@@ashokingle2293 पळून पडून जाणार कुठे? जेवढे व्यक्तिस्वातंत्र्य भारतात मिळते तसे जगात कुठे मिळणार . मिडीया ऊचलून धरतात ह्याना भले देश अशांत राहीला तरी चालेल. असे धोकादायक धोरण आहे मिडीयाचे. ऐवढा सरकार बद्द्ल दुःस्वास कोणत्या देशात आहे का?
अजिबात नाही पळणार जो पर्यंत आपण हिंदु एकत्र येऊन त्याला पळता भुई थोडी करू....... पुरे झालं मोदी जीं वर विसंबणं...... तुमच्या बुडाखाली पाणि येईल तेव्हा ऊशिर झालेला असेल !!!
मणिपूरची खरी समस्या ही आहे की कुकी समाज हा ड्रग्जच्या व्यवहारात गुंतलेला आहे आणि चीन कुकी समाजाला शस्त्रास्त्रे पुरवत आहे आणि चीनला मणिपूर कायम अशांत ठेवायचे आहे.
बहूतेक अजित डोवल आता काहीच कामाचा नाही आणि मोदी शाह हे anpadh आहेत हे सिद्ध झाले आहे त्यामुळे तुझ्याकडेच माहिती असेल तर इथे असल्या फालतू कॉमेंट्स पोस्ट करू. येडे अंध भक्त
राहुल गांधी जिथे जातात ते फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठीच. जबाबदारीने कधी दिसलेच नाहीत. मोदींच्या सर्वच कामावर जनमानसात खोटा प्रचार करणे हेच एक काम आहे. कधीतरी एखाद्या भाजपच्या कामावर विश्वास दाखवलयाचे आठवत नाही. काविळ झाली आहे विरोधकांना. मणिपूर चा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वानी एकत्रीत उपाय शोधण्या एवजी फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्याच राहुल गांधींचे एकमेव उद्दिष्ट.
राहुलला पत्रकारांनी विचारले असेल की, तुम्ही प बंगाल, तमिळ नाडू किंवा इंडी आघाडी ची सत्ता असेल तेथे जाऊन पीडितांची भेट का घेत नाही. या प्रश्नावर हा भावी PM कायम पळपुटेपणा करतो. साहेबां प्रमाणेच तो सुद्धा कायम भावी PM च राहणार आहे...
कॉंग्रेस आणि गांधी परिवारातील लोकांना अजुनही लोक का चिकटतात हे अनाकलनीय आहे. व्यक्तिपूजा हेच कारण असावे, आणि त्यामुळे मोदीजी जी विकासकामे करतात, जगात भारताला मानाचे स्थान मिळवून देणे, अर्थ व्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणे ह्याला लोक महत्व देत नाहीत. भाजप सरकारला ही परिस्थिती बदलणे यासाठी खूप काम करावे लागेल.
मणिपुरच्या प्रश्नांची उत्तरे पप्पुनेच सोडवावीत आणि श्रेय घ्यावे.. ज्याअर्थी पप्पु वारंवार मोदींना मणिपुरच्या लोकांना भेटायला जायला सांगतो त्याअर्थी त्याचा काहीतरी कुटील डाव आहे.. पंजाबमध्ये त्यांच्या चेन्नीने काय करून ठेवले होते ते लक्षात ठेवले पाहिजे.. तेच मिशनरी ज्यांना जगभरच्या इतर मिशनरींचा पाठिंबा आहे तेच सद्या पंजाबप्रमाणे नॉर्थईस्ट मध्ये पिसाटले आहेत .. पंजाबमध्ये प्रयत्न फसल्यानंतर मॉर्थईस्ट मध्ये प्रयत्न करणार नाहीत कशावरून.. पप्पु च्या आजीने १९६७ साली एअर फॉर्सच्या विमानांचा वापर करून बॉम्बींग करून मणिपुरचे बंड मोडुन काढले होते.. आणि नंतर AFPSA कायदा लागू केला होता.. तिथल्या नागरीकांनी आपली हत्यारे बाजुला ठेवून बोलणी करण्यासाठी प्रयत्न केला तरच सरकारने प्रतिसाद द्यावा.. पप्पुने त्यांना स्वतःकडून जी आश्वासने दिली आहेत ती त्यांनी पुरी करावीत.. त्यांची जबाबदारी भाजपने उचलु नये... मोदींना आणि NDA ला पाच वर्षे सता उपभोगता येऊ नये,, त्या भागाचा विकास करता येऊ नये यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या नवीन समस्या निर्माण करण्याचे काम पप्पु करतो आहे... आणि त्याला खणता राजा, खुजलीवाल , माता बानो , खोरेन , डमाका इत्यादी योग्य साथ देत आहेत..
