Maharashtra Youth Marriage , Wedding Problem लग्न होत नसल्याने तरुण आणि आईसुद्धा नैराश्यात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #Wedding #Marriage #Maharashtra #Unemployment
    महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा, तिथं तुम्हाला असे अनेक तरुण दिसतील ज्यांना लग्न तर करायचं आहे, पण काही कारणास्तव ते लांबणीवर पडतंय. काय आहेत यामागची नेमकी कारणं आणि यामुळे या तरुणांचे पालक कोणत्या मनःस्थितीत आहेत?
    व्हीडिओ रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
    कॅमेरा - गणेश वासलवार
    एडिटिंग - राहुल रणसुभे
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @xyz-ln2lx
    @xyz-ln2lx 3 роки тому +554

    काही वाईट मानू नका नोकरीला असलेल्या मुलांना पण पुण्या- मुंबई मधे फ्लॅट नाही म्ह्णून नकार दिला जातो ही सत्य परिस्थिती आहे, "घरोघरी मातीच्याच चुली "

    • @tahakikvaibhav19
      @tahakikvaibhav19 3 роки тому +15

      अरे पण हे बिन लग्नाचे मारणार ना

    • @sadhanakadam787
      @sadhanakadam787 3 роки тому +10

      Khar ahe ashya pan muli ahet ki jya tadajod karat nahi

    • @atharva1929
      @atharva1929 3 роки тому +8

      @@tahakikvaibhav19 kahi janala bin lagnach rahave lagel, aplya kade 924 Females /1000 male ahet, 76 per 1000 mulana mulgi nahi milnar kadich. Sad truth

    • @sonalimohite5877
      @sonalimohite5877 3 роки тому +16

      माझा भाऊ उच्च शिक्षित आहे आणि स्वतःच्चा व्यवसाय करतो स्वतःच्चा फ्लैट पण आहे तरीही मूली नोकरी करत नाही म्हणुन नकार देतात 🙄

    • @gauravt5441
      @gauravt5441 3 роки тому +17

      लग्न होण्यासाठी मुंबई पुण्याला येऊन 1 ते 2 वर्ष कुठेही नोकरी करून परत गावी जाऊन half बर्म्युडा वर गावभर मोठेपणा सांगत फिरणे की मी पुण्यात/मुंबईत असे असे काम करतो भलेही तो आमच्या पुण्यात संडास साफ करत असू पण गावभर स्वतःची बढाई मारत फिरणार
      त्यामुळेच अशांची लग्न होत नाही😂😅

  • @vedantmahajan4898
    @vedantmahajan4898 3 роки тому +1054

    आधी लग्न होत नाही म्हणून youth नैराश्यात असतात आणि मग लग्न झाल्यानंतर बायको त्रास देते म्हणून पुन्हा नैराश्यात जातात....😅😂🤣

    • @hrishikadane999
      @hrishikadane999 3 роки тому +16

      Correct always perfect a d truth 👍

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo 3 роки тому +15

      You are absolutely Right, hach anubhav most of the Youth cha ahe.

    • @vishalshejwal6451
      @vishalshejwal6451 3 роки тому +4

      😑🤣🤣🤣🤣

    • @zenithsoul816
      @zenithsoul816 3 роки тому +15

      Mhnun nivad kartana vel ghyava. Saglyani he samjan garjech ahe. Khas karun arrange marriage madhe ekmekana olkhnyasathi.

    • @Unio-Mystica
      @Unio-Mystica 3 роки тому +2

      😆😆😉

  • @zealforyou6946
    @zealforyou6946 3 роки тому +376

    विवाह हा केलाच पाहिजे अशा मानसिकतेचे लोक भारतातच सापडतात. लग्न होण्या किंवा न होण्यावरून लोकांची लायकी मापली जाते हे फक्त आणि फक्त भारतातच होऊ शकतं...

  • @shrikantnikam2863
    @shrikantnikam2863 3 роки тому +404

    खरंच खूप मोठा issue आहे.... फक्त BBC सारखा चॅनेल असा काही प्रयत्न करू शकतो.. plz हा प्रयत्न चालू ठेवा

    • @dayanandlokhande119
      @dayanandlokhande119 3 роки тому

      वा वा

    • @abhijeetaher3536
      @abhijeetaher3536 3 роки тому +10

      @@dayanandlokhande119 वा वा काय तुम्हाला पण कळेल तुमच्या मुलाच्या veles

    • @myaim9874
      @myaim9874 3 роки тому +2

      ह्यात ठाकरे सरकार मोदी तरी काय करणार ???

    • @shrikantnikam2863
      @shrikantnikam2863 3 роки тому +2

      @@abhijeetaher3536 मी स्वतः हा अनुभव घेतला आहे...

    • @shrikantnikam2863
      @shrikantnikam2863 3 роки тому +2

      @@myaim9874 समाज प्रबोधन गरजेचे आहे

  • @jivanvinkar0074
    @jivanvinkar0074 3 роки тому +211

    खुप मोठ्या विषयात हात घातला BBC आपन..
    धन्यवाद..

    • @praviningle9994
      @praviningle9994 3 роки тому +1

      Bhava zinklas...😝😜

    • @praviningle9994
      @praviningle9994 3 роки тому +1

      आपल्या गावच्या babduchi देखील हीच कहाणी आहे..

    • @jivanvinkar0074
      @jivanvinkar0074 3 роки тому +1

      @@praviningle9994 भाई, त्याचा इथ पन गेम😢😢

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +1

      तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

  • @smscreations55
    @smscreations55 Рік тому +51

    मित्रांनो जात पात मानु नका
    आणि मिळेल त्या मुलीसोबत
    तुमचा सुखी संसार चालू करा

    • @bhushankasbe8773
      @bhushankasbe8773 Рік тому +2

      😂👌☝️

    • @santoshlad8709
      @santoshlad8709 Рік тому +1

      yes

    • @amitpatil6185
      @amitpatil6185 Рік тому

      😂🙏

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 3 місяці тому +1

      जात पात तर पहात नाहीच.पण
      तरि होत नाही.

    • @samydicosta
      @samydicosta 7 днів тому

      मित्रांनो हिंदू बघून करा रे. त्या दुसऱ्या धर्मीय मुलीं नको तेवढं तरी बंधन ठेवा.

  • @vishalsurve3835
    @vishalsurve3835 Рік тому +23

    महाराष्ट्रात राजकीय वर्तुळापेक्षा तरूणांचे विवाह हा अत्यंत सामाजिक गंभीर प्रश्न आहे तरी आपण या विषयावर हात घातला या बाबत बीबीसी टीमचे 🙏💕

  • @Surya-hh4oo
    @Surya-hh4oo 3 роки тому +69

    नौकरी असलेला नवरा आणि हुंडा मागत असलेला मुलगा दोघ पण एकाच माळेचे मणी..!

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 3 роки тому +182

    भाऊ अजिबात नैराश्यात जायचे नाही लोकांचं बोलणं टोमणे अजिबात लक्ष द्यायचं नाही लग्न योग्य वेळ आल्यावर होणारच आहे फक्त आपण प्रामाणिक काम धंदा जो काही आहे तो चालू
    ठेवायचा आपल्यामध्ये योग्यता कमी असेल तर ती सुधारून घ्यायची प्रश्न राहिला तो आई वडीलांचा त्यांची समजुत काढणे किंवा धीर देणे एवढेच आपण करू शकतो ..

    • @Dreammarket197
      @Dreammarket197 3 роки тому +4

      1000 males / 800 females.
      How can 200 males will get marry?
      What a fake promises are this.

