सिसि टीव्ही आलाऊड नाही आसे कसे जर काही गडबड आसेल तर सी टीव्ही पाहिल्यावर खरखोठ समोर येईल जर सी टीव्ही आलाऊड नसेल तर ईतका खर्च करून सी सी टीव्ही बसवून काय फायदा सी सी टीव्ही दाखवलाच पाहीजे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे
@@shouraysugandhiprodoct4836 निकालात मतांमध्ये दोन अंकी फरक असेल तरच फेर मोजणी केली जाते. मग दोन हजार मतांचा फरक असताना फेर मोजणीची मागणी मान्यच कशी केली.
Cc tv फुटेज देण्यास का नकार दिला याचे उत्तर दयावे सरळ अर्थ आहे की आपण म्हणजे निवडणूक आयोग मॅनेज झाले आहे निवडणूक घेण्याचे नाटक केले व आम्हा भारतीयांचे पैसे खर्च केले
पहिला कीर्तीकर ना 2200 मतांनी का घोषित का केले व नंतर 600 मतांनी नंतर परत 1 मतांनी कीर्तीकर विजयी परत वायकरला कशी ग 48 जास्त मतं मिळाली ही चोरुन मिळवली
मॅडम फेर मतदान झालेच पाहिजे सरळ सरळ तुम्ही झोल करत आहे तुम्ही सरकार छा फिवर मध्ये आहे ह्याचा वर योग्य तो निर्णय घेऊन न्याय दिलाच पाहिजे जय भारत मेरा भारत महान
सरळ फेरनिवडणूक व्हावी..... 😎🙏🏻🚩 असं वाटतय तरच जनता न्याय करेल.... 🙌🏻😇👏🏻🎉
2000 मतांनी निवडून आलेल्या उमेदवार नंतर 48 मतांनी पराभूत कसा होतो
या मॅडम ची ब्रेन मॅपिंग टेस्ट केली पाहिजे.
सगळंच सत्य समोर येईल.
बाई जो 2000 मतानी निवडून येतो तर दुसराच 48मतानी निवडून येतो हा झोलच आहे की😂😂😂
शेळक्या... तू काय EVM मधून पैदा झाला आहेस का?
किती खोटी बोलती ही बाई
मी rti टाकणार आहे उद्या cctv फुटेज बाबत
🙏🏻
👌👌👍
Goodluck Sangita 👍✅🇮🇳
👍
सिसि टीव्ही आलाऊड नाही आसे कसे जर काही गडबड आसेल तर सी टीव्ही पाहिल्यावर खरखोठ समोर येईल जर सी टीव्ही आलाऊड नसेल तर ईतका खर्च करून सी सी टीव्ही बसवून काय फायदा सी सी टीव्ही दाखवलाच पाहीजे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे
1 मताने निवडून आलेले कीर्तीकर 48 मताने कसे हरले हे स्पष्ट करा
Pahila kirtilar 742 matanni nivdun ale hote, nanatr kahi she matani, nantr 1 matani ase 3 recounting che rounds jhale
Shevati kahitari ferfar karun, 110 mat radd karun tyanni mg 48 ni wayakaranna nidun anal
ही पळवाट काडत आहे हीचाच हात आहे हीने बऱ्यापैकी घेतले आहेत👍
किर्तीकर विजयी घोषित केले पाहिजे.
अहो २२०० कुठे आणि --४८ कुठे ?दोन्ही निकाल एकच मशिन वर कसे ?पंचनामा करायला हवा होता ?
एकदा काऊन्टींग झाली अमोल किती्कर यांना विजयी घोशीत केले मग वायकरांनी पुन्हा काऊन्टींग करण्यास सांगितले तरी फरक पडाय नाही पाहिजे .
पहिला निकाल दिला किंवा लागला तो कोणत्या अक्लेखातर
@@shouraysugandhiprodoct4836 निकालात मतांमध्ये दोन अंकी फरक असेल तरच फेर मोजणी केली जाते. मग दोन हजार मतांचा फरक असताना फेर मोजणीची मागणी मान्यच कशी केली.
फोन करुन फेरमतमोजणीत निकाल बदलवायला कोणी फोन केला...
या अधिकारी पूर्ण दबावाखाली प्रेस समोर बोलत आहेत ... यानाच दोषी करून यांच्या प्रॉपर्टी ची चौकशी केली पाहिजे
खूप घाबरली आहे ही बाई
अहो बाईसाहेब गणिताच्या नियमाप्रमाणे १०+१० =२० हे दहा वेळा मोजले तरी ते २० च आले पाहिजे.