अनयजी, भारताची अनिर्बंध पणे वाढत असलेली लोकसंख्या... हेच अनेक समस्यांचे मूळ कारण आहे, ही गोष्ट सरकार आणि सर्वोच्च न्यायालय कधी मान्य करणार, आणि त्यावर उचित कार्यवाही कधी करणार?🤔😭🤦♀️👎
Konachi lokasankhya is a question here. Muslim and Christian population is on the rise again after 1856. Hindu population is reducing percentage wise even though total population is increasing. That is the main concern. It’s on the similar lines to what’s happening in France
अनिर्बंध वाढ M शांतीदूतांची होतेय हे हिंदूंची नाही. पण शांतीदूतांवर काही निर्बंध घालायचा सरकारने प्रयत्न केले,तर न्यायव्यवस्था ठामपणे विरोध करणार,काय करायचं?
हीच तर संधी आहे राहुलच्या बेजबाबदार उत्तराला वायरल करायची.. पंतप्रधान बनायला हवे पण समस्या समजून घ्यायची इच्छाही नाही आणि कुवत ही नाही फक्त मस्तवाल उत्तर दिली जातात हे जनमानमात ठसावायची
खरच, इंफाळ खूप सुंदर आहे. मणिपूर व नागालॅंडच्या विद्यार्थिनींसाठी चिपळूण येथे १ ली ते १२ च्या मुलींसाठी वसतिगृह रा. स्व. संघ जनकल्याण समिती चालविते. एकूण २५ मुलींची सोय आहे.
राहुल गांधी चे समर्थक एव्हडा खोल विचार करत नाहीत . ते आशा वागण्याला काहीच वावगं समजत नाहीत . त्यांचे सुशिक्षित समर्थक सुद्धा त्यांच्या आशा वागण्याचे समर्थन करतात
@@nageshsarang_youtube तेच म्हणतोय मी मित्रा . ते सुशिक्षित असतील तरी आणि त्यांची आचिवमेंट चांगली असली तरी त्यांची विचार करण्याची पद्धत नेमकी आपल्या उलट असते . त्यांचे विचार बदलणे महा कठीण काम असते . मला वाटते हे नैसर्गिक आहे , जगभरात दोन विचारसारणीचे लोक असतात जे कट्टर असतील त्यांचे विचार बदलणे महा कठीण असते मग त्याच्यापुढे कितीही गीता वाचा . हे आपल्यालाही लागू पडते. काही लोक सौम्य असतात त्यांचे विचार दोलायमान असतात कधी इकडे तर कधी तिकडे . अनयजी व तत्सम युट्युबर्स चे व्हीडिओ आशा दोलायमान लोकांना उजव्या विचारसरणीकडे खेचतात तसेच जे आधीपासून उजव्या विचारसरणी चे आहेत त्यांचे गैरसमज दूर करतात
रांहुर गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यापासून ते आता देशांतर्गत राजकारणासाठी ठिकठिकाणी भेटी दिल्यावर तिथले प्रश्ण समजून त्यावर समाधान काय यावर काहीही न सांगता निघून जातात. कारण त्यांची 'राजकीय समज', प्रश्णांचा अभ्यास अत्यंत कमी आहे.
म्यानमार मधून भारतात घुसून येणं आणि बांगलादेशी भारतात घुसखोरी हे सारखे वाटत आहे. मणीपूर मणीपूर ओरडणे खूप सोपे आहे पत्रकारांनी प्रश्न विचारला बद्दल अभिनंदन करायला हवे
अनय जी आपण एक एक धागा उलगडून दाखवला. केवळ लाजवाब. खर दुःख कुठे तर म्यांमार येथून एकही व्यक्ती मणिपुर येथे घेवू नये, तसेच त्या कुकीज नि जे कोणी लपूनछपून बोलावले असतिल त्यांना शोधून परत म्यांमार ला पाठवून देणे हा पर्याय होऊ शकतो. काही प्रमाणात शांतता निर्माण होईल. जयहिंद.
Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
अप्रतिम सुंदर विश्लेषण.याच्याबद्दल जनजागृती करून खोटं काय खरं काय हे ,हे तेथील जनतेपुढे पोहोचलं पाहिजे.यात राजकारण येता कामा नये.आपण माहिती घेऊन त्याचे मुद्देसूद विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद.
1. Manipur and in general, North East was, is and will continue to be extremely sensitive area which needs to be tackled with care. Modi Govt in last 10 years has done tremendous work in development and its integration with the mainland India. 2. Under UPA, permission to cultivate poppy and consequent drug trade, dug money that followed along with disturbed Myanmar, tribal rivalries have all added up to the present day turmoil. 2. We have to wait for Modi Shah to deliver on this. There is no other way out, whatever Rahul says.
परिक्षे आधी जशी घासून घासून तैयारी करावी लागते तशीच घासून घासून राहुल्या जैयत तैयारी करतोय त्याच्या लग्नाची म्हणूनच प्रेक्टीस करायला बँगकॉक ला पळतोय कॉकला बँग करायला. 😅
राहुल गांधींच्या 3 मणिपूर दौऱ्यांच्या हेतू आणि सफलता यावर भाजपा प्रवक्त्यांकडून सणसणीत तथ्यपूर्ण हल्ला का केला जात नाही? विरोधकांच्या प्रत्येक narative वर भाजपा प्रवक्ते तुटून का पडत नाहीत?
Anayaji, one cannot expect any concrete decisions by Ra GA as he is busy with his fellow friends in doing MARAT LEELA to topple the government without solutions.(as not mature to think)
मा. अनयजी विरोधीपक्ष प्रमुख बालबुद्धि युवराज राहुलगांधी हे सद्यातरी राष्ट्रविरोधी टूलकिट असणाऱ्या काँग्रेसचे पक्षनेते आहेत.त्याबाबतचा आपण करताहात तो उपक्रम सतत चालू ठेवणं अत्यावश्यक आहे.🌹🛑🚩🇮🇳✌🏽
मणिपूर मध्ये मैथेयी हा हिंदू समाज सुमारे 50- 60 टक्के आहे. ब-यापैकी सुशिक्षित आहे. प्राचीन भारतीय तीन शास्त्रीय नृत्यांचे प्रकारांपैकी 1) कथ्थक- द.भारतीय 2) कुच्चीपुडी 3) मणिपुरी हा जागतिक दर्जाचा नृत्य प्रकार हे मणिपूर चेच ऐतिहासिक ऐश्वर्य. तरी असे हे अतीपुर्वेकडील हिंदूबहुल राज्य असल्याने प्रथमपासूनच दुर्लक्षित होते. 50- 60 टक्के मैथेयी हिंदू समाज हा फक्त 10 टक्के भुभागावर स्थायिक होते.
Mr. Anayji do in Hindi also because your content is unique and informative, the information given by you is factual and research base. So I believe if it is in only regional language that limits viewer.
पण काल समीर चौगावकर व हर्षवर्धन त्रिपाठी यांनी एका चर्चेत सांगितले की 400 स्वयंसेवक अहोरात्र झटतात आहेत या दोन समूहांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी. आणि त्यांना बरेच यश आले आहे.. या वर तुम्ही पण प्रकाश टाकावा अनयजी.
काँग्रेस ही मुस्लिम धार्जिणी होती, आहे आणि राहणार हे त्रिकाळाबाधित सत्य आहे.
जय श्री राम 💐💐🙏🙏
पण आता तो देश विरोधी झाला आहे, हे धोकादायक आहे.
कसा काय देशविरोधी झाला? मोदीविरोध म्हणजे देशविरोध नाही
हा माणूस आज पत्रकार परिषदेतून पळाला उद्या संसदेतून पळेल तर परवा देशातूनच पळेल...😮
ह्याला तुरुंगातच टाकणै गरजेचे
@@ashokingle2293 पळून पडून जाणार कुठे? जेवढे व्यक्तिस्वातंत्र्य भारतात मिळते तसे जगात कुठे मिळणार . मिडीया ऊचलून धरतात ह्याना भले देश अशांत राहीला तरी चालेल. असे धोकादायक धोरण आहे मिडीयाचे. ऐवढा सरकार बद्द्ल दुःस्वास कोणत्या देशात आहे का?
आमच्या विदर्भात एक म्हण आहे ती म्हणजे गांडू हत्ती फौजेला भारी त्यातला हा प्रकार आहे.
