कोण उतरवणार ? आता ज्याचं सरकार आहे त्यांच्यात धमक नाही. आणि आपण जे मतदार आहेत त्यांच्यात धमक नाही. आपल्यात अनेक आहेत जे काही झाले तरी पवार, ठाकरे आणि काँग्रेसलाच मत देणार. मग यांचा माज कोण आणि कसा उतरवणार?
विसरा आता संधी एकदाच येते संधी मिळाली तेव्हा घरकोंबडा बनून राहिले आता त्यांना मुख्यमंत्री बनून जनतेची काम करायची आहेत असे कोणाला वाटत असेल तर फसाल त्यांना भाजपा वाल्यांना त्रास दयायचा आहे . पाच वर्ष हेच चालेल याला उचे त्याला उचल . मेटोचे चालू असलेले कम बंद करतील लोकही शहाणे वा
उद्धव साहेब ठाकरे यांना काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची योग्य जागा त्यांना दाखवणारच आहेत पण आता त्यांच्यापुढे मोठी नाक धरून गप्प राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही
महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांचा आवाज म्हणजेच सुशील कुलकर्णी साहेब तुमचे कोटी कोटी आभार बिनधास्त बोला साहेब तुमच्या पाठीशी आहोत आमी खंबीरपणे मी कापड घालून माणसाचा अआव आणलाय खरी माकडच आहेत. हे यांची खरी रूप समोर आणा जनतेच्या साहेब
जागा किती निवडून येतात किती पराभूत होणार किती जण अनामत रक्कम जप्त होईल जनतेला कधी सांगणार गर्व से कहो हिंदू है हैम एवढी घोषणा पुरे राहील ? अप्रतिम विश्लेषण
नमस्कार. फक्त भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांच्यामागे खोट्या चौकशा लावून त्यांना त्रास देण्यासाठी उद्धवला मुख्यमंत्री व्हावयाचे आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी नाही.
यांना कळुन चुकलं आता आपल्याला मुख्यमंत्री करणार नाहीं मग आता चेहरा जाहीर करा म्हणुन आघाडीत पचका करण्याचं कारण शोधू लागले कारण यांना पक्के माहीत आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलातर आघाडी फुटणार हे नक्की
श्री सुशिल कुलकर्णी जी जे पण होते आहे ते चांगलेच होते आहे गरवाचे घर नेहमी खाली असते हेच खरे आहे जय श्रीराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ जय महाराष्ट्र
शिंदे साहेबांना घटनाबाह्य बाह्य c m म्हणतात मग 2o19 ला युती म्हणून लढले भाजपा सोडून कॉंग्रेस,राष्ट्रवादी बरोबर दळ भद रि सरकार केले मग कोण गद्दार,घटनाबाह्य कोण c m वा रे वा
सुशिल कुलकर्णी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. ऊध्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना चांगलेच धुतले... आणि संजय राऊतला तर नागडेच केले. धन्यवाद साहेब आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
पटोले नी बोलणं म्हणजे फक्त्त सुरुवात खरं बोलणं आणखी येणार पटोले नी फक्त्त पाय धुण्यासाठी सांगितले नंतर प्रियंका राहुल आणि सोनिया यांचे पाय धरा म्हणून सांगतील फक्त्त थोडं थांबा
संजय राऊत च्या मनातला चेहरा उद्योग ठाकरे आहे जनतेच्या मनातला चेहरा उद्धव ठाकरे नाही त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आपलं कोंबडं झाकून ठेवावं ही विनंती महाराष्ट्राची आहे
User,,,५०%शक्ती खतम झाली हे लक्षात घ्यावे सोबतचे पक्ष असे असतात की सहकारी पक्षाचे उमेदवार पाडावयाचे प्रयत्न करतात, त्याचा विपरीत परिणाम सत्ता स्पर्धा मुळे होतो
@@miteshpalande8750muslim st,sc he kay pakistani aahet ka te pn bhartiy aahet tyana pn vote karnyach adhikar ha modini nahi deshachya savidhanane dilay
@@SohailMirji अरे लांडोर, पक्ष विचारधारेवर चालतो, विचारधारा सोडून देऊन पक्ष वाढत नाही, आता तुझ्या सारखे लांडोर 2019 च्या आधी शिवसेनेला कधीच वोट नाही करायचे, आता कसे करतात, कारण लांडोर लोकांची व्यवस्थित गाड चाटायला लागला उद्धु, एवढेच उभाटा आवडते तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार पण बरोबर होते असं बोल लांडोरा
उठांना आता कळून चुकलंय शप आणि काँग्रेसला आपण मुख्यमंत्री झालेलं चालणार नाहीये.म्हणूनच त्यांनी मानभावीपणे स्पष्टच सांगून टाकलंय 'त्या दोन पक्षांनी आजच जाहीर करावे कोणाला मुख्यमंत्री करायचे ? ते ठरवतील त्याला मी आत्ताच मान्याता देईन.'