🤣🤣👍🏻👍🏻, बाईने नंतर गणित चुकवले
आधी अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित केलं होतं.... ते काय होतं मंग... काही दबाव होता का आपल्या वर... चुकीचा निकाल घोषित करण्यासाठी?
सावरा सावर करू नका.... तुम्ही घोळ केलाय
100%
सत्य, press conference शिवाय पसरले जाते.. सत्याचा नेहमीच विजय असतो
Cc tv फुटेज देण्यास का नकार दिला याचे उत्तर दयावे
सरळ अर्थ आहे की आपण म्हणजे निवडणूक आयोग मॅनेज झाले आहे
निवडणूक घेण्याचे नाटक केले व आम्हा भारतीयांचे पैसे खर्च केले
2200 वरून 48 वर कसे काय... किती खोके एकदम ओके
बाई वर दडपण ठेवले गेलं आहे
हा निवडणूक आयोग जनतेची दिशाभूल करतोय
या बाई ची उडवाउडवी ची उत्तर आहेत. CCTV चा काय फायदा जर त्याचे फूटेज देणार नसतील तर. CCTV फक्त शो पीस आहे का?
दोषी सापडल्यास कडक कारवाई करण्यात आली पाहिजे.
अधिकारी जर दोषी असेल तर जेल मध्ये टाकले पाहिजे.
कठोर शिक्षा व्हायला हवी.
आजन्म कारावासाची शिक्षा व्हायला हवी
बाई झोल झालाय
सगळ्यांनी चंदीगड बघितलं आहे....
महाराष्ट्रात काय चाललय हे जनतेन पूर्ण ऐकल बघीतल
काय तरी गडबड आहे...
आधी कीर्तीकर विजयी झाले नंतर कसं हरले ते सांगा
परत निवडणूक घ्यावी म्हणजे कुणावर अन्याय होणार नाही
तुमच्या बोलण्यावरूनच कडून येतय् तुम्ही पण या घोटाळ्यात सामील आहात
कडक कारवाई करावी
मला तर असं वाटतंय कुठेतरी मॅडम सुद्धा यात सामील आहे
नक्कीच.
नक्कीच.
खरं आहे
Khoke bhetle
पहिला कीर्तीकर ना 2200 मतांनी का घोषित का केले व नंतर 600 मतांनी नंतर परत 1 मतांनी कीर्तीकर विजयी परत वायकरला कशी ग 48 जास्त मतं मिळाली ही चोरुन मिळवली
सीसीटीव्ही कॅमेरे तपासा.
CCTV फुटेज जाहीर दाखवा
माल किती भेटला
आता नोटीस पाठवा चोर आहेत तुम्ही CCTV द्या
मोबाईल देताना नियम नाहि सीसीटीव्ही footage मागितला तर नियम
दोनवेळा घोषित विजयी केले आणि नंतर काय जादू झाली आणि नंतर पराजीत केले
हिच्या बोलण्यावरुन समजते हि कधीतरी लपवते
बाई आगोदर तुम्ही उमेदवार निवड करता नंतर दुसरा उमेदवार जाहीर करता तर तुम्हाला काय मनायच आहो भारतातील लोकशाही जिवतं ठेवा
चोरांना जर चोरी केलाय का विचारलं तर चोरी केलंच नाही म्हणणार आता त्यांनी दहा अकरा दिवसांत सगळे सेफ करून ठेवले आहेत त्यामुळे असे उत्तर देत आहेत
खरं आहे
कलियुग आहे आणि कलियुगात चोरांना जास्त मान मिळतो.
मॅडम फेर मतदान झालेच पाहिजे सरळ सरळ तुम्ही झोल करत आहे तुम्ही सरकार छा फिवर मध्ये आहे ह्याचा वर योग्य तो निर्णय घेऊन न्याय दिलाच पाहिजे जय भारत मेरा भारत महान
बाई चा चेहरा पार उतरलाय काही तरी झोलं नक्कीच आहे
Nakki
खरं आहे
Correct fear on her face
भीती वाटतं असेल केलेल्या कृत्याची
Khuch to jol hai
हिला घाम फुटला आहे घाबरली आहे हिला बोलता येत नाही तू तू करत आहे
Yes
Cctv बंद होती कि बंद केली
शि शी टीव्ही मध्ये सत्य आहे
सीसीटीव्ही कशाला लावले जातात
एकदा निवडूण आलेले कीर्तिकर पडले कसे स्क्रीन ची light ऑफ करणे मतमोजणी केंद्रात मोबाईल बंदी होती मग आत मोबाईल कसे नेले
न्यायालयात उत्तर तयार ठेवा
कार्तिकर पहिले दोन हजार पाचशे मतांनी विजयी झाले आहे असे निकाला दिला नंतर आस काही झालं की वायकर निवडून आले
पोष्ट तुन आलेली मते 449 पहिली मोजली नव्हती का ॽ नंतर काशी लक्षात आली, उत्तर हवं.