    • @OK.toptallk
      @OK.toptallk 2 роки тому +5

      तो पर्यंत आपला हात जग्गनाथ

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 Рік тому +2

      @@OK.toptallk कुणाच्या दुःखावर हसण नक्कीच योग्य नाही आपण त्यांच्या जागेवर स्वतः ला ठेवून बघा

    • @OK.toptallk
      @OK.toptallk Рік тому

      @@jagdishhkpatil8158 mi vastav sangitl hasat nhiye

    • @Istoriess
      @Istoriess Рік тому

      @@OK.toptallk म्हणजे तुला फक्त त्यासाठी लग्न करायचे आहे का ? तुझ होत नाही बरोबरच आहे .

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +118

    भरपूर अपेक्षा,घरात खायला अन्न का नसेना.

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 Рік тому +1

      100%✅

    • @akshaykamble6830
      @akshaykamble6830 Рік тому +1

      बरोबर

    • @ajinkya3780
      @ajinkya3780 Рік тому +7

      खरं आहे. मुलीचा बाप 2 एकर वाला अन जावई शोधतो आहे 50 एकर वाला

    • @Istoriess
      @Istoriess Рік тому +3

      @@ajinkya3780 तुझ्या भाषे वरून कळत किती respect आहे तुला मुलीच्या वडिलांचा .तुझ्या वडिलांनी तुला शिक्षण दिले ना का शिक्षण देण्याचेही पैसे नव्हते ?

    • @ajinkya3780
      @ajinkya3780 Рік тому +2

      @@Istoriess Mumbai मधे आम्ही बाप/बापू बोलतो.. त्याच्यात गैर काही नाही

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 3 роки тому +81

    लग्न म्हणजे सामाजिक संस्कार, समाजमान्यता राहिला नसून भरमसाट अपेक्षा मुळे तो एक व्यवहार बनत चालला आहे 🤦‍♂️

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +2

      तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

    • @bhushansworld780
      @bhushansworld780 Рік тому +1

      @@a8894tina tas kai naiye mazi nai apeksha Tashi kaich mi engineer aahe swtahacha construction cha business aahe karnar ka lagn

    • @Sf-in7lg
      @Sf-in7lg Рік тому

      @@a8894tina den w reply engineer le

    • @akshaykamble6830
      @akshaykamble6830 Рік тому

      ही बरोबर आहे

    • @sagar-vf9kg
      @sagar-vf9kg Рік тому

      Agadi barobar

  • @SP-hu2dt
    @SP-hu2dt 2 роки тому +24

    पैसा असेल तरच आजच्या जगात किंमत मिळेल हे कटू सत्य आहे. मग प्रेमविवाह असो वा ठरवलेला विवाह. प्रेम पण व्हायला ठराविक गोष्टी लागतात. मोठ्या बापाच्या आणि सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीवर प्रेम सगळ्यांचेच येते 😄. जग हे अतिशय उथळ विचारांवर चालते.सगळे महान गोष्टी करतात पण शेवटी महत्व फक्त सौंदर्य,फेम,पॉवरआणि पैसा या गोष्टींनाच जास्त मिळते .

  • @aboveaverage8920
    @aboveaverage8920 Рік тому +124

    Marriage is highly overrated in our India. We should understand that it's not an achievement. Its just one aspect of our social and love life.

    • @tanmayambre4109
      @tanmayambre4109 Рік тому +1

      It's very much important, people have physical, phycological, financial, mental, emotional, needs which can be taken care of in a marriage in a efficient way, rather then the hookup culture.

    • @aboveaverage8920
      @aboveaverage8920 Рік тому +3

      @@tanmayambre4109 Yes, its important but one should not make it an ultimate goal. There are n number of things we can do or dedicate our life to.

    • @tanmayambre4109
      @tanmayambre4109 Рік тому

      @@aboveaverage8920 Noone is making it an ultimate goal,this marriage pressure is faced by everyone in specific age, just like pressure of ssc, hsc, major exams, job interview, etc until and unless you are living a spiritual life like a monk there is no need of marriage in this case, but if u are living materialistic life then let's keep it efficient by marrying, in which we can share our happiness and sorrows etc.

    • @Arin9626
      @Arin9626 Рік тому +1

      @@tanmayambre4109 Marriages cannot necessarily fulfill the benefits which you mention.
      Also, not all people who are single by choice have decided to live their entire life as a celibate or have shunned materialistic life or are engaging in hookup culture.
      Getting depressed for not getting married because of lack of a ideal willing partner shows at least some level of entitlement and greed.
      But the fact is that no one is entitled to get any type of human relationship from anyone.

    • @ygp47
      @ygp47 Рік тому

      be quiet you fool aboveaverage

  • @sanvijaycreation1845
    @sanvijaycreation1845 Рік тому +21

    काही मुली अशा असतात की त्यांना तुमच्यासारखा वरपण भेटत नाही, अशा मुलीचा स्वीकार करा..... 🙏

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 3 роки тому +38

    भावा तू खूप कष्टाळू आणि समजूतदार आहेस.
    ज्या मुली तुला नाही म्हणाल्या त्या नक्कीच भविष्यात पस्तावतील.

  • @simplerangoli40
    @simplerangoli40 3 роки тому +101

    मला दुसऱ्या च काही घेणं देणं नाही पण मराठी मुलाचं लग्न न होन नोकरी हेच मुख्य कारण आहे

    • @curiosity6844
      @curiosity6844 2 роки тому +5

      bhau tu tuzi bahin 2,3 yekar aslyala shetkaryala denare ka?

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +4

      मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

    • @apekshit2612
      @apekshit2612 Рік тому

      खूप मोठा पगार असणारा मुलगा बायको ला सुखी ठेवील याची खात्री नाही

  • @zealforyou6946
    @zealforyou6946 3 роки тому +98

    आपण मुलं सिंगल राहून जगलो ना तर पृथ्वीवरच स्वर्गातली सगळी सुखं भोगू शकतो मरेपर्यंत!😄😄

  • @Saumitrk04
    @Saumitrk04 3 роки тому +279

    First thing I am feeling proud that you are not doing job and doing business, fuck the society without marriage you are still a precious brother. concentrate on your goals.

    • @ameyadivreker9608
      @ameyadivreker9608 3 роки тому +5

      Why is every brahmin so passionate in encouraging maharashtrian remain marriage less, when will brahmin come out of their mythology of Aryan immigration

    • @ameyadivreker9608
      @ameyadivreker9608 3 роки тому +1

      Late marriages , no marriages lack of kids is the problems faced by entire Maharashtra, no one is even interested in these issues

    • @Saumitrk04
      @Saumitrk04 3 роки тому +32

      @@ameyadivreker9608 You are the exactly society I am talking about and I don't care whatever you think.

    • @theoneaboveall6633
      @theoneaboveall6633 3 роки тому +11

      @@ameyadivreker9608 जातीयवादी मानसिकता

    • @JHssssss
      @JHssssss 3 роки тому +8

      @@Saumitrk04 Ekdam Hard reply 😂😂

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 роки тому +19

    आपण आपल्या सभोवताली पाहीले असता आपल्यापैक्षा हजारो लाखो पटीने लोक दुःखी दिसतील उदाहरणार्थ आंधळे, पांगळे,. किंवा आणखी..... त्यांच्या कडे पाहायचं..... म्हणजे आपलं दुःख काहीच नाही याची जाणीव होईल

  • @abhijeetchikhalkar9739
    @abhijeetchikhalkar9739 3 роки тому +49

    भाऊ लग्न हा काही एकच विषय नाही आयुष्यात इतर भरपूर गोष्टी आहेत, तुमची स्वतची जिद्द कुठली ते बघा अजून बळकट करा financially स्वतःला बघ त्या नंतर ह्या सर्व गोष्टी शुल्लक होतात.