देशातून पळून जाण्याचा दिवस लवकर येवो, ही श्रीराम चरणी प्रार्थना 😂देश पुढे जाईल.
अजिबात नाही पळणार जो पर्यंत आपण हिंदु एकत्र येऊन त्याला पळता भुई थोडी करू....... पुरे झालं मोदी जीं वर विसंबणं...... तुमच्या बुडाखाली पाणि येईल तेव्हा ऊशिर झालेला असेल !!!
राहुल गांधी ह्यांना विरोधी पक्ष नेता समजणे किंवा सम्बोधने हाच एक विनोद आहे.
राहुल गांधींना देशात अराजक माजवायचे आहे.
मणिपूरची खरी समस्या ही आहे की कुकी समाज हा ड्रग्जच्या व्यवहारात गुंतलेला आहे आणि चीन कुकी समाजाला शस्त्रास्त्रे पुरवत आहे आणि चीनला मणिपूर कायम अशांत ठेवायचे आहे.
बहूतेक अजित डोवल आता काहीच कामाचा नाही आणि मोदी शाह हे anpadh आहेत हे सिद्ध झाले आहे त्यामुळे तुझ्याकडेच माहिती असेल तर इथे असल्या फालतू कॉमेंट्स पोस्ट करू.
येडे अंध भक्त
राहुल गांधी यांची सध्या चि सर्व वक्तव्य देशा करिता घातक असुन ते कुणा तरी बाहेर च्या शक्ति च्या इशारा वर काम करीत आहेत अशी शंका घ्यायला भरपुर वाव आहे.
@@pralhadmirge4923 याच्यावर काही कायदेशीर इलाज करता येईल का ? कारण राहूल जे सध्या करतोय ते सर्व देशद्रोह सदृशच आहे.
Q
चीन धार्जिणे व्यक्तिमत्त्व.
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@@parasnathyadav3869 🌹🌹🙏🌹🌹जय श्री राम. 🌹🌹🙏🌹🌹
राहुल गांधी जिथे जातात ते फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठीच. जबाबदारीने कधी दिसलेच नाहीत. मोदींच्या सर्वच कामावर जनमानसात खोटा प्रचार करणे हेच एक काम आहे. कधीतरी एखाद्या भाजपच्या कामावर विश्वास दाखवलयाचे आठवत नाही. काविळ झाली आहे विरोधकांना. मणिपूर चा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वानी एकत्रीत उपाय शोधण्या एवजी फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्याच राहुल गांधींचे एकमेव उद्दिष्ट.
बारबालेचा मुलगाच तो त्याची कुवत ती काय?
देशद्रोही हिंदू राहुल खान याला सपोर्ट करतात हे दुर्दैवी.
महाराष्ट्रातील तेच आहे.. उबाठा सेना ही तेच करत आहे मातोश्री संबंध चांगले होते तोवर भाजपा (मोदी)चांगला पक्ष होता
राहुल्या आणि सगळाच विरोधीपक्ष हिट अँड रन पॉलिसी वापरतात, फक्त आरोप करणे , पुरावे नसताना
खट्ट्याक
जय श्री राम 💐💐🙏
यालाच तर लोकशाही म्हणतात.. पूर्वीच्या लोकशाहीमध्ये आणि आताच्या लोकशाही हाच फरक आहे
राहुलला पत्रकारांनी विचारले असेल की, तुम्ही प बंगाल, तमिळ नाडू किंवा इंडी आघाडी ची सत्ता असेल तेथे जाऊन पीडितांची भेट का घेत नाही. या प्रश्नावर हा भावी PM कायम पळपुटेपणा करतो. साहेबां प्रमाणेच तो सुद्धा कायम भावी PM च राहणार आहे...
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
सत्ता न मिळाल्याने दहशतवाद, आंदोलने,हरताल वाढत चाललेले दिसत आहे. ही स्थिती भयावह आहे.
कॉंग्रेस आणि गांधी परिवारातील लोकांना अजुनही लोक का चिकटतात हे अनाकलनीय आहे. व्यक्तिपूजा हेच कारण असावे, आणि त्यामुळे मोदीजी जी विकासकामे करतात, जगात भारताला मानाचे स्थान मिळवून देणे, अर्थ व्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणे ह्याला लोक महत्व देत नाहीत. भाजप सरकारला ही परिस्थिती बदलणे यासाठी खूप काम करावे लागेल.
