
#lokmat #atlibatmi #amitshah #ajitpawar #lokmatlive #amitshahlatest #ajitpawarnews #ajitdada #mahayuti #ashishjadhav #live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
मोदी राष्ट्रपती राजवट लावणार हे नक्की .कारण आता विधान सभा निवडणूक झाली तर BJP सपशेल पराभव होणार.
पुढच्या सत्तेत BJP नसणार. कधीही घ्या निवडणुका.
जाधव साहेब.. जगातला 01 नंबरचा पक्ष.. स्वतःच्या कार्यकर्त्याचा हिम्मतीवर नाहीतर दुसऱ्याचे कार्यकर्ते फोडून काय साध्य करत आहे...हे त्यालाच माहीत..
Maha shaktila swatavar vishwas rahilela nahi aahe ,
ज्यांनी मतदारांशी प्रतारणा केली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर संसार मांडला त्यांना जनता आता घरी बसवणार
@@dattatrayadamle2056 सहमत...मग आत्ता अजितदादांच्या मांडीला मांडी लावून दीड वर्षापासून संसार चालु आहे की ..
@@dattatrayadamle2056 ha na Karan jyanni Marathi mansanni stapan kelele 2 pakshya fodle,70 hajancha sinchan ghotala kela tyana jail madhe pathun chakki pissing chakki pissing karnare aata tyach Ajit pawaran sobat kissing kissing kartayet ,jo congress party che nete bhrastachari aahet as bembichya deta pasun kokalat hote , adarsh ghotala wale adarsh nete aata kadevar gheun mirvtayet tyana tr janta nakkich ghari basvnar
आशिष राष्ट्रपती राजवट हरण्याची निवडणूक हरल्यास राष्ट्रपती राजवट नक्की
महाराष्टात.विधानसभा. महापालिका. नगरपालिका. यांचे. निवडणूक. एकाचवेळी. घ्यावी. निवडणूक आयोगाने. लोकशाही. पध्दतीने निवडणूक घ्यावी. अन्यथा. महाराष्टाचा.खंलिस्थान. होईल.
100% महाराष्ट्र मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल कारण की लाडकी बहीण योजना व इतर योजनांच्या आता या सरकारने चालू केले आहेत त्या राष्ट्रपती राजवट लागू केल्यावर आपण आपोआप बंद होतील हो तो ठपका निवडणूक आयोगावर लागेल ही सर्व चाल बीजेपी चीच आहे निवडणूक आयोग ए केंद्रातील भाजपाच्या हातातले बाहुले आहे
१९ ला उद्धव साहेब यांना दगा दिला नसता तर असे वाईट दिवस बघायची वेळ आली असती का देवा भावा 🤔🫣
Karmachi fal hi bhogavich lagnar hyana
Karmachi fal hi bhogavich lagnar hyana
😂😂 ardhvat mahiti
@@Iamgv123 mag aapan dyavi purn mahiti 😅
Jadhav saheb kadhihi nivadnuk ghya mahayuti harnar ani BJP ghari basanar
आशिष सर शेतकऱ्याच्या मालाचे भाव जर नाही वाढले तर सत्ताधाऱ्यांना याचा फार मोठा फटका बसेल
निवडणुका कधीही लावा,महाविकास आघाडीचं निवडून येणार
288 टप्प्यात घ्या नाहीतर 1 टप्प्यात घ्या महायुती हरणार म्हणजे हरणार
आशिष सर,
केंद्रीय निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील जनतेचा आढावा घेण्यासाठी आली असावी आणि आता ते आपल्या हायकमांडकडे रिपोर्टींग करतील व नंतरच ते निर्णय घेईल.
आजचे तुमचे विश्लेषण हे अतिशय योग्य आहे
शंका तर येईलच
महायुतीने कोर्टात जाऊन 5 वर्षे वाढवून घ्यावीत😂
निवडणुका लावून हे निवडून येत नसतात
कितीही काही केले तरी बीजेपी supdasaff होणार हे नक्की आहे.
तुम्ही किती ही चापलूशी करा आता भाजप मिंधे अजित निवडुण येत नाही...