    • @shridharjoshi6788
      @shridharjoshi6788 3 роки тому +1

      तू नको करू लग्न तसाच रहा 😂😂

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 роки тому

      Ho ani ajkal surrogacy wagere pan karun gheu shaktat evdh agdi lagn wagere nahi zala mhanun kahi as watun ghenyachi garaj nahi.

    • @prashantdeokate259
      @prashantdeokate259 3 роки тому

      @@deshmukh7354 bhai lagn zala nasel tr surrogacy nahi karata yet ata ...
      band zala te without marriage surrogacy.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 роки тому

      @@prashantdeokate259 karta yete, jithe surrogacy hote tithe lawyers astat n tyanche. Aplyala mul hawa ahe mhanun kartoy na te apan.

  • @shivathote7648
    @shivathote7648 3 роки тому +40

    3.30 हे कारण अगदी बरोबर आहे. मूल मुली भरपूर आहे पण अपेक्षा या मुळे लग्न होत नाही आहे

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому

      मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 3 місяці тому

      मुलं मुली खुप आहेत.मिस् मॅचींग मुळे व बेरोजगारीमुळे लग्नं होत नाही. 4:24

  • @acc12989
    @acc12989 3 роки тому +28

    हा खरच मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे ..पण कोणी याच्यावर बोलायला तयार नाही.
    BBC चे आभार.

  • @mayureshmhatre4743
    @mayureshmhatre4743 3 роки тому +55

    मुलगी झाली कि मारता आणि आता लग्न नाही होत म्हणून रडताय.

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 6 місяців тому +1

      खरच हा प्लस पॉइंट आहे हे पन सत्य वगळता येत नाही

  • @sumitgade7326
    @sumitgade7326 2 роки тому +27

    सबर का फल मिठा होता हैं होईल भाऊ तुझं पण होईल खुश रहा आणि जिद्दीने पुढे जा

  • @thehunk7698
    @thehunk7698 3 роки тому +32

    बरोबर आहे ,BBC should highlight plight of unemployed youth.

  • @sunilsonar9524
    @sunilsonar9524 Рік тому +105

    लग्न भाऊ शंभर टक्के होणार फक्त व्यवसायामध्ये प्रगती करा मुली तुझ्या मागे लागतील

    • @9890804245
      @9890804245 Рік тому +3

      अरे भावा पण सगळेच व्यवसाय मध्ये प्रगती करू शकत नाही काही त्यासाठी दर्जेदार नसतात किंवा त्यांचा आणि त्यांना ते लाभत नाही त्याच्यामुळे त्यांचा लग्न होत नाही काय प्रयत्न करणार त्यांनी काय करायचं

    • @Rational1234
      @Rational1234 Рік тому +2

      As kahi nai , montly 1 lakh pagar asel tar mulina 2 lakh paije asto .

    • @prashantdhotre
      @prashantdhotre Рік тому +2

      @@Rational1234 ani 4 lac asel tar 8 lac hava asto 😂
      Western media mule mulinchi doki firli ahet 😂😂

    • @Rational1234
      @Rational1234 Рік тому +1

      @@prashantdhotre ho Ani decision ghenare khup Jan ahet . Mulgi ,vadil ,aai ,bhai .Mulila rich ,good looking pahije asto ,bapala souare barobriche , aaila ajun kaitari ...

    • @prashantdhotre
      @prashantdhotre Рік тому +2

      @@Rational1234 sagle lok dikhavaychya ani status chya mage vede zale ahet karan tyana lokana sangayche aste ki mazya mulicha navra bagha ghar bagh ani sasre bagha ani Face book var 15-20L che lagn karun photo takayche astat
      Mazy 3 olkhiche lok ahet ase namune jyaninposh lagn keli bank kadun loan ghen ek jan 10 varshe zali ani loan fedtoy tyacha mulga 6 varshacha zala, dusri muline 5 L loak ghetle ani 2 varshani divorce zala ani ajun hafte chalu ahet
      Sagla atapita lok nasleli shrimanti dakhvnya sathi
      Murkh pana ahe

  • @Mumbai491
    @Mumbai491 8 місяців тому +4

    मराठी तरुणांनी नेपाली मुलींशी लग्न केले पाहिजे... नेपाळ मध्ये जास्त मुली आहेत...महाराष्ट्रातल्या मुलींना खूप माज आलाय... मराठी मुली लग्नानंतर ही बाहेर लफडी करतात..पण नेपाळी मुली इमानदार असतात शेवट पर्यंत साथ देतात..

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp Рік тому +10

    चित्रपट मालिका मध्ये सुंदर, उंची, गोरी नायिका ला महत्त्व दिले जाते...... त्यामुळे मुले ही तशी अपेक्षा ठेवतात......

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 3 роки тому +22

    धीर धरा भाऊ,कोरोना सर्वांची जिरवायला आलेला आहे,मुलीवाल्यांचीही जिरेल एके दिवशी,पैसा जरी सर्व सुख नसेल तरीही शेतकरी व्यवसाय करणारे लोकांना जे स्वातंत्र्य मिळते ते नोकरी वाल्याला कधीही मिळत नाही

  • @padmanabhjadhav146
    @padmanabhjadhav146 3 роки тому +28

    ही तर सुरुवात आहे, काही वर्षांनी आपले तरुणांना मुली भेटणारच नाही , कारण पार्ट्या आणि जॉब भेटल्यावर मुली एकट्या राहायला सुरुवात करतील...

    • @maheshshinde7896
      @maheshshinde7896 3 роки тому +3

      Khar ahe

    • @rahulvarpe2119
      @rahulvarpe2119 3 роки тому +2

      He Khar aahe...
      Aata Tase culture suru aahe..

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +3

      तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

    • @apekshit2612
      @apekshit2612 Рік тому

      खर आहे ..सेक्स toy वापरणार पोरी😂

    • @ygp47
      @ygp47 Рік тому +1

      ulat ahe ... mulinna mula bhetnar nahit ... hi generation ek ahe jithe mula jasta ahet ... pan ata muli jasta ahet new gen madhe ... pudhe mulincha kathin ahe ... mula jatil thailand la ... warshik utsava sathi

  • @rajeshfasge2013
    @rajeshfasge2013 3 роки тому +16

    खरंच शेतकरी मुलांसाठी फारच अवघड काळ आहे

  • @sanjubaba6253
    @sanjubaba6253 3 роки тому +18

    मित्रांनो लग्न म्हणजे सर्व काही नाही, अख्ख्या पृथ्वी वरती माणूसप्राणी सोडून कोणताही दुसरा प्राणी लग्न करत नाही, मानवाला पृथ्वी वर येऊन 10 लाख वर्षे झाली आहे, त्यातही मागच्या 90 हजार वर्षे तो अशमयुगातच जगत होता, गेल्या फक्त 10,000 वर्षे पासून लग्न नावाची प्रथा मानवात सुरू झाली, त्यामुळे लग्न म्हणजे फक्त belive system आहे, ते नैसर्गिक परंपरा नाही तर मानवाने सुरू केलेली आहे, त्यामध्येही खूप दोष आहेत, तसेच लग्न झालेली सर्व कुटुंबे सुखी आहेत असेही नाही, मी लग्नाला वाईट मानत नाही, परंतु ते नाही झाले तरी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही, तसेही लोकसंख्या भरमसाठ वाढून राहिली, ती कमी करण्यासाठी आपल्यापासूनच सुरवात करूयात

  • @kapilhanmante7877
    @kapilhanmante7877 3 роки тому +10

    देव तुला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय तुला कळत नाही......