जय श्री राम 💐💐💐🙏
गांधी नेहरू the फ्रॉड 😡
पत्रकार मंडळींना असेच पाहिजे. राहुल गांधी यांचे गुणगान करत असतात. राहुल गांधी यांनी कलकत्ता येथे जाऊन तेथील जनतेची विचारपूस करावी
प्रत्येक राज्यातील राष्ट्रीय पत्रकाराने असेच प्रश्न विचारून त्यांना सळो का पळो केले पाहिजे.
जय श्री राम 💐💐💐💐🙏
मणिपुरच्या प्रश्नांची उत्तरे पप्पुनेच सोडवावीत आणि श्रेय घ्यावे.. ज्याअर्थी पप्पु वारंवार मोदींना मणिपुरच्या लोकांना भेटायला जायला सांगतो त्याअर्थी त्याचा काहीतरी कुटील डाव आहे.. पंजाबमध्ये त्यांच्या चेन्नीने काय करून ठेवले होते ते लक्षात ठेवले पाहिजे.. तेच मिशनरी ज्यांना जगभरच्या इतर मिशनरींचा पाठिंबा आहे तेच सद्या पंजाबप्रमाणे नॉर्थईस्ट मध्ये पिसाटले आहेत .. पंजाबमध्ये प्रयत्न फसल्यानंतर मॉर्थईस्ट मध्ये प्रयत्न करणार नाहीत कशावरून.. पप्पु च्या आजीने १९६७ साली एअर फॉर्सच्या विमानांचा वापर करून बॉम्बींग करून मणिपुरचे बंड मोडुन काढले होते.. आणि नंतर AFPSA कायदा लागू केला होता.. तिथल्या नागरीकांनी आपली हत्यारे बाजुला ठेवून बोलणी करण्यासाठी प्रयत्न केला तरच सरकारने प्रतिसाद द्यावा.. पप्पुने त्यांना स्वतःकडून जी आश्वासने दिली आहेत ती त्यांनी पुरी करावीत.. त्यांची जबाबदारी भाजपने उचलु नये... मोदींना आणि NDA ला पाच वर्षे सता उपभोगता येऊ नये,, त्या भागाचा विकास करता येऊ नये यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या नवीन समस्या निर्माण करण्याचे काम पप्पु करतो आहे... आणि त्याला खणता राजा, खुजलीवाल , माता बानो , खोरेन , डमाका इत्यादी योग्य साथ देत आहेत..
उत्क्रुष्ट व परखड विष्लेषण. धन्यवाद राहूलखान देशासाठी घातक ठरत आहे
जय श्री राम 💐💐🙏🙏🙏🙏
समोरासमोर चर्चा करायची म्हणजे पितळ उघडे पडेल..
तेवढा ...दम नाही
पूर्वीचे काँग्रेस चे आमदार भा ज पात आले तर परिस्थिती जैसे थे राहणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.तिकडे रा स्व संघातील मुशीतले पाहिजेत.
अनयजी, भारताची अनिर्बंध पणे वाढत असलेली लोकसंख्या... हेच अनेक समस्यांचे मूळ कारण आहे, ही गोष्ट सरकार आणि सर्वोच्च न्यायालय कधी मान्य करणार, आणि त्यावर उचित कार्यवाही कधी करणार?🤔😭🤦♀️👎
Konachi lokasankhya is a question here. Muslim and Christian population is on the rise again after 1856. Hindu population is reducing percentage wise even though total population is increasing. That is the main concern. It’s on the similar lines to what’s happening in France
अनिर्बंध वाढ M शांतीदूतांची होतेय हे हिंदूंची नाही. पण शांतीदूतांवर काही निर्बंध घालायचा सरकारने प्रयत्न केले,तर न्यायव्यवस्था ठामपणे विरोध करणार,काय करायचं?
Absolutely true
जय श्री राम 💐💐💐🙏
हीच तर संधी आहे राहुलच्या बेजबाबदार उत्तराला वायरल करायची.. पंतप्रधान बनायला हवे पण समस्या समजून घ्यायची इच्छाही नाही आणि कुवत ही नाही फक्त मस्तवाल उत्तर दिली जातात हे जनमानमात ठसावायची
खरच, इंफाळ खूप सुंदर आहे. मणिपूर व नागालॅंडच्या विद्यार्थिनींसाठी चिपळूण येथे १ ली ते १२ च्या मुलींसाठी वसतिगृह रा. स्व. संघ जनकल्याण समिती चालविते. एकूण २५ मुलींची सोय आहे.