@@arjunchavan2012 आता ऑनलाईन आणि अडीच वर्षे मधे 2 वेळा मंत्रालयात जाणारा,माझ कुटुंब माझी जबाबदारी वाले नकोतच देवेंद्र जी शिंदे साहेब,दादा पाहिजेत,हे शेतकर्यांच्या बांधा वर जाणारे आहेत आत्ता सर्वे पोल महायुती च्या बाजूने आहे
राउतांना सांगा तुमचा मनात जो चेहरा आहे तो जनतेच्या मनात नाही.असा घर कोंबडा माणूस आम्हाला नको.
कुलकर्णी सर तुमचं विश्लेषण अगदी बरोबर👉✅ 👌👌👌खुपच सुंदर एकच नंबर👉
पृथ्वीराज साहेबांनी खरं आहे ते सांगितलं पृथ्वीराज चव्हाण साहेब अभ्यासू माणूस आहे आणि खरं ते सांगितलं याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांच्या अभिनंदन अभिनंदन
सु सु टाइचे काय
Su su Tai next CM 🎉😂@@vijayadhaneshwar4662
@@vijayadhaneshwar4662काँग्रेस कधीच होऊ देणार नाही .
Mns ला मोठंच बाबांनी केल, नाहीतर ....
प्रिय नाही पायाखाली तुडवणारा
मुख्यमंत्री आहे हा
तुमची पत्रकारिता खुप आवडते... ती खरी आणि निर्भीड आहे....संज्याचा माज उतरवलाच पाहिजे
कोण उतरवणार ? आता ज्याचं सरकार आहे त्यांच्यात धमक नाही. आणि आपण जे मतदार आहेत त्यांच्यात धमक नाही. आपल्यात अनेक आहेत जे काही झाले तरी पवार, ठाकरे आणि काँग्रेसलाच मत देणार. मग यांचा माज कोण आणि कसा उतरवणार?
उद्धवजी तुमचे संजय आणि शरद पवार पक्ष संपायची शपथ घेतली बाळासाहेब ठाकरे
अगदी बरोबर बोलात सर
उद्धट आता हिरवा झाला आहे. बाटलेला जोराने बांग देतो म्हणतात, म्हणून ज्यास्त जोर आला आहे
महाराष्ट्र इतका दारिद्री झालं आहे का? ह्या संज्याला रोज दाखवतात आणि उद्धट सारखे दळभद्री राजकारणी मुख्यमंत्री होऊ पाहतात
आपल्या जनतेने च दाखवली ना त्यांना आशा😮 त्यामुळे लागलेत स्वप्न बघायला
बाळासाहेबांचा मुलगा असून इतका बिनडोक कसा..?
शिवसेनेच्या महावृक्षाच्या मुळाशी बारामतीच्या बाबांनी बरोबर मोरचुद पेरले आहे. तो वृक्ष मरणपंथाला लावला आहे.
अहो साहेब हे सगळेच हिंदू द्वेष करणारे आहेत ह्यांना ह्यांची जागा दाखवली पाहिजेच
अगदी बरोब्बर सांगितलेत शिंदेसाहेब 👍👍👍
महाराष्ट्र लोकसभेत 35 खासदार हे महायुतीच्या विरोधात निवडून आलेत ते सर्व हिंदू विरोधी आहेत का ??? 😮😮
सुशील जी खूप खूप छान विश्लेषण केलात .