आधी जिंकले मग हारले असं कसं झालं ?
ही घाबरलेली आहे
सर्व सर्व वकिलांनी एकत्रित येऊन ही हे केस कोर्टात हँडल करावी सॅंडल करावी
हे सर्व विकले गेले आहेत .
इथे अमोल किर्तीकर खासदार झालेले आहे...बाकीचा सगळा रडीचा डाव चालू आहे
मँडम तुमचा चेहरा सांगतो आहे तुम्ही चोरी केली आहे असे वाटते
सदर निवडणूक अधिकारी चांगले काम करते कदाचित भाजप सरकार चांगले मोठे बक्षीस देऊ शकते.
महाराष्ट्र ऐकतो पण आणि बघतोय पण एकनाथ चिंठींग करतोय
अरे काय चू बनवते आहे, केस तुमच्यावर टाकायला हवी, झोलर कुठले निर्लज्ज
Yes
original shivsena Only Udhav Balasaheb Thakare🚩🚩🚩
ह्या मॅडम एवढ्या का घाबरल्यात...??
😂
@@nasrinazad7511 😄
अरे बाबा मोबाईल आत मध्ये घेवून जायची परवानगी असते काय ते सांगा .
कल्याण आणि ठाणे मतदार संघात देखील गडबड आहे
Yes enquiry kara
आता मेटर दाबणार
OTP यो अथवा न येवो पण मोबाईल आत आला कसा बंदी असताना
पश्चिम मुंबई साठी बॅलेट पेपरवर मतदान घ्या
गुरव ला डिसमिस केले म्हणजे गुन्हा घडलेलाच आहे
तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव सांगत आहे की याने काहीतरी घोळ घातलेला आहे हे अतिशय मानसिकदृष्ट्या त्रस्त दिसत आहे
या बाई वर कारवाई करण्यात यावी
Yes
CCTV बगायला परवानगी नाही तर ते CCTV बसवले कशाला
निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे
धापलत बोलत आहे या बाई
ईव्हीएम हॅक होऊ दे किंवा न होऊ दे निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांनी मोबाईल युज करून देणे योग्य आहे का
CCTVफुटेज का देत नाही
निवडणूक रद्द करा, पुन्हा निवडणूक घ्या
Cctv मिळणार नाही, हें कीर्तीकरांना यांना आधीच का नाही सांगितले तुम्ही त्यांना सांगितले की अजून ते मिळाले नाही
किर्तिकर नक्की विजथ आहेत हां सर्व झोल आहे
जो उमेदवार 2000 मतांनी निवडून येतो परत फेरफार कशी काय झाली निवडणूक आयोगाने निपक्षपाती चौकशी करावी
सीसीटीव्ही फुटेज हस्तांतरित केले नाही तर रिटरनिग ऑफिसरला सुद्धा जेल झाली पाहिजे
ही बाई घाबरली आहे मेन आरोपी हीच आहे
सत्तेचा गैर वापर दुसरं काय
रिटर्निंग ऑफिसरला सुस्पेंड करायला पाहिजे.
किर्तीकर विजयी आहेत.सीसीटिवी फुटेज सर्वसामान्य जनतेला जाहीर करा.
असे निकाल लावले गेले पहीला तिन वेळा विजय नंतर पराजय कशी मतमोजनी करत होते असे निकाल तर सर्वच ठिकांनी ह्या लोकांनी झोल असेल.
निवडणूक आयोग सीसीटी सीसीटीव्ही रिपोर्ट का देत नाही
सत्यमेव जयते.
डबल मतदान घ्या .
रेकॉऊंटिंग केले पाहिजे
Shivsena Kunachi tyach pahile uttar dya
सखोल चौकशी झाली पाहिजे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला पाहिजे बेलेटपेपर निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी विनंती आहे,
किती उत्तरे उडवाउडवीची देताय
देशात सर्व नियमात चालू आहे का cctv मिळाले तर सर्व विषय जागेवर संपेल पण हे चोर आहेत तर कसे होईल
ह्या मॅडम चां CDR report काढा
सगळ समजेल
झोल आत झाले आहे
Evm ka khel hai
2000 से जीतने वाला हार कैसे हो सकता है गद्दारी आप ही लोक सोचीऐ अमोल भैया को सांसद पद मिलना चाहिए 👏
चंदीगड पॅटर्न टपाली मतदान 😂
CCTV कोर्टात तर द्यावे लागतीलच