    • @MJ-vi1tl
      @MJ-vi1tl 3 роки тому +1

      ani tumi kiti sanktat ahat te mala samjale bhava

  • @gauravt5441
    @gauravt5441 3 роки тому +10

    लग्न होण्यासाठी मुंबई पुण्याला येऊन 1 ते 2 वर्ष कुठेही नोकरी करून परत गावी जाऊन half बर्म्युडा वर गावभर मोठेपणा सांगत फिरणे की मी पुण्यात/मुंबईत असे असे काम करतो भलेही तो आमच्या पुण्यात संडास साफ करत असू पण गावभर स्वतःची बढाई मारत फिरणार
    त्यामुळेच अशांची लग्न होत नाही😂😅

  • @amogh9627
    @amogh9627 3 роки тому +10

    जेव्हा आयुष्यात आपल्याला अनुकूल अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्या रूढी, परंपरा आणि संस्कृती हे सगळं फार उच्चकोटीचं वाटतं पण जेव्हा आपल्या बाबतीत प्रतिकूल गोष्टी घडतात तेव्हा रूढी, परंपरा आणि संस्कृती हे सगळं वाईट होतं! याला प्राक्तन म्हणावं कि कर्म माहीत नाही पण हा मनुष्यस्वभाव आहे हे नक्की! आपण एकटेच आलोय, एकटेच जगतो आणि एकटेच जाणार आहोत हेच एकमेव सत्य! बाकी गरजा, नातीगोती या सगळ्या जन्मापासून मरणापर्यंत(सरणापर्यंत) संगत करणार्या गोष्टी! आयुष्यात बर्याच लोकांना बरंच काही मिळत नाही तेव्हा जे मिळेल त्यात समाधान माना आणि ज्यांना सगळं मिळालंय त्यांनी माजू नका कारण शेवटी जाताना सगळं ईथेच सोडून जायचंय!

  • @ashishk81
    @ashishk81 3 роки тому +15

    मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे salary ७०००० ahe, दिसायला ही चांगला आहे , नवी मुंबई मधे स्वतच घर आहे ..तरी पण मुली नाही मिळत आहेत ..काही मुलींना परदेशात सेटल झालेला मुलगा पाहिजे ..तर काहींना पुण्यात फ्लॅट असणारा पाहिजे ..
    त्यामुळे फक्त शेतकरीच नाही ..तर सर्व वर्गांच्या लोकांची ही अवस्था आहे ..

    • @akshaydeshmukh1415
      @akshaydeshmukh1415 3 роки тому +3

      भाऊ मुंबईत घर असताना मुलींना पुण्यात कशाला फ्लैट हवा?

    • @ashishk81
      @ashishk81 3 роки тому +1

      @@akshaydeshmukh1415 काही मुलींना आपल्या घराजवळ सेटले होयचा असतं .

    • @dpatils8417
      @dpatils8417 2 роки тому +1

      @@akshaydeshmukh1415 ata tar sale asel na mag lagna?

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +2

      @@ashishk81 तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांच्याखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते

    • @commonsense5032
      @commonsense5032 Рік тому

      @@ashishk81 abhishek bhau mala pn ekhadi job milun de mi mechanical engineer ahe....no experience in it field

  • @ganeshshendkar3
    @ganeshshendkar3 Рік тому +67

    मुली वाचवा मुली शिकवा आणि लव्ह जिहाद पासून मुली सुरक्षित ठेवा कारण सगळ्यात जास्त हिंदू मुली पळून जाऊन मुस्लिम पोरांशी लग्न करतात 🙏

    • @prashantdhotre
      @prashantdhotre Рік тому +8

      Karan tyana doki kami astat… kadhi apli bhagwad Gita aushyat vachli nahi ani ata quran vachum namaz padhayla tayyar
      Murkh ahet

    • @yogeshguruji7334
      @yogeshguruji7334 Рік тому +5

      बरोबर ना, आई बापाचि चरबी...
      येईल त्याला ठोकरून जात्यात पळून

    • @sachinmadhawale9500
      @sachinmadhawale9500 Рік тому +4

      Khara manhle bhau tumhi

    • @Arin9626
      @Arin9626 Рік тому

      कोणी कोणाशी लग्न करायचं हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे. आपण कशाला बोट घालायची नको तिकडे ?

    • @nileshade5391
      @nileshade5391 Рік тому +1

      konach kay tar konach kay😂😂🤣🤣

  • @hunk1381
    @hunk1381 2 роки тому +13

    मुलगी मिळत नाही मिळत नाही अस म्हणणारे एखादी पटवण्यासाठी का प्रयत्न करत नाही बर कदाचित निसर्गाने त्यांच्या साठी लव्ह मॅरेज फिक्स केलं असेल🤳👩

    • @shubhamthakare1338
      @shubhamthakare1338 Рік тому

      Tu patvli ka ekhadi ataprynt??😂

    • @sagarpatil7071
      @sagarpatil7071 Рік тому

      तेवढं सोपं राहील नाही ते पण, मुली हुशार झाल्यात कुणालाही पटत नाहीत

  • @vg7500
    @vg7500 3 роки тому +20

    अगदी बरोबर आहे ही बातमी मुलीच्या आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत नोकरी म्हणजे महिन्याला हमखास पैसे घरात येतोच अशी भावना आहेत नोकरी सोबतच तयाना शेती पण हवी आहे पण याची एक दुसरी बाजू आहे मुलाना पण सुंदर देखण्या मुलीच हव्या असतात अजुनही गुणापेक्षा दिसणयालाच महत्व आहे लगनाचया बाजारात हो बाजारातच हेही एक सतयच आहे

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +1

      मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

    • @surajwakde2859
      @surajwakde2859 Рік тому

      @@a8894tina Tai tumhi ekch comment ka sarvana patvat ahat

    • @MAYURPATIL-zx1nz
      @MAYURPATIL-zx1nz Рік тому +1

      @@surajwakde2859 pagal ahe ti

    • @pratik9296
      @pratik9296 6 місяців тому

      ​@@surajwakde2859
      Frustration re....हीच जमत नसेल...जाडी, ढोली, बुटकी असेल....गरीब शेतकरी, कमी पगाराची पोर हिला आवडत नाहीत आणि चांगल्या पगाराची पोर हिला पसंत करत नाहीत

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 3 роки тому +14

    जे खोट बोलून लग्न करतात त्यांचा संसार कधीही सुखी होत नाही,म्हणून जी सत्य परिस्थिति आहे ती सांगून लग्न करावे

  • @rahulsusar
    @rahulsusar 3 роки тому +162

    शिक्षण नाही जात पात पाळतात,कुंडली बघतात, हुंडा मागतात मग कसे जमणार लग्न???

    • @SonuVerma-ns5xr
      @SonuVerma-ns5xr 3 роки тому +4

      Agadi barobar bolle tumhi sir

    • @SonuVerma-ns5xr
      @SonuVerma-ns5xr 3 роки тому +2

      Agadi barobar bolle tumhi sir

    • @anirudhpawar7750
      @anirudhpawar7750 3 роки тому +6

      तू त्यांच्या घरी जाऊन आढावा घेतलास का

    • @Incognito-dv4xx
      @Incognito-dv4xx 3 роки тому +8

      भावा आता परिस्थिती बदलली आहे. मुलीकडून पैशांची मागणी होते आता.