त्याबद्दल तुमचं धन्यवाद
फालतू
नमस्कार आता शिवसैनिक कधिच मुख्यमंत्री होणार नाही? हे उबाठा शिवसेना? 😢😢😢
hahahaha
विसरा आता संधी एकदाच येते संधी मिळाली तेव्हा घरकोंबडा बनून राहिले आता त्यांना मुख्यमंत्री बनून जनतेची काम करायची आहेत असे कोणाला वाटत असेल तर फसाल त्यांना भाजपा वाल्यांना त्रास दयायचा आहे . पाच वर्ष हेच चालेल याला उचे त्याला उचल . मेटोचे चालू असलेले कम बंद करतील लोकही शहाणे वा
ऊबाठा कोनाच्या मतावर मुख्यमंत्री होनार जो हिंदू की बात करेंगा वही जितेंगा
असं काही होणार नाही, हिंदू निद्रिस्त अवस्थेत आहे.
उध्दव व संजय राऊत हे फार ज्युनिअर राजकारणी आहे मविआ मध्ये
❤ एकदम झकास आणि सत्य तेच विश्लेषण केलत श्री.सुशील जी.❤ 👌👌👌
उद्धव साहेब ठाकरे यांना काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची योग्य जागा त्यांना दाखवणारच आहेत पण आता त्यांच्यापुढे मोठी नाक धरून गप्प राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही
महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांचा आवाज म्हणजेच सुशील कुलकर्णी साहेब तुमचे कोटी कोटी आभार बिनधास्त बोला साहेब तुमच्या पाठीशी आहोत आमी खंबीरपणे मी कापड घालून माणसाचा अआव आणलाय खरी माकडच आहेत. हे यांची खरी रूप समोर आणा जनतेच्या साहेब
जागा किती निवडून येतात
किती पराभूत होणार
किती जण अनामत रक्कम जप्त होईल
जनतेला कधी सांगणार
गर्व से कहो हिंदू है हैम
एवढी घोषणा पुरे राहील ?
अप्रतिम विश्लेषण
👊राग येत असलं तर, व्हिडीओ बघू नका, फक्त ऐका 😂😂😂😂
हे आवडलं अपल्याला कुलकर्णी जी👍👍👍
कुलकर्णी साहेब फार मुद्देसुद बोलता राव. चांगला ठेचला. 👊
उद्धव ठाकरे ची मस्ती उतरविली.
अहो साहेब उद्धव जागेपणी स्वप्नात आहेत तेच अजून मुख्यमंत्री आहेत
Nirlajjya. zaliya SHILLAK SENA .Avaghad aahe .
Uday budalela ahet manun
शरद पवारांनी सुसु, आमच्या कडून मुख्यमंत्री... जाहीर करावं 👍👍काय धमाल येईल 😂😂😂😂😂😂
उद्धवला काय अवदसा आठवली एवढं अवमूल्यन होऊ नही लाज कशी वाटत नाही
Hirwagar Besheramm
ते म्हणतातच मला नाही आबरू मा कशाला घाबरू
छान@@BekesudhirGovind
आता उरली आहे का?
Nirlajy nam sada sukhi
पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे कोविडचा धुमाकूळ होणार!
Agadi khare. Tyachach paygun hota hech apawade mhanave lagte
@@sandhyasathe3081 पप्पुच्या भाषेत उठा म्हणजे पनवती
तीसरी मातोश्री😂😂😂
पूर्वी अडीच दिवसांत अडीच दिवस मंत्रालय गेले होते आणि आता परत मुख्यमंत्री नको रे बाबा पुन्हा नको..
Gharkombada mukhy mantri nako g bai ! Dusara konatahi mukhya mantri mhanun chalel.
उध्दव शरदराव गांधी हे महाविकास आघाडीचे नवं नामकरण कसे आहे.
सूशील सर
छान
@@sandipmagar7280 मंगळसुत्र एकाच्या नावाने असते हो!
दोघाबरोबर शय्यासोबत करते तीला बाजारबसवी म्हणतात.वापरुन झाले की सोडून दीली जाते....
What an 💡
एकाच वेळी दोघे दत्तक कसे घेतील😂 या बाळाला.
😂
महाविकास आघाडी चे सरकार जर महाराष्ट्रात आले तर पृथ्वीराज चव्हाण हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत.कारण त्यांचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आहे.
काँग्रेस मध्ये जो गांधी कुटुंबाची धुनी धुवेल त्यालाच पद दिली जातात.