मुस्लिम भागात मुदामुन मतदान स्लो होते किंवा विरोधक ज्या भागात मजबूत आहे तिथे मुदामून मतदान स्लो केले जाते evm मशीन खराब होते त्यां मुले मतदान कमी होते.. हे लोकसभे इलेक्शन मधे सिद्ध झाले आहे.fear चुनाव
आहे तिथे मुदामून मतदान स्लो केले जाते evm मशीन खराब होते त्यां मुले मतदान कमी होते.. हे लोकसभे इलेक्शन मधे
जोपर्यंत शरद पवार सक्रिय आहेत तोपर्यंत महायुतीचे खरे नाही. परमेश्वरालाच साकडे घालावे लागेल
जगातला सगळ्यात घाबरठ पक्ष म्हंजे bjp😂😢😮
पाऊस बंद झाल्याशिवाय निवडणूक लागत नाही कारण पवार साहेब पावसात भिजून सभा घेतात आणि बीजेपी पराभूत होते
😂
@@Bjljspjmbah purn vatavaran badlun jat 😂😂😂
😂😂
😂😂😂🙌
राष्ट्रपती राजवट लागली तर तीन भावांच काय होणार ? काहीही असो म्हाविकास आघाडीच विजयी होणार. जय महाराष्ट्र.
Swapn bg yenar tr mahayutich
काही ही होवो महा युतीच विजई होणार
महाविकास आघाडीचा विज होनारंच
महाराष्ट्रात निवडनूक केव्हा होणार हे सांगता येत नाही. कधीही निवडनूक लागल्या तरी महाविकास आघाड़ी निवडून येणार महाराष्ट्रातात
चुना लगाव आयोग.. 😤
बीजेपी che फाटली आहे he नक्की आहे. Sagle कडे supdasaff होणार he Taya माहित झाले आहे.
मुस्लिम भागात मुदामुन मतदान स्लो होते किंवा विरोधक ज्या भागात मजबूत आहे तिथे मुदामून मतदान स्लो केले जाते evm मशीन खराब होते त्यां मुले मतदान कमी होते.. हे लोकसभे इलेक्शन मधे सिद्ध झाले आहे.fear चुनाव
सिनेट निवडणुकीच्या निकालावर काही भाष्य करणार की नाही ?
मराठ्यांना कोलून महायुती सत्तेत येईल का i
लोकसभेच्या धुक्यातून सावरले नाही
मोदीचा चमचा राजीव कुमार मोदी सांगेल तो निर्णय घेईल
मुस्लिम भागात मुदामुन मतदान स्लो होते किंवा विरोधक ज्या भागात मजबूत आहे तिथे मुदामून मतदान स्लो केले जाते evm मशीन खराब होते त्यां मुले मतदान कमी होते.. हे लोकसभे इलेक्शन मधे सिद्ध झाले आहे.fear चुनाव
मुस्लिम भागात मुदामुन मतदान स्लो होते किंवा विरोधक ज्या भागात मजबूत आहे तिथे मुदामून मतदान स्लो केले जाते evm मशीन खराब होते त्यां मुले मतदान कमी होते.. हे लोकसभे इलेक्शन मधे सिद्ध झाले आहे.fear चुनाव करा
राष्ट्रपती राजवट लागली तर mva ला फायदा होईल.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 PUNE Underground 🚇 metro 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
कपटी भाजप
Depends on universal guru and Ganda bhai
आशिष जाधव साहेब मुख्यमंत्री पदाची निवडणूक जनतेतून घ्या या विषयावर एक व्हिडिओ बनवायला घ्या
Aashish Sar...100% Tumhi je bolta tech honor aahe...Ye lok Maharashtra Made Elaction Hou denar nahit...
म्हणजे सर्वशक्तिमान भाजपा महाराष्ट्र विधानसभा घ्यायला घाबरतेय का आशीष सर 😂
केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २८८ टप्प्यात घेतली तरी काही फायदा होणार नाही भाजपला .
भारतीय जनता पक्ष शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घेणार आहे आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे
अ पात्रतेचे निकाल लागणार असतील तर विधानसभा बरखास्त होईल
हा फक्त दिखावा आहे हरीयाणा राज्याचा विधानसभा निवडणुक निकालावर अवलंबून आहे महाराष्ट्रातील निवडणूका कधी घ्यायची हे ठरवले जाईल जाधव साहेब
अशिश जाधव लांगुलचालन चालू ठेवा त्यातच आपल कल्याण आहे. पाय धुवून तिर्थ घ्या.
Mva win 175 set win ubt cm
जाधव साहेब, एक फेजमधे निवडणूकीची मागणी ऊद्धव ठाकरे शिवसेनेने केली आहे,न की मिंदे गटाने.त्यांच्यात एवढी धमक नाही आहे.