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 3 роки тому +1

      @@Incognito-dv4xx Tula magitale vatat😀😀

  • @Nikolazyko
    @Nikolazyko 3 роки тому +10

    जातीतच मुली बघत असाल तर अवघड आहे
    जेव्हा होत नाही तेव्हा माणूस पुरोगामी वगैरे होतो आंतरजातीय करू
    जातीची अट नाही वगैरे
    आधीपासूनच सुरुवात करावी
    प्रयत्न करा
    नक्की जमेल

  • @subhashdhotre8338
    @subhashdhotre8338 3 роки тому +19

    बेटा,इतका वैफल्य ग्रस्त होऊ नकोस..तुला नक्की मुलगी मिळेल...
    रमेश,धीर सोडू नकोस.
    होईल.🙏

  • @vaishalisonawane5792
    @vaishalisonawane5792 3 роки тому +91

    बरोबर आहे, भावा पण तू काळजी करू नकोस आजकाल मुलींना सगळ आयत पाहिजे असते त्या फक्त येऊन राणी सारख राहणार, माझ्या दिराला तर आई-वडील आहे म्हणून नकार दिला

    • @shailajapatil9625
      @shailajapatil9625 3 роки тому +16

      Mag to mulgi bina aai vadilanchi paida zali ka, ha question vichara, anianath muladhi lagn lawun dya

    • @user-wb8gp7mt4d
      @user-wb8gp7mt4d 3 роки тому +9

      बरोबर आहे ताई तुमचे सासु सासरे म्हणजे कचरा झाल आहे आता

    • @thorfin487
      @thorfin487 3 роки тому +5

      Tila jevha mul hotil tevha paap fedayla vruddhashrmat janar ti haramkhor..

    • @proudtobeanindian5484
      @proudtobeanindian5484 3 роки тому +3

      Means maam tumhi tumchi mulgi khede gawi denar 🤔🤔🤔🤔

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +8

      मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

  • @cybkart5759
    @cybkart5759 Рік тому +5

    हा विषय खूप गंभीर आहे 💯 आई वडिलांची परिस्थिती सुद्धा खराब होत आहे ह्या मुळे आणि मराठी लोकांची संख्या कमी होत चालली आहे 🙏 समाज म्हूणन सगळ्यांनी ह्याला जबाबदार आहात 🙏

  • @subhashpatil2907
    @subhashpatil2907 3 роки тому +5

    खरच फार वाईट परिस्थिती आहे. समाजाने बदलायला हव.

  • @jaykadam1598
    @jaykadam1598 3 роки тому +178

    😂 अरे भाऊ लग्न झाले तरी बायको टिकली पाहिजे ना आणि घरी टिकली तर चांगली राहिली पाहिजे सिंगल रहा सुखी रहा

  • @yashgangurde49
    @yashgangurde49 3 роки тому +13

    नैराश्य हे मरेपर्यंत आहेच.....
    आई वडिलांच्या अपेशा संपणार नाही....
    लग्नानंतर अजुन नैराश्य येइल...
    बिज़नेस करा सिंगल रहा सुखी रहा...

    • @akshaydeshmukh1415
      @akshaydeshmukh1415 3 роки тому +1

      लग्न केलं तर काय हरकत आहे..

    • @yashgangurde49
      @yashgangurde49 3 роки тому +3

      @@akshaydeshmukh1415 jyanni kel tyaanna vichara

  • @balajironge4237
    @balajironge4237 3 роки тому +25

    मुलांच्या लग्नाला विलंब होण्याची मुख्य कारण समाजामधील लिंग गुणोत्तर, दोन दशकांपूर्वी मुलीचे वडील तिच्या लग्नासाठी कर्जबाजारी होयचे पण आज परिस्थिती उलट आहे मुलाकडचे विवाहाचा सर्व खर्च तयार आहेत पण ,मुली भेटत नाहीत ..

    • @sandeepkhopade
      @sandeepkhopade 3 роки тому +1

      You are right. There are other things as well but the major factor is gender ratio.

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому

      तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

  • @swaminathpotdar2955
    @swaminathpotdar2955 3 роки тому +80

    अवास्तव अपेक्षा, दोन्ही बाजूंनी. हेच खरे कारण आहे.

    • @hrishikadane999
      @hrishikadane999 3 роки тому +3

      बरोबर हेच एक सत्य आहे लग्न जमने तर सोडा झालेली लग्न सुद्धा बिघडलेली आहेत यात मुलांची तर सोडाच पण चांगल्या मुलींची देखील वाट लागलेली आहे. या आवास्तविक अपेक्षांच्यामुळे कुटुंब व्यवस्थाच उध्वस्त झालेली आहे.
      बाकी सर्व कारणे आहेत मुलींना देखील मेहनत नको आहे मात्र मुली कुठे कमी नाहीत असे मिरवणारे लोक दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत आहेत तर अशा वेळी कुठे जाते समानता त्या वेळी त्या मागे असतात.

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +1

      @@hrishikadane999 तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

  • @rishiraul
    @rishiraul 3 роки тому +7

    तुमच्याच निच विचारसरणी मुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे
    आंतरजातीय विवाह होऊ दिले असते तर अशी वेळ आलीच नसती

  • @jsheal
    @jsheal 3 роки тому +42

    30 च काय घेऊन बसलात हित पश्चिम महाराष्ट्रात तरुणांची वय 32 वर गेली तरी पण लग्न होत नाहीयेत.

    • @dnyaneshvilayatkar706
      @dnyaneshvilayatkar706 3 роки тому +13

      भाऊ मी ३२ चा आहे अजूनही सिंगल आहे .बी. टेक . केमिकल इंजिनिअर आहे , करीअर म्हतवाचं ,चमत्कारा शिवाय नमस्कार नाही🙏

    • @vishalkhawshi9694
      @vishalkhawshi9694 3 роки тому +3

      @@dnyaneshvilayatkar706 😂😂dada avghad aahe rao aajkal

    • @dnyaneshvilayatkar706
      @dnyaneshvilayatkar706 3 роки тому +1

      @@vishalkhawshi9694 😂😂Avghad Kahi nahi, carrier madhe stability nasel tar lagin ghaie karnyat kahi artha nahi.

    • @audumbarshinde8517
      @audumbarshinde8517 3 роки тому

      @@dnyaneshvilayatkar706 🤣dada mi Electronics engineer aahe job private aahe 15k cha mi 23 cha aahe mla kahitari saang jyaane maaz lagn hoil lavkar

    • @dnyaneshvilayatkar706
      @dnyaneshvilayatkar706 3 роки тому +6

      @@audumbarshinde8517 je Divas vachle tyat majja kar, mag tuzi ठासायला koni tari bhetelach

  • @rkakade
    @rkakade 3 роки тому +22

    आणखीन मागा हुंडा, सोना चांदी, घर प्रपंचाच्या वस्तू तुम्हाला चांगलं लग्न करून पाहिजे 😡😡😡 ही तर सुरुवात आहे.. मुलींच्या आई वडिलांना किती त्रास झाला आहे हुंड्यासाठी कधी ना कधी मुलांकडे च्या लोकांना पण होयला पाहिजे 😡😡😡 मुलीचा बाप काबाडकष्ट करून मुलीच्या लग्नासाठी पाई पाई जमा करत असतो 😔😔 हे कधी कळेल मुलाकडच्या लोकांना 🙏

    • @user-wb8gp7mt4d
      @user-wb8gp7mt4d 3 роки тому +5

      हे पूर्वी होते ताई पनं आता बरयापैकी कमी झाले आहे. मुलींनी शिकायला पाहिजे जरूर शिकायला पाहिजे पनं मि शिकलेली आहे मग मि सासर्च्यांची सेवा का करु असा विचार नको

    • @jayraj545
      @jayraj545 3 роки тому +3

      ताई मग नोकरी कशाला पाहिजे चांगलं मोठा पॅकेज का पाहिजे त्यापेक्षा बेरोजगार सोबत करा फ्री मध्ये करेल कशाला हुंडा सोना चाँदी कशाला लागते अपेक्षा मुलांच्या नाही आमचे खूप पोर पडून आहेत कोणी मुलगी द्यायला तयार नाही

