अरे, एकट्या ठाकरेंनी भाजप उखडून फेकला.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray Shinde Congress Pawar
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- अरे, एकट्या ठाकरेंनी भाजप उखडून फेकला.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray Shinde Congress Pawar
उद्धव ठाकरे यांचे खासदार काँग्रेस पेक्षा कमी निवडून आले तर काही तासांतच काँग्रेसच्या काही नेत्यांनी ठाकरेंची लायकी काढायला सुरुवात केली. ठाकरेंच्या ४ जागा थोडक्यात पडल्या. शिवसैनिकांनी भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसला मतं दिली. फक्त ठाकरेंमुळे महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत झाली असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीची मतं :-
१) मुस्लिम
२) मराठा
३) दलित
४) हिंदुत्ववादी
काँग्रेसला महाराष्ट्रात १३ जागा मिळाल्या तर काँग्रेसवाले ठाकरेंवर टीका करायला लागले. काँग्रेसवाल्यांनो निवडणूक म्हणजे आकड्यांचा खेळ नाही. अशा शब्दांत nikhil wagle यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं. शिंदे ७ जागा जिंकले तरी शिंदेंची मतं फक्त ठाण्यात आहे. ठाण्याच्या बाहेर कुठेही शिंदेंची मतं नाही. शिंदेंच्या प्रत्येक उमेदवाराने भरपूर पैसा ओतला खोक्याने पैसा वाटला. त्यामुळं शिंदेंनी ठाकरेंवर मात केली हे साफ खोटं आहे. मतांच्या टक्केवारीत उद्धव ठाकरे शिंदेच्या पुढे आहे. काँग्रेसला १३ जागा मिळाल्या त्यात ठाकरेंचा मोठा वाटा आहे. ठाकरेंच्या २,३ जागा कमी झाल्या तर काँग्रेसने हवेत जाऊ नये. फडणवीसांनी नाटक सुरू केलंय रडारड सुरू झाली. भाजप लबाड पक्ष आहे अजून १ पक्ष फोडतील.
#NikhilWagle #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Congress #Modi #ठाकरे #loksabhaelection2024 #MaharashtraPolitics #लोकसभा #shivsena #शिवसेना #cmeknathshinde #bjp #MahavikasAghadi #फडणवीस #ShindeGroup #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle
2) Uddhav Thackeray
3) CM Eknath Shinde
4) Nana Patole Congress
5) Sharad Pawar NCP
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
शिवसेना मुळे भाजप चे महाराष्ट्रात अस्तित्व आहे हे निर्विवाद सिद्ध झाले
निखिल वागळे सर वास्तववादी सत्य. ठाकरे मुळे काॅंग्रेस तरली आहे. अन्यथा 0 आले असते. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
Evdhe tarle ki swathapeksha vr काँग्रेसला नेऊन ठेवले😂😂😂
एका खासदाराचे तेरा कोणामुळे आले हे संबंधीनी विसरू नेमे . शिवसैनिकांनी तनमनधन लावून आघाडीचे काम केले ते श्रीउद्धवजी एका आदेशामुळे विनाकारण बेडकासारखे फुगू नका .
Pan ठाकरेंचा काय फायदा
महाराष्ट्रात फक्त एकच तारणहार फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच
महाराष्ट्रातील काही काँग्रेस च्या नेत्या मुळे काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर होती ती महविकास आघाडी मुळे काँग्रेस जिवंत झाली हे मान्य करावे लागेल
अगदी बरोबर
Pawarsahebanchya mule congres sudha.
उध्दव साहेब ठाकरे यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात दौरा केला म्हणून काँग्रेसचे 13खासदार निवडून आले हे त्यांनी लक्षात ठेवावे लई हवेत जाऊ नका
💯 khare ahe Congress kharech shillak nasati magche vidhansabhela Sharad pawar sahebanmule Ani atta suddha pawar, Thackeray yanchemule nivdun ale ahet Badmash ahet he Congressvale fakta balasaheb Thorat he Congress nete saglenshi julavnare ahet thyanach Congress Adhyaksh kele pahije Maharashtrat
राहुल गांधी यांनी नाना पटोले यांना समज द्यावी.
बस झाले आता. विधानसभेला स्वतंत्र लढावं. काँग्रेस किंवा कुणीही सोबत नको. नंतर कळेल त्यांना. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. उध्दव साहेब ठाकरे झिंदाबाद.
काॅगेस पक्ष तुम्ही उध्दव ठाकरे साहेब मुळे निवडणूक जिंकली हे लक्षात ठेवा
काँग्रेसला २०१९ मध्ये फक्त एकच जागा मिळाली होती. म्हणजेच काँग्रेसची लायकी नसताना यावेळी काँग्रेसला १३ जागा मिळाल्या त्या मा. उध्दव ठाकरे मुळेच याचे कांग्रेसने भान ठेवावे. कांग्रेस-बीजेपीला लोक नागनाथ व सापनाथ म्हणतात ते उगाच का?