BJP MH madhe nivdun yeu shakat nahi mhanun kay kartil bharosa nahi
अतिशय सावधपणे भाषेत विचारणा, आयोगाला विचारणा तुम्हाला निवडणूक हा विषय नक्की झेपतो का? नसेल झेपत तर सांगून टाका!
24 नोव्हेंबर व 28 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक घेता येतील व नवीन सरकार जानेवारी 2025:मध्ये स्थापन करणे शहाणपणा राहील.
विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2025 मध्ये घ्या. त्यावेळी पाऊस व जास्त गर्मी राहत नाही. महाविकास आघाडी समर्थक पत्रकार फेक न्युज देणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी.
या तिघांना कुणी छु केल की खडबडून जागे झाले आणि मुंबई त आढावा घेण्यासाठी आले आता ताक पण फुकुन प्या
राजीव कुमार च्या अंगावर मोदी सेंटचा वास येतोय
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधीक सरकार पाडुन राज्यघटनेची पायमल्ली करुन स्वायत्त संस्थांच्या मदतीने भाजपा शिंदे गट सरकार जबरदस्तीने स्थापन केले त्या बेकायदेशीर सरकारवर सुप्रीम कोर्टाने कायदेशीर कारवाई का केली नाही ? हा प्रश्न कोणाला विचारायचा ? देशात न्याय मिळेल अशी व्यवस्था आहे का नाही ?
निवडणुका लंबल्या तरच सरकारला कायमचे महागात पडणार आहे अधिकारी उर्मट सोकावलेल्या परिस्थितीत आहेत गदारोळ राज्यात माजेल सरकारला खुप कळा सोसाव्या लागू शकते केंद्र सरकार चुकीच्या निर्णयामुळे मोदी शहा यांच्या धोरणाने BJP LA बुडवण्या चे काम करत आहे आणि पुढील 2026नंतर BJP सत्तेत नसेल विचार करून पहा अंधाधुंद कारभार चालू आहे
वरील आदेशाप्रमाणे निर्णय निवडणुक आयोग वागत आहे त्यामुळे ह्या निवडणुक घेत नाहीत हे नक्की आहे 3 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत हे ह्यांच्या निर्णयामुळे आहे
ह्या सर्व निवडणूक नाही घेतल्या तर आयोगाच्या पायउतार लोकांनीच करावा
Kuch bhi karo only mva 😂😂
भाजप मध्ये सगळेच चाणक्य
Tappya tappya ne ghya modu eudya
Great analysis ❤
Kanhihi kele kiva zale badal tar tal ahe.
घाबरली आहे बीजेपी
मोडानी च ठरवणार
M. V.a
लोकमत न्यूज चॅनल आणि वर्तमान पत्र हे फक्त सत्ता धारी पक्षाचे लांगुलचालन करते
आज दिनांक 28-9-2024 रोजी सीनेट निवडणुकीचे वृत्तान्त दिले नाही म्हणून मी दि 1-10-2024 पासून लोकमत वृत्तपत्र बंद करीत आहे.
Tyla police var live ya
BJP...hataooo...desha bachaooo.....
राज्य निवडणूक विधान सभा 2019चे कर्मचारी यांचे जाहीर केलेप्रमाणे मानधन दिले नाही तसेच लोकसभा 2024 चे हि मानधन दिले नाही शासनानें निवडणुक आयोगाला निवडणूक भत्ता त्वरित द्यावा संबंधित, R O ne apalya katmacharyala dyava nivdun आलेले सदस्य भत्ते घेऊन खाऊन मत्ता खाऊन संपवले कर्मचारी यांचे काय
हे खरं आहे? असं असेल तर फार गंभीर परिस्थिती आहे. मीडिया मधी कुठे याची बातमी नाही.
अगदी योग्य विश्लेषण केले साहेब
एवढी घाई काय तुम्हाला राष्ट्रपती राजवटिची...
घटनाबाह्य,,बेकायदेशीर आणि बेजबाबदार ईडी आणि भाजपपाल सरकार हटाव .
नियुक्ती झाल्या पण कार्यमुक्ती झाली नाही
जाधवांना वाटतंय कि राष्ट्रपती राजवट लागावी
मुंबई विदयापीठ सिनेट निवडणुकीचा निकाल कालच लागलेला आहे.