    • @rkakade
      @rkakade 3 роки тому +4

      वीस वर्षांपूर्वी नोकरदार मुलगा असेल तर मुलाकडची आई-वडील भरमसाठ हुंडा मागायची आता मुली नोकरदार जोडीदार असावा अशी अपेक्षा ठेवत आहे तर ते पण मुलाकडच्या लोकांना सहन होत नाही.. एक मुलगी तिचं घरदार सोडून तुमच्यासोबत संसार प्रपंच करायला येत असेल काय हरकत आहे ... एक रुपयाही न घेता तिच्यासोबत लग्न करायला.. मुलीचे आई-वडील असं म्हणतात आसाही हुंडा द्यायचा तर थोडा जास्त देऊन नोकरदार मुलगा बघू

    • @pm-ri2dq
      @pm-ri2dq 3 роки тому

      @@rkakade ☑️☑️☑️

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому

      @@jayraj545 तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांच्याखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते

  • @avishirsat1798
    @avishirsat1798 3 роки тому +21

    सर्वाना मुलगे पाहिजेत मुली नको आहेत.

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute Місяць тому

      Apki comet abhahasu nahi jr muli. Cmi and mle jast tr naucrdar mulal pn mugi nahi milaya pahije he bjp srcar che fle ahet yapurvi ase nhvte

  • @rohitkhamitkar7101
    @rohitkhamitkar7101 3 роки тому +2

    खरंच ह्या सामाजिक प्रश्न खूप मोठा होत चालला आहे. चांगली पत्रकारिता

  • @vksolutions367
    @vksolutions367 3 роки тому +3

    बिबिसी मराठी ला खरच विवेक विचार आहेत खूप खूप धन्यवाद.

  • @arjunjaitmal9248
    @arjunjaitmal9248 Рік тому +4

    भाऊ सुखी आहे तू .
    नको करू लग्न , लग्ना नंतर खूप मारली जाती

  • @sameermachale9957
    @sameermachale9957 Рік тому +14

    भाऊ लग्न केल्याने जिंदगी झाट होते.... एक लग्न झालेला माणुस.....

  • @balaji4953
    @balaji4953 3 роки тому +2

    दुसर्‍याचं झालं मग माझं कधी होणार अशी बरोबरी करण्यात आपण पुढे आहोत!
    दुसर्‍याची बरोबरी करणं सोडा जीवन खुप सुंदर आहे

  • @nikhilraut9822
    @nikhilraut9822 3 роки тому +60

    More power to you bhau.marriage is not destiny.and you are doing great work hats off to you.

  • @pradipgadhekarvlog157
    @pradipgadhekarvlog157 3 роки тому +18

    मी तर संन्यास घेतोय 😎🤙

  • @positivevibes779
    @positivevibes779 2 роки тому +116

    जरा दम धर.लग्न न झालेले लोक च सुखी दिसतील.

  • @sushantpatil7611
    @sushantpatil7611 Рік тому +2

    देवाने जर मुलांचा मानतुन फकत सुंदर मुलींच्‍यासाथी आसनरे आकर्षण काधून टाकले तर सगल्‍या मुलांची लग्न होतील. फक्‍त स्‍वभाव हा एकच मापदंड जर अस्‍था तर खराच्‍ लग्न फक्‍त झाली नसती तर टिकली पण अस्ति. दुर्दैवाने देवाने सुंदर शारिराला मूलांच्‍यासाथी आणि मूलीच्‍यासाथी शुद्धा प्रेम करण्‍याचा मोजमाप बनवून ठेवला आहे. ही नक्की अहे की कही आपवाद अहेत याला पण लग्न मधे एकतर पैसा किन्वा सुंदरता याच २ गोष्टी बघितल्या जात.मुलानो सुंदर मुली चि अपेक्षा सोडा. त्यांचें नखरे परवदनार नाहित

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 3 роки тому +7

    लग्न झालेले च सुखी असतात या मानसिकतेतून बाहेर या

  • @skdlb3980
    @skdlb3980 3 роки тому +6

    I am 18 year old , I don't know why I'm watching this . but दादा एकदम बरोबर विषय मांडला आहेस.

    • @skdlb3980
      @skdlb3980 3 роки тому

      @no body 😅😅

    • @sumitpansare8791
      @sumitpansare8791 Рік тому +2

      जा रे अभ्यास कर
      नाहीतर तुझं पण लग्न नाही व्हायचं🤣

    • @puru7642
      @puru7642 Рік тому

      मी पण

    • @shivamwadekar7807
      @shivamwadekar7807 Рік тому

      Same

  • @Aw-si1cy
    @Aw-si1cy Рік тому +11

    पहिली वेळ वापस येणार आहे.. सर्व जन शेती कडेच वळणार आहेत ❤️

    • @akashpatil850
      @akashpatil850 Рік тому

      Ganta

    • @timeisgod3867
      @timeisgod3867 Рік тому

      Kadhi 🤣🤣

    • @Aw-si1cy
      @Aw-si1cy Рік тому

      @@timeisgod3867 कधी ते नाही सांगता येणार.. पण, Market Down राहणे, IT कंपन्या मधले Resation " नोकर कपात करणे " बेरोजगारी वाढत जाने Etc Etc

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 3 роки тому +50

    तुमच्याकडे छान म्हशी आहेत .....आणि ह्या म्हशी त्रास पण देत नाहीत.....लग्न करून अजून एक म्हैस कशाला हवी तुम्हाला 😂😂😂

  • @satishk3670
    @satishk3670 3 роки тому +51

    लग्न करून आयुष्य उध्वस्त नका करू मित्रांनो
    एकटेच रहा
    मस्त कमवा आई वडिलांना आनंदी ठेवा
    राहिलास प्रश्न त्या गोष्टीचा ती पण मिळतेच

    • @niranjan3423
      @niranjan3423 3 роки тому +1

      ती गोष्ट 😂😂😂

    • @satishk3670
      @satishk3670 3 роки тому +3

      @@niranjan3423 समजून जा मित्रा ती गोष्ट

    • @niranjan3423
      @niranjan3423 3 роки тому +4

      @@satishk3670
      मी तर समजलो आहेच.🤷‍♂️

    • @ashishk81
      @ashishk81 3 роки тому +5

      😂😂
      फक्त त्या गोष्टीने भागात नाही कोणीतरी हवं असतं मिठीत घ्यायला प्रेमाने .. emotion's share करायला ..

    • @satishk3670
      @satishk3670 3 роки тому +1

      @@ashishk81तुमचा पण म्हणण बरोबर आहे

  • @rjmusical8804
    @rjmusical8804 Рік тому +3

    कुठं गेले ते जे म्हणायचे,
    "केहते हैं खुदा ने इस जहान में सभी के लिये किसी ना किसी को हैं बनाया हर किसी के लिये"..
    😁😁😁😁

    • @sanjaymule2648
      @sanjaymule2648 Рік тому

      गर्भपात करुन मुली मारल्या साल्यांनी आता मुलाच लग्न होत नाही म्हणून रडत बसतात.😁😁😁😁

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Рік тому +20

    अहो. दादा. यावर. एकच. उपाय. आहे. आंतरजातीय. विवाह.. विचार. करा.

    • @Spsir1508
      @Spsir1508 Рік тому +2

      Khup chan..
      Kharach lokani yacha v4 kela pahije

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Рік тому +1

      पन जातीच्या खोट्या गर्वात अडकलेल्यांना हा कमीपणा वाटणार

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 Рік тому +2

    हा प्रश्न खरच भयानक होतो आहे,फसवणूकीचे प्रकारही कमी नाहीत,

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 3 роки тому +4

    अतिशय सुंदर विषय घेतला......