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
सोलापूर येथील ज्ञान प्रबोधिनी ही मणिपुरी मुलांना वसतिगृह व शिक्षण सुविधा पुरविते
चिंचवड मध्ये मणीपुरी मुलांसाठी आहे.
त्याला हेरॉल्ड आणि अगस्था केसेस मध्ये आत का टाकले जात नाहित?
काॅन्ग्रेसला एवढी समज आणि परिपक्वता असती तर अजून काय हवं होतं...
राहुल गांधी चे समर्थक एव्हडा खोल विचार करत नाहीत . ते आशा वागण्याला काहीच वावगं समजत नाहीत . त्यांचे सुशिक्षित समर्थक सुद्धा त्यांच्या आशा वागण्याचे समर्थन करतात
अरे डोक्यात मेंदू आसेल तर विचार करू शकेल
@@nageshsarang_youtube तेच म्हणतोय मी मित्रा . ते सुशिक्षित असतील तरी आणि त्यांची आचिवमेंट चांगली असली तरी त्यांची विचार करण्याची पद्धत नेमकी आपल्या उलट असते . त्यांचे विचार बदलणे महा कठीण काम असते . मला वाटते हे नैसर्गिक आहे , जगभरात दोन विचारसारणीचे लोक असतात जे कट्टर असतील त्यांचे विचार बदलणे महा कठीण असते मग त्याच्यापुढे कितीही गीता वाचा . हे आपल्यालाही लागू पडते. काही लोक सौम्य असतात त्यांचे विचार दोलायमान असतात कधी इकडे तर कधी तिकडे . अनयजी व तत्सम युट्युबर्स चे व्हीडिओ आशा दोलायमान लोकांना उजव्या विचारसरणीकडे खेचतात तसेच जे आधीपासून उजव्या विचारसरणी चे आहेत त्यांचे गैरसमज दूर करतात
मोदी च्या समर्थकांना हे लोक अंधभक्त म्हणतात पण राहुल चे समर्थक मंदभक्त आहेत
तेव्हढी विचार करण्याची पात्रता लागते मुर्खासारखे बोलायचे आरोप करायचे पुरावे द्यायचे नाहीत पळून जायचे 😂😢😮😅😊
आता भारतातून पलायन कधी करणार, लवकर करा, वाट बघतोय 🙂🙂🙂
राहुल गांधीच्या भेटी म्हणजे मोदी सरकारला बदनाम करणे हा एककलमी कार्यक्रम.
जय श्री राम 💐💐🙏
रांहुर गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यापासून ते आता देशांतर्गत राजकारणासाठी ठिकठिकाणी भेटी दिल्यावर तिथले प्रश्ण समजून त्यावर समाधान काय यावर काहीही न सांगता निघून जातात. कारण त्यांची 'राजकीय समज', प्रश्णांचा अभ्यास अत्यंत कमी आहे.
म्यानमार मधून भारतात घुसून येणं आणि बांगलादेशी भारतात घुसखोरी हे सारखे वाटत आहे. मणीपूर मणीपूर ओरडणे खूप सोपे आहे पत्रकारांनी प्रश्न विचारला बद्दल अभिनंदन करायला हवे
जगातील सर्वात जास्त काळ चालणारं उपोषण आंदोलन म्हणून शर्मिला यांचं होतं पण निवडणुकीत त्यांना फक्त पाचशे मतं मिळाली होती
अनय जी आपण एक एक धागा उलगडून दाखवला. केवळ लाजवाब. खर दुःख कुठे तर म्यांमार येथून एकही व्यक्ती मणिपुर येथे घेवू नये, तसेच त्या कुकीज नि जे कोणी लपूनछपून बोलावले असतिल त्यांना शोधून परत म्यांमार ला पाठवून देणे हा पर्याय होऊ शकतो. काही प्रमाणात शांतता निर्माण होईल. जयहिंद.
दंगेखोर लोकांना 'Shoot at sight' ही एकच भाषा समजते.
नशीब तिथे HMV पत्रकार नव्हते
महाराष्ट्रातले भुक्कड उघडा डोळे बघा नीट वाले नव्हते.
@@rajangurjar2183 " मिटा डोळे, झोपा नीट " असे म्हणा!😂😂
All HMV marathi media 🙏 🎉💵💰..
इटालियन बच्य्या, इंडिया मे कभी नहीं सच्या.
छान विश्लेषण केले आहे
खूप छान मणिपुरी विश्लेषण केलात
🙏🙏🙏धन्यवाद !
Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
खुप छान सर्वसामान्य लोकांना समजेल असे विश्लेषण .
खूपच सविस्तर माहिती सांगितली धन्यवाद
या व्हिडिओ वरून पंतप्रधानांना आणखी लक्श मणीपूरवर देणे जरूर आहे आणी मोदीजी तें देतील
छान मुद्देसूद विश्लेषण..
खूप सखोल व योग्य माहिती..
RG is instigating the issue as usual!
अप्रतिम सुंदर विश्लेषण.याच्याबद्दल जनजागृती करून खोटं काय खरं काय हे ,हे तेथील जनतेपुढे पोहोचलं पाहिजे.यात राजकारण येता कामा नये.आपण माहिती घेऊन त्याचे मुद्देसूद विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद.
जय श्री राम 💐💐🙏🙏
मी ज्यावेळी सिल्करुट ला एकदम इंटेरिअर भागात गेलो तेथेही चर्च व ख्रिश्चन फार दिसत होते.
सर महाविकास आघाडीमधे ऊत्तर द्यायची नसत असा नियम आहे आपण अशा कितीतरी पत्रकार परिषद पाहील्या आहेत
छान विश्लेषण....👌👌
विश्लेषण ऊत्तम
कोर्टाने मैतीही नां st दर्जा देण्यास सांगितले आहे त्यावर केंद्राने काय प्रगती केली?
1. Manipur and in general, North East was, is and will continue to be extremely sensitive area which needs to be tackled with care. Modi Govt in last 10 years has done tremendous work in development and its integration with the mainland India. 2. Under UPA, permission to cultivate poppy and consequent drug trade, dug money that followed along with disturbed Myanmar, tribal rivalries have all added up to the present day turmoil. 2. We have to wait for Modi Shah to deliver on this. There is no other way out, whatever Rahul says.
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
परिक्षे आधी जशी घासून घासून तैयारी करावी लागते तशीच घासून घासून राहुल्या जैयत तैयारी करतोय त्याच्या लग्नाची म्हणूनच प्रेक्टीस करायला बँगकॉक ला पळतोय कॉकला बँग करायला. 😅
Jai shree ram
'Jai ghandy pariwar Ramesh'ni jevdhe shikhwun pathwale tewdech bolnar na rahul ghandy,out of the box thodech bolnar.
Rahul ghandy saglikade kewal 'vish kalwayla' jatat.
ये तो होना ही था।
"राउल विंची ला पत्रकारांनी प्रश्न विचारायला हवा" असं म्हणणं ही धाडसाचेच आहे आणि त्या मूर्खाला प्रश्न विचारण्याचे धाडस कोण करणार, अनयजी.
ऊत्तम विवेचन
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
🙏
🙏
संबंधित विषयावर तुमचे मत ही लिहा, ज्याला 'कमेंट' म्हणतात.
🤨👊
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
Spit and Run policy
अनय साहेब नमस्कार 🙏🚩
राहुल गांधींच्या 3 मणिपूर दौऱ्यांच्या हेतू आणि सफलता यावर भाजपा प्रवक्त्यांकडून सणसणीत तथ्यपूर्ण हल्ला का केला जात नाही?
विरोधकांच्या प्रत्येक narative वर भाजपा प्रवक्ते तुटून का पडत नाहीत?
पप्पू बँकॉक ला वारंवार कशासाठी जातात,हे अनयजी आपण सांगावे.
SARA HINDUSTHAN HAMARA JAY HIND!
हे पुरोगामी नाही तर पुरोहागामि
Khup chaan vishleshan👌👌
प्रखर सत्य
खूप छान विश्लेषण अनयजी
🙏🙏🙏
Anayaji, one cannot expect any concrete decisions by Ra GA as he is busy with his fellow friends in doing MARAT LEELA to topple the government without solutions.(as not mature to think)
खुपच छान माहिती. पर्थमच ऐकली.
पप्पू बिना वातीचा सुताळी बाम्ब आहे 😂😂😂
अरै पण तो शातिल आहे.
फूसससंसस
जे तुम्हाला समजत ते राहुल गांधी ना समजत नाही, ह्याचे वाईट वाटते.