भाऊ तोरसेकर यांचे video... असेच चालू ठेवा.... महा युती सरकार येणार... मराठा आरक्षण.. मनोज जरांगे पाटील यांच्या वर भाऊने... खरपूस समाचार घ्यावा
नमस्कार. फक्त भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांच्यामागे खोट्या चौकशा लावून त्यांना त्रास देण्यासाठी उद्धवला मुख्यमंत्री व्हावयाचे आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी नाही.
बरोबर
अगदी बरो्बर.,....ह्यांना जनतेची पडलेली नाही आहे
Correct
Sud ugavaycha hi ghanerdi pravrutti .
बाप नंबरी बेटा दस नंबरी
काँग्रेसने या बाबांना मुख्यमंत्री म्हणून जाहिर करावे. मजा येईल.
आणि बाबा मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचे आहेत .
यांना कळुन चुकलं आता आपल्याला मुख्यमंत्री करणार नाहीं मग आता चेहरा जाहीर करा म्हणुन आघाडीत पचका करण्याचं कारण शोधू लागले कारण यांना पक्के माहीत आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलातर आघाडी फुटणार हे नक्की
WONDERFUL ANALYSIS SUSHILJI
संजय शिवसेनेला संपवण्यासाठी काम करतोय.
Sampwli
महाराष्ट्राच्या परंपरे प्रमाणे शिवसेनेने भाजपा बरोबर त्यांचे जास्त असताना मुख्यमंत्री पद मागितलं ते चुकीचं होत असे ही सांगितलं त्यांनी indirectly.
Sushilji अगदी अचूक विश्लेषण Dhanywad.
वसुलीचे उद्दिष्ट स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
Lo by
श्री सुशिल कुलकर्णी जी जे पण होते आहे ते चांगलेच होते आहे गरवाचे घर नेहमी खाली असते हेच खरे आहे जय श्रीराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ जय महाराष्ट्र
महाराष्ट्रात अनेक मराठे तरुण आहे, जे मुख्य मंत्री बनू शकतात.
दुसरे होऊ शकत नाही का???
महाराष्ट्रातील हिंदूत्वावरचा सर्वात मोठा कलंक म्हणजे उध्वस्त ठाकरे
आणि संजय राजाराम राऊत महाराष्ट्रा नर्क आहे
संजय राज्यपाल असते तर लगेच शपथविधी सोहळा पार पडला असता
आजच मुख्यमंत्रीपद द्या व कारभार स्विकारुन नंतर कधीतरीराज्यपालांकडून शपथविधी उद्धवला चालेल का?
शिंदे साहेबांना घटनाबाह्य बाह्य c m म्हणतात मग 2o19 ला युती म्हणून लढले भाजपा सोडून कॉंग्रेस,राष्ट्रवादी बरोबर दळ भद रि सरकार केले मग कोण गद्दार,घटनाबाह्य कोण c m वा रे वा
आणि त्यांना कोण राज्यपाल करणार आहे...
होणारें, मुख्यमंत्री ११कोटीं जनतेचीं ,ताकद,मान्य होते ,हींच् राजकारण्यांचींं,खेळीं व जनतेंचीं हिम्मत.
@@samgeming8172 शाडो सोहळा केला असेल मातोश्रीवर.
आता लगेच शपथ घेतो का म्हणावे
सुशिल कुलकर्णी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. ऊध्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना चांगलेच धुतले... आणि संजय राऊतला तर नागडेच केले. धन्यवाद साहेब आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
❤❤🎉❤❤ अप्रतिम विश्लेषण धन्यवाद
Dhanyawad-Namaskaar
Very true words about today's politics
Kulkarni Saheb you are all time great.👍
काँग्रेस मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे निसंशय मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत.
सुशीलकुमार, आपले विश्लेषण, विचार आवडले, धन्यवाद.
सर अगदी बरोबर बोललात आपण, छान विश्लेषण 👌
ऊधव ठाकरला संपवनार हे दोन्ही पक्ष हे संज्याला कधी समजणार ऊधव तर हाप म्याड आहे
😅
अरे संजय राऊतला तर तेच पाहिजे ना....😂😅
@@mahadevbelge1194 आणि आदित्य फुल्ल मॅड आहे. 😂😂😂
Budhibharast sanju Rajaram
Noughty Vedpangrun Pedha Khanara Shakuni Paatalyantri
Dusrach Kon aahe
Tyne Aapl kaam Chaaluch Thevlay
KakDrshti Khatarnak 😂😂😂
या निवडणुकीत बंद खोलीत चर्चा झाली आहे का? हे निवडणुकी नंतर नाही. आताच जाहीर करावे.