  • @vakapadnis
    @vakapadnis Рік тому +3

    आपण सगळं काही जे achieve करतो ते का फक्त लग्न व्हावं म्हणून असत का? आपले स्वतःचे काही स्वप्न असतात ते पूर्ण करण्यासाठी जगावं, ना की लग्न करण्यासाठी, लग्न झालं नाही म्हणून त्याला कमी लेखन सोडा, आणि मी तर म्हणतो जर सुखी राहायचं असेल तर बाबांनो एकटेच राहा, खुश राहाल....

  • @TB-dp2cs
    @TB-dp2cs 3 роки тому +7

    मुलामुलींचे विवाह हा पालकांसाठी काळजीचे कारन आहे. या सगळ्याला मुलगा व मुलगी यासोबतच पालकांच्याही अवाजवी अपेक्शा तर आहेच पण त्याहून जास्त समाज व नातलग आहेत. निव्वळ ईर्षेपोटी एखाद्याचे लग्नामध्ये विघ्न आनने हे बर्याच नातलगांना आसुरी आनंद देणारे वाटतं. आणि वधूवर सुचक मंडळे ,matrimonial sites यांसाठी हा केवळ पैसे काढणारा धंदा बनला आहे. यासोबतच सोशल मेडीयाचा प्रभाव इतका आहे की मुलांना व मुलींना बॉलीवुडच्या हीरोहीरॉईनप्रमाने दीसणारे जोडीदार हवे असतात.. मन आणि शिक्षण यापेक्षा बाह्यरुप जास्त महत्वाचं वाटतं लोकांना आजकाल...पालक व समाज्याने खरंच विचार करण्यासारखी परीस्थिती आहे ही.

  • @shubhampranjale
    @shubhampranjale 3 роки тому +13

    बरोबर आहे , आपल्या समाज नी विचार करया ला पाहिजे

  • @soldier20ification
    @soldier20ification 3 роки тому +15

    आंतरजातीय विवाह व्हायला पाहिजे

    • @dinkarghodke2265
      @dinkarghodke2265 2 роки тому

      काय झालं ९६ कुळीचा पार किडा बसलेला दिसतोय.

  • @sudhirmahadik5867
    @sudhirmahadik5867 Рік тому +3

    भावांनो, आपल्या कारकीर्द वाढवा. पोरी काय येतील काही दिवस राहतील व नाही बर वाटलं तर जातीलही. घटस्फोट च प्रमाणही अती झाल आहे. म्हणून आपल आयुष्य दुःखी करून घेऊ नका. आनंदी रहा. बिनधास्त रहा.

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 3 роки тому +29

    आंतरजातीय विवाह हा यावरील एक छोटासा प्रयत्न होऊ शकतोय का ?विचार करा आणि कंमेंट्स नक्की करा.

    • @sunilsutar1163
      @sunilsutar1163 Рік тому +1

      आपल्या परिसरातील अनाथ आश्रमातील मुली असल्यास त्या अनाथालयाचे कॉन्टॅक्ट नंबर पाठवा एखाद्याचे भले होईल

    • @puru7642
      @puru7642 Рік тому

      हो अत्ता असच केल पाहिजे

  • @manojtambe07
    @manojtambe07 Рік тому +4

    लग्न हा विषय सोडून परदेशी आलो...सत्य परिस्थिती आहे आणि तितकीच गंभीर सुद्धा..वाईट शेवटी आई च वाटतं..

  • @ankushrowdy2461
    @ankushrowdy2461 3 роки тому +95

    एकटं राहिलेलं कधीही चांगलं , मी तर कधीच लग्न करणार नाही 😊😊😊

    • @iamas1825
      @iamas1825 3 роки тому +5

      Same😂

    • @A_BB4196
      @A_BB4196 3 роки тому +8

      Best decision bhava

    • @ankushrowdy2461
      @ankushrowdy2461 3 роки тому +2

      @@A_BB4196 thank u bhava

    • @ankushrowdy2461
      @ankushrowdy2461 3 роки тому +21

      @@A_BB4196 मी आयुष्यात जितकही कमवणार ते फक्त स्वतः साठी आणि आई वडिलांसाठी

    • @ankushrowdy2461
      @ankushrowdy2461 3 роки тому +13

      @@A_BB4196 समाजात काहीही बोलले तरी मला फरक पडणार नाही, full enjoyment करणार

  • @dattatraybhosale9238
    @dattatraybhosale9238 3 роки тому +3

    खरंच खूप हा विषय गंभीर होत चालला आहे

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому

      तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

  • @savitapawate6117
    @savitapawate6117 3 роки тому +9

    bhau...pls tension gheu nkos...hoil tumch marriage....ase khup mahan person ahet tyani...lagn n krta samajachi seva keliy

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 3 роки тому +1

      वा किती छान सांगितलं आहे 😂😅

    • @बअबकद
      @बअबकद Рік тому

      मी तर म्हणतो एकट रहा व नागड्या पोरी बघायला बुधवार पेठ मध्ये जायचं

    • @MAYURPATIL-zx1nz
      @MAYURPATIL-zx1nz Рік тому

      @@बअबकद lawdya 😂😂😂

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 5 місяців тому +1

    एक प्रामाणिक मत मांडतो.
    ज्या तरुणांना वाटत की लग्न केल्यानंतरही बायकोचं टेन्शन आणि ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही त्यांना लग्नाला पोरी न मिळण्याच टेन्शन.
    यावर एकच उपाय आहे, वेश्यालयात जाणे आणि आपल्या वासना पूर्ण करणे, लग्नाचं पण टेन्शन नसेल आणि बायकोचं पण टेन्शन नसेल.
    पण मी देवाकडे एक प्रार्थना करेल की ज्या मुलांना खरंच लग्नाची गरज आहे, आईवडिलांना आधार देण्याची गरज आहे, देवा प्लीज अशा संस्कारी मुलांना मुली भेटो.
    आणि शेतकऱ्याच्या मुलाला पण भेटो कारण शेतकऱ्याची मुले मनाने चांगली असतात. त्यांना आपल्या आईवडिलांचे महत्त्व असते.

    • @CheerfulEel-xe7jq
      @CheerfulEel-xe7jq 2 місяці тому +1

      भावा तुझे विचाराला सलाम

  • @sarikashuka4986
    @sarikashuka4986 Рік тому +1

    आधी मुली आणि त्यांच्या आईवडिलांची अशी अवस्था व्हायची. मुलाकडचे लोक करायचे. आता मुलांवर वेळ आली आहे. प्रत्येकाची वेळ येते

    • @बअबकद
      @बअबकद Рік тому

      म्हणून मी लग्न नाही करणार
      एकटा राहणार
      कधी नागडी पोरगी बघायचीच असेल तर बुधवार पेठ आहेच

  • @milindmistari4791
    @milindmistari4791 Рік тому +5

    भाऊ सुखी आहे ,ज्या आई साठी करतो आहे न त्याच आई ला घराबाहेर जावे लागेल आणि रडावे लागेल कारण आताच्या मुलींना डोकं नावाचा अवयव नाही आहे,

  • @satyarthwonderboy9906
    @satyarthwonderboy9906 3 роки тому +6

    दर हजारी पुरुषांमागे 850 मुली आहेत 150 मुलांना मुली मिळणं शक्य नाही.

  • @pansemanojshreedhar5213
    @pansemanojshreedhar5213 3 місяці тому

    लग्न हे काही आयुष्याचे अंतिम ध्येय नाही. आयुष्य हे ईशवराने दिलेलं वरदान आहे. आयुष एकदाच मिळते मस्त जगा..