निवडणूक कधी घ्या राज्यातून bjp तडीपार होणारच 👍
Ky faltu vishleshan rajvat kshi lgl nivdnuk hoil....
सिनेट निवडणुकीवर काही भाष्य करणार कि नाही
राष्ट्रीयपति राजवट लागणार नाही हे हास्यास्पद आहे
सर्वे ताबडतोब बंद करा नाही तर..., निवडणूक पुढे जाणार निश्चित.
Maharashtra rajya madhe purnama Vikas agadi Sarkar Rachna
भाजप ची रखेल झालेला निवडणूक आयोग कसा निर्णय देईल
TRP SATHI UGICH PALHAL ASISHA JADHAV LAVTO😂😂😂
आशिष जाधव हे टूल कीटचा भाग असल्या सारखे एकांगी बोलतात
Suryavanshi saheb Tumi pn ghya bjp kdun paise bhetlyvr😂
भाजप आजच मरण उद्यावर ढकलत आहे. पण मरण अटळ आहे चुकणार नाहि. उद्याचा दिवस हा उजडणारच आहे.
जनतेने या लोकमत च्या बातमीवर लक्ष, देऊ नये हे चानेल, पुर्ण, बिजेपी शी, बाधंल गेलेल, आहे
राज्यात राष्ट्रपती राजवट लावल्यास .नंतर निवडणूक घेतल्यास भाजप एक अंकी जागाच जिंकणार. .निवडणूक आयोग भाजपचा पोपट वाटतो .
जो महाराष्ट्र 'स्वप्नवत_ विकास' करू शकतो तो नेता म्हणजे राज साहेब ठाकरे
Maharatrala j&k samaju naka nahitar maratha petel
आशिषजी असे जर असेल तर मग अवघड आहे.
आता यांनी काहीही केल तरी त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार. हे सत्तेसाठी जसजसा निर्णय घेणार तशी यांची बदनामी होणार हे नक्की.
निवडणूक ही वेळीच होणे आवश्यक आहे.तरीही निवडणूक पुढे ढकलली किंव्हा कधीही घेतली तरी भाजपा आणि मिंदे गट त्यांची कृत्ये विचारात घेऊन जनता त्यांना पुन्हा सत्ताधारी होऊ देणार नाही.
चांगल्या हातात द्या रे आपला महाराष्ट्र... गुजरात च्या हातात नका देऊ. नागपूर चे दोन मोठे project गुजरात ला गेले टाटा एअर बस आणि सेमी कंडक्टर project 🥲 नागपूरकर म्हणून मला खूप वाईट वाटत या साठी 🥲
जय महाराष्ट्र!
आशिष जाधव साहेब तुम्ही लोकमतचे संपादक आहात काय बोलता, तुम्ही शरद पवार, ठाकरे, काँग्रेस यांना निवडणूक मध्ये फायदा व्हावा असे बोलता. त्यामुळे सामान्य लोकांच्या मनात येते तुम्ही यांची सुपारी घेऊन बोलता. जय महाराष्ट्रा.
निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हे भाजपच मत शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी . कारण विनाश काली विपरीत बुद्धी आस भाजप ची परिस्थिती आहे.भाजप संपणार आहे .जय संविधान जय भिम जय महाराष्ट्र जय भारत संपुष्टात भाजप येईल असे वाटते?
निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हे भाजपच मत शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी . कारण विनाश काली विपरीत बुद्धी आस भाजप ची परिस्थिती आहे.भाजप संपणार आहे .जय संविधान जय भिम जय महाराष्ट्र जय भारत संपुष्टात भाजप येईल असे वाटते?
वन नेशन वन इलेक्शन
राष्ट्रपती राजवट लागणार नाही 🙏🚩🏹
😂😅😊😅😢😢
जाधव साहेब,एवढ शक्य आहे का हो..मोदी-शहा ला वाटेल त्यावेळी निवडणुका घेणे,सोयीनुसार कायदे वाकविणे…
ह्या हुकुमशाहीविरुद्ध सर्व जनता,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक,विरोधक यांनी जनतेवर ऊतरले पाहीजे
निवडणूक आयोग केंद्राचे भावली आहे पोषक वातावरण बघून केंद्र राज्यातील भाजपा त्याप्रमाणे निवडणूक घेतील लोकशाहीला घातक आहे काहीही करा महायुतीचा पराभव अटळ आहे ही क***** दगडावरची रेष आहे
Suprim court ahe