2013 ला बाबानी 16%आरक्षण दिल होत तर आघाडी असताना शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट लावली
पटोले नी बोलणं म्हणजे फक्त्त सुरुवात खरं बोलणं आणखी येणार पटोले नी फक्त्त पाय धुण्यासाठी सांगितले नंतर प्रियंका राहुल आणि सोनिया यांचे पाय धरा म्हणून सांगतील फक्त्त थोडं थांबा
पक्षप्रमुखला माहीतच नाहीं की त्यांचा कडून २/३ सेना निघून गेली आहे बाहेर . 😅
खुषामातीची चटक लागली आहे म्हणून उध्दव राऊत यांना खर बोलणे आवडत नाही.
महाराष्ट्राच्या मनात महायुती चे दोनच चेहरे आहेत, मुख्यमंत्री म्हणून
फडणवीसच मुख्यमंत्री🎉
Ha Khel Makadan Cha... Very fitting Upma...
लुच्छड उध्वस्त
अचूक पॉईंट पकडून विश्लेषण केलेत धन्यवाद❤
संजय राऊत च्या मनातला चेहरा उद्योग ठाकरे आहे जनतेच्या मनातला चेहरा उद्धव ठाकरे नाही त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आपलं कोंबडं झाकून ठेवावं ही विनंती महाराष्ट्राची आहे
ह्यांनी आधीच जाहीर केलंय की हे म्हणजे महाराष्ट्र. जनतेचं ह्यांना काहीच पडलेलं नाही.....
आजच उध्दव ठाकरे नी आंबट द्राक्षे दान करून मोठे योगदान दिले
👍👍👍👌👌👌💯😘😘🥳
जय श्रीराम
महाराष्ट्राच्या मनात एकनाथ शिंदे व फडणवीस मुख्यमंत्री
Excellent Analysis.
सर समाजकारण व राजकारण यात फरक आहे पण जरांगेला पुन्हा एकदा समजुन सांगा नाहीतरी ते त्यांच्या मरणाने मरणार आहे
खूपच छान विल्स्लेशन केले आहे.
18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂😂😂😂
User,,,५०%शक्ती खतम झाली हे लक्षात घ्यावे सोबतचे पक्ष असे असतात की सहकारी पक्षाचे उमेदवार पाडावयाचे प्रयत्न करतात, त्याचा विपरीत परिणाम सत्ता स्पर्धा मुळे होतो
18 nahi dada 21 hote tyatle 9 ale.. 3 seats asha hotya ja ghasun alya ubt cha muslim Aani sc st votes mule
Ani bhajipala party che 28 madhun 9 tyat pn 4 ghasun aalet te kon sangnar
@@miteshpalande8750muslim st,sc he kay pakistani aahet ka te pn bhartiy aahet tyana pn vote karnyach adhikar ha modini nahi deshachya savidhanane dilay
@@SohailMirji अरे लांडोर, पक्ष विचारधारेवर चालतो, विचारधारा सोडून देऊन पक्ष वाढत नाही, आता तुझ्या सारखे लांडोर 2019 च्या आधी शिवसेनेला कधीच वोट नाही करायचे, आता कसे करतात, कारण लांडोर लोकांची व्यवस्थित गाड चाटायला लागला उद्धु, एवढेच उभाटा आवडते तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार पण बरोबर होते असं बोल लांडोरा
खरे आहे
एक ही कंमे ड उबाठाच्या बाजुने नाही यावरुनच सर्व कळते रे बाबा वाटलागली😅😅😅😅😅
अगदी बरोबर
Baba Chavan Khup Hushar Juna Rajkarni Aahe.
राहूदे साहेब यांना स्वप्नातच रंगून बासुदे. जग कुठे चालेलय हे. जाग आल्यावर आपसूकच कळेल यांना.
चहा थंड करुन कसा प्यायचा यात काँग्रेसचा हातखंडा आहे.
Well Said 👌
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा युती विरोधात प्रचार केला आता लाडकी बहीण योजना आणून युती आघाडीची बिघाडी करणार
आत्ताच कंबर धरायला लागले विधानसभा लागायची अजून
एक नंबर बोललात हसायला आलं खूप मला 😂😂😂
💯 70 varshacha experience 🙌🏻😂
Very nice analysis sir..