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Рік тому +25

    भयंकर परिस्थिती आहे 😔😔😔

  • @nileshdesaiNamaste
    @nileshdesaiNamaste 3 роки тому +19

    Hali chya mulina Kaam karayla nako aish aramache jivan jagayche aahe. Mulge mhanje Bank balance ani property aahe

    • @Unio-Mystica
      @Unio-Mystica 3 роки тому +1

      Agdi barobar 😆😉

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому

      तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

  • @positive_neutron1351
    @positive_neutron1351 3 роки тому +9

    माझ ऐैक एेकटाच रहा, मजेत राहशील

  • @kk7134
    @kk7134 Рік тому +1

    आजच्या तारखेला अशी अवस्था शहरातल्या उच्चशिक्षीत आणि भरपूर पगार असणार्या मुलांची सुद्धां झाली आहे... मुलींचे नखरे एवढे वाढले आहेत की अतिशय फालतू कारणावरून त्या चांगल्या स्थळाला नकार देतात.

    • @TourTime98
      @TourTime98 5 місяців тому

      मुलींचे खेळ सुरू असतात 😂

  • @voyager_90s
    @voyager_90s Рік тому +2

    माझ पन लग्न होत नाही राव, वय 30 आहे माझ काय कराव आता.....?
    पैसा नाही, जमिन पन नाही, घर पन नाही,बँका कर्ज देत नाही, आनी कोनी जॉब पन देत नाही लई बेक्कार संघर्ष चालू आहे माझा........
    तरिही मी काय हार मानत नाही, माझ लगन नाही झाल तरिही 60-70 वर्ष अगदी आखरी श्वास असे पर्यंत मी पैसा कमवनार,
    चहा & वडापाव, अंडाआम्लेट ची टपरी टाकणार आहे मी आता,

    • @Rocky-jr7fn
      @Rocky-jr7fn 11 днів тому

      30 म्हणजे जास्त नाही इकडं 35 क्रॉस झालेत मुलांचे

  • @abhijeetdesai3350
    @abhijeetdesai3350 3 роки тому +5

    Kolhapur district madhe suddha ha khup motha problem ahe, muli ahet pan, mulinchya ani tyachya parents chya apeksha khup ahet ...
    Mi ya madhyamatun sangu icchito ki kharach mulini vichar karava ani shetkari mulana support kara....thank you bbc for raising this issue ...

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому

      तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

  • @kishan7650
    @kishan7650 3 роки тому +11

    जाती पाती च्या पुढे विचार करा. मुलगी मिळेल.

  • @zen3489
    @zen3489 3 роки тому +15

    एकटा जीव सदाशिव . लग्न नको करू . मज्या कर . मज्या म्हणजे #३००

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 3 роки тому +9

    काळजी करण्याचे काहीच कारण नाही मित्रा विवाहसंस्था हे खुप मोठे ढोंग आहे मि तर शहरात रहातो आलिशान घर आहे आणि सरकारी नोकरीत अभियंता आहे पण लग्नासारख्या दोन कविडिच्या गोष्टीला मि जराही महत्त्व देत नाही शेवटी आयुष्यात प्रेम महत्त्वाचे आहे पंरतु ते कोणालाच मीळत नाही.. शेवटी लग्न हे कायद्याचे बंधन आहे बाकी काहिच नाही..

    • @sadhanakadam787
      @sadhanakadam787 3 роки тому +2

      Khar ahe mi sudha 5 varsha pruravi vadhu var madhe nav nondani keli kahich fayda nahi paise ghetat ani kahich zal nahi ajun tari

    • @homosphonesbriefhistoryofh7019
      @homosphonesbriefhistoryofh7019 3 роки тому +4

      @@sadhanakadam787 वधु वर सुचक केंद्र आनी matrimonial संस्था या समाजात फक्त अशलीलता फैलवत आहेत वेश्याव्रुत्ति पेक्षाहि घानेरडा धंदा होवुन बसला आहे यांचा.अशा संस्थाना पैसा देण्या पेक्षा ऐखाद्या अनाथालयात दान द्या..

    • @sadhanakadam787
      @sadhanakadam787 3 роки тому +2

      Khar ahe paise getna itake god boltat na he lok

  • @MH16_
    @MH16_ Рік тому +4

    खूप दयनीय अवस्था आहे ही कुणीही याची खिल्ली उडवू नये..कुणीही आजकाल शेतकरी कुटुंबाला मुलगी नाही देत..त्यामुळं मुलं शेती पासून दूर जाऊ राहिलेत खासकरून दुष्काळी भाग

  • @sureshtawade8322
    @sureshtawade8322 3 роки тому +61

    BBC News Marathi Thanks & Hats Off for lightning the current issue face by men in the society for the marriage. I think this issue is not only in Maharastra but in many states of India.

    • @a8894tina
      @a8894tina 2 роки тому +8

      तुम्हा मुलांच्या अपेक्षा पण कमी थोडीच असतात, सुंदर पाहिजे, गोरीपान(च) पाहिजे, बारीक,उंच, उच्च शिक्षित, घरकाम यायला हवे, स्वयंपाक यायला हवा, family background चांगला पाहिजे,आधी कोणतं प्रेम लफडी नाही पाहीजे, घरच्यांना सांभाळून घेणरी, सर्वांचा मान पान(हुंडा), एकाच जातीची पाहीजे अजून भरपूर अटी असतात मुलांच्या. जास्त करुन लग्न यामुळे होत नाही कारण मुलं गोरी बारीक नाही म्हणूनच नकार देऊन देतात,कारण सुंदर बायको मित्रांसमोर मिरवायला , तुम्हाला बायको स्वतः साठी हवी आहे कि सर्व मित्रांखाली सुद्धा पाठवायची आहे? खरं तर जर ती गोरीपान बारीक उंच सुंदर असती तर model बनली असती किंवा सिनेमा केला असता, उगीच अरेंज मॅरेज मध्ये छपरी मुलांसोबत लग्न करून भांडे-कपडे धुतले नसते!

    • @sanatani_hi_satya_hai
      @sanatani_hi_satya_hai Рік тому +2

      @@a8894tina he pan fact ahe 😂😂😂😂😂

    • @sanatani_hi_satya_hai
      @sanatani_hi_satya_hai Рік тому +5

      @@a8894tina प्रत्येक मुलाला gf पाहिजे लग्नाआधी पण मुलीला लग्नाआधी bf नसलाच पाहिजे

    • @manasi92
      @manasi92 Рік тому

      @@sanatani_hi_satya_hai गोष्ट तर एकच झाली ना.... मुलाला लग्नाआधी gf एसेल तर तो gf चा bf अच झाला ना लग्नाआधी.

  • @gameofthrones9691
    @gameofthrones9691 3 роки тому +9

    पुरुषांना कमीत कमी मुलगा दत्तक घेता येईल असा नवा नियम करावा.

  • @saurabh6814
    @saurabh6814 3 роки тому +27

    भाऊ तुझे प्रयत्न चालू ठेव आणि नाहीच झालं लग्न तर तुझा काय व्यवसाय व्यापार असेल तो वाढव. तू एकदा यशस्वी झाला ना मग काय वय ५० झालं तरी तुझ लग्न होईल

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo 3 роки тому +8

      Asle Salle deto tu tension ne marel to 50 vaya paryanta

    • @lordshiv1672
      @lordshiv1672 3 роки тому +3

      😂 bhau 50 age mde March age aahe ti lagnachi nhi😂

    • @saurabh6814
      @saurabh6814 3 роки тому +4

      @@lordshiv1672 पैसा आल्यावर काय पण होतंय भाऊ