अनय खरोखरच तुमचे मनापासुन कौतुक
मा. अनयजी विरोधीपक्ष प्रमुख बालबुद्धि युवराज राहुलगांधी हे सद्यातरी राष्ट्रविरोधी टूलकिट असणाऱ्या काँग्रेसचे पक्षनेते आहेत.त्याबाबतचा आपण करताहात तो उपक्रम सतत चालू ठेवणं अत्यावश्यक आहे.🌹🛑🚩🇮🇳✌🏽
छान विश्लेषण
Very good information and Very nice describe Anay.God bless you. Keep it up. We all Hindus are with you and great Modiji.
Hindunnche nehemi hal hotat. This is very very sad. 😢
आपले विश्लेषण बरोबर आहें,पण पंतप्रधान मणीपूर ला भेंट देणे आवश्यक आहें।
Nice video.
Anayji, Tya press "conference " madhe "Indian union " asa उल्लेख केला..yavar tumche kay mat aahe?? Mala tar vatate sagli अराजकता majvaychi kame aahet
Nice vidio,. Very inforative
a are.....Rahul Gandhi Kay upay suchavtat ka ... He uddhav thakare sarakhi patrakar parishad ghetat vatatat
Neet paper lik madhye jashi nave baher ali te tond band zale tashi अवस्था होनार
Khare sutradhar कॉन्ग्रेस च असनार
जय श्री राम 💐💐💐🙏
❌ पडित ❌ नाही, त्याला
नवाब लेहरु ✔️ संबोधन करा, कारण तो अपघात ने पंडीत झाला 🤕🥸
हे कोणते पत्रकार राहुल गांधी यांना प्रश्न विचारणार? कारण असे बहुसंख्य पत्रकार आहेत ज्यांना राजकीय मंडळींप्रमाणे अस्थिरता कायम ठेवण्यात धन्यता वाटते.
Very interesting
Hoot and scoot is the only policy Rahul and gang uses
आत्ता पर्यंत मुस्लिम व ललित हीच कौन्ग्रेस ची व्होट बँक राहिलेली आहे...
मणिपूर मध्ये मैथेयी हा हिंदू समाज सुमारे 50- 60 टक्के आहे. ब-यापैकी सुशिक्षित आहे. प्राचीन भारतीय तीन शास्त्रीय नृत्यांचे प्रकारांपैकी
1) कथ्थक- द.भारतीय
2) कुच्चीपुडी
3) मणिपुरी हा जागतिक दर्जाचा नृत्य
प्रकार हे मणिपूर चेच ऐतिहासिक ऐश्वर्य.
तरी असे हे अतीपुर्वेकडील हिंदूबहुल राज्य असल्याने प्रथमपासूनच दुर्लक्षित होते.
50- 60 टक्के मैथेयी हिंदू समाज हा फक्त 10 टक्के भुभागावर स्थायिक होते.
छान व्हिडिओ
ईशान्य भारताच्या राज्यांच्या सीमा बदलायला हव्यात....
सात राज्यांची तीन मोठी राज्ये करायला हवी आहेत....
Mr. Anayji do in Hindi also because your content is unique and informative, the information given by you is factual and research base. So I believe if it is in only regional language that limits viewer.
चांगले विश्लेषण केले
त्या खासदारांना लोकसकभेत बोलायला दील नाही हे खर आहे का .
त्याची व्यता संमजून घ्याः
प्रशांत कदम यांचा VDO वरती भाष्य करावे. (मोदींच्या भाषणा वेळी गोंधळ)
Balak Bude Tuse Na Ho Payega 🙏👏👏👏👏👏👌👌👌👌⚘⚘
लाईक 305😮😊
जय श्री राम अनय जोगलेकर जी
Modinni...yuvrajanna ati/lai tolerance dila ahe...mag bhoga ata...asach pahije...firudet jaminavar...basude bokandi...
Saujanya... Saujanya...
🇮🇳🙏
Rahul khan.....,
परदेशात किती वेळ गेलात आणि मणिपुर आताच का आठवल हे राहुल गांधीना सभागृहात विचारल पाहीजे .
67 पासून चे बदल तपासले पाहिजे seriously
पण काल समीर चौगावकर व हर्षवर्धन त्रिपाठी यांनी एका चर्चेत सांगितले की 400 स्वयंसेवक अहोरात्र झटतात आहेत या दोन समूहांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी. आणि त्यांना बरेच यश आले आहे.. या वर तुम्ही पण प्रकाश टाकावा अनयजी.
नुसत्या भेटी..मदत नाहीच..
Sir he has been created larger than life image by selfish, useless, hopeless media and it's ecosystem as well as self help groups