मविआ च्या लोकसभेतील चांगल्या परफाॅरफाॅर्मन्सचे एकमेव कारण म्हणजे आघाडीला मिळालेली मुस्लीमांची एकगठ्ठा मते
आणि हिंदूंची मतदानातील कमालीची उदासिनता व ओव्हर काॅनफीडनस
छान विश्लेषण 👍🙏
दगडावर धोपाटण्याने धुतला
Ekdam Barobar
आगया ऊंट पहाड़ के नीचे 😆
काँग्रेस पक्ष हा खेळ करण्यात किती जुना आहे याची ठाकरे यांना कल्पना दिली आहे बाबा न
उठांना आता कळून चुकलंय शप आणि काँग्रेसला आपण मुख्यमंत्री झालेलं चालणार नाहीये.म्हणूनच त्यांनी मानभावीपणे स्पष्टच सांगून टाकलंय 'त्या दोन पक्षांनी आजच जाहीर करावे कोणाला मुख्यमंत्री करायचे ? ते ठरवतील त्याला मी आत्ताच मान्याता देईन.'
Ranchod Das 😂😂😂😂
मग रुसून बसेल, म्हणेल आम्ही नाही जा.
नाना,पटोले,स्वत: चेहरा आहेंच्ं | राउतांना,कळलें नाहीं कां ! त्यांचें,खासदार खत़रनाक आहेतंच्ं ! अजुध,काय,हवें.
आज फक्त शपथविधी होणं बाकी होत
Very interesting documents
सुशील जी,,उध्दव ठाकरे ने, बंद खोलीत आपल्या वडिलांना वचन शब्द मुख्यमंत्री पदासाठी दिला होता तो फक्त आडीच वर्षों साठीच होता का,,,,,,
नाही, कायम स्वरुपी पण......
@@arjunchavan2012 आता ऑनलाईन आणि अडीच वर्षे मधे 2 वेळा मंत्रालयात जाणारा,माझ कुटुंब माझी जबाबदारी वाले नकोतच देवेंद्र जी शिंदे साहेब,दादा पाहिजेत,हे शेतकर्यांच्या बांधा वर जाणारे आहेत आत्ता सर्वे पोल महायुती च्या बाजूने आहे
11 कोटी जनतेच्या मनात उबाठा मुख्यमंत्री,
मोठं जोक 😂😂😂😂
किती गोड
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हिंदू लोक बाहेर कधी पडणार मतदान करायला?
११ कोटी मध्ये मला धरू नका 😂😂😂
घ्या केळं...
पान लोट क्षेत्र आहे उद्धव ठाकरे
जय श्री राम
राऊताना काँग्रेस ची पद्धत माहिती नाही का? गांधीं परिवाराच्या मनात काँग्रेस चा जो नेता मनात असेल तो मुख्यमंत्री. चेहरा वगैरे काही नाही.
जयतु जयतु हिंदू धर्म🕉️.
महाराष्ट्राची जनता काय उद्धव ठाकरेची जहागीर नाही
You are best
एकंदरीत टोळ्यांचा खेळ चाललेला आहे कोणाच्या डोक्यावर फिट्ट बसते ते पहावे लागेल....आपले विश्लेषण मोजकेच पण टप्पोर्या भाषेत सांगितलेले आहे... धन्यवाद 🙏
काँग्रेस पक्षात एकमेव असा सभ्य आणि सुसंस्कृत माणूस जो राजकारणी पण आहे. उगाचच ओढून ताणून फाट्यावर मारतो असा नसून ते स्वतः अतिशय अभयासपूर्ण बोलतात.
काँग्रेस पक्षात एकमेव असा सभ्य आणि सुसंस्कृत माणूस जो राजकारणी पण आहे. उगाचच ओढून ताणून फाट्यावर मारतो असा नसून ते स्वतः अतिशय अभयासपूर्ण बोलतात.
Ek no...👌
उद्भव ठाकरे एक्टिवेट झाले की तुम्ही जागे होता😂😂😂
मस्तच
UBT is not at all required by anybody.....congrats Sri Sushil Ji
अगदी खरोखर विश्लेषण 😮
उद्धवस्त ठाकरे
छान
Only bjp jindabad ❤❤❤❤❤❤