दोन गोष्टी सिद्ध झाल्या.. BJP.. ठाकरे मुळे होती... व ठाकरे मुळे काँगेस जिवंत झाली...
ठाकरे ले काय भेटलं BJP मध्ये बरे होते. पण आता हिंदुत्व सोडलं.🏹🏹🏹🏹🏹काँग्रेस सेना झाले. काँग्रेस वाढली पण उध्दव ठाकरेच नाव थोडी घेतात.
बरोबर सर हे काॅग्रेस च्या या माजा मुळेच कमळाबाईच्या लोकांच फावतय.
वागले साहेब यामध्ये आपले सुद्धा खूप चागले सहकार्य मिळाले. धन्यवाद❤❤❤❤
नाना जास्त मस्ती ला येऊ नका नसता विधानसभेत 10 आमदार सुध्दा निवडून येणार नाही❌
घोर चूक केली या काँग्रेसला मत देवून, आता उध्दव साहेबांचा उमेदवार नसेल तर नोटा दाबू पन पुन्हा ही चुक नाहीं होणारं
या अशामुळेच काॕग्रेस रसातळाला गेली ठाकरेंमुळे यांना नवसंजीवनी मिळाली आहे हे लक्षात ठेवा
उद्धव साहेबांनी, फडणवीस ला त्याची औकात दाखवली.
Congress ने अती शहाणे होवू नये नीट एकत्र राहावे आताच्या विजया मध्ये ठाकरेंचे मोठे योगदान आहे.....
काँग्रेस पक्षाने हुरहुरुन जावे नाही म्हणून महाविकास आघाडी टिकवावी 😢😮😅
फडणवीस ला रडायला भाग पाडणे,हीच उध्दव साहेबाची ताकत आहे
अगदी बरोबर आहे
👍👍👍
ऐक दिवस ठाकरे पस्तावेल.
100/खरे आहे
अचूक विश्लेषण.... लोकशाहीचा चौथा स्तंभ अजूनही जागृत आहे...
अगदी बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आले आहेत नाही तर दोन्ही काँग्रेस संपल्यात जमा झाले होते तेव्हा जास्त माज करु नका महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच बॉस आहेत हे विसरू नका
नाना पटोले, यांनी अनावश्यक बडबड करु नये.
Bad bad karu nakos
जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🔥🔥🔥
अगदी खरे आहे की काँग्रेस जिवंत झाली ती फक्त उद्धव ठाकरे साहेब ठाकरे मुळे
पुढं जायचं असेल तर वाद घालू नका नाही तर तेराचे एक व्हायला वेळ लागणार नाही.
उध्दव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पक्ष यांना जे यश मिळाले आहे त्यामध्ये उध्दव ठाकरे यांचा मोठा हातभार आहे हे मान्य करावे लागेल त्यानी पक्ष उमेदवार न पहाता प्रचार केला आणि काँग्रेस विरोधकांना सामोरे गेले मी सुद्धा काँग्रेस विचार धारा माननारा आहे तरीही हे मानतो विरोधकांना काहितरी संध्दी मिळेल अशी वक्तव्ये टाळा आणि एक जुटीन राहा ही नम्र विनंती
Very good Wagle sir
कॉंग्रेसने जिथ बंडखोरी केली तिथं शिवसेना उमेदवार पडले. याची खंतही सेनेने व्यक्त केली नाही.
बरोबर आहे साहेब १०१ तोफांची सलामी
काँग्रेसचे तारणहार
उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 💪✌️🚩
काँग्रेसने हवेत उडू नका
आम्ही मोठा भाऊ आपला एकच खासदार होता
भाजपचे काय झाले
ये नाना अकलेचे तारे तोडू नकोस.
उध्दव ठाकरे हे स्वतः बरोबर इतरांना हि बरोबर घेऊन चालतात, इतरांचाही विचार करून पुढे चालतात ❤❤❤
उद्धव साहेबांनी प्रचार सुद्धा खूप केला काँग्रेससाठी सुद्धा त्यांनी सभा घेतल्या
साहेब आपण दिपस्तंभ आहात.. आपण जे विचार मांडले आहेत ते प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक व शहाणपणाचे आहेत
अगदी बरोबर निखिल वागळे सर. मुळात आज महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत आहे ती ऊध्दवजींमुळे हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.
जय महाराष्ट्र.
खूप छान विश्लेषण वागळे साहेब.
💯 उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ...
नाद नाय करायचा. . 🔥
बरोबर 100% बरोबर
खरं आहे! उध्दव साहेबांमुळेच कांग्रेस महाराष्ट्रात जीवंत झाली, वाचाळविरांनी विचार करून बोलावेत.
योग्य विश्लेषण सुंदर, महाविकास आघाडीला विधानसभेतला निवडून आणणे..जय महाराष्ट्र
Sahi hai
Rait sar🎉🎉🎉
भाजपा वाले आता चुकीच्या अफवा पसरवतील. कॉग्रेसने विचार करून बोलावे. उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे कॉग्रेस जिवंत झाली. नाहीतर एक जागा निवडून येण्याची ताकद नव्हती.
महाविकास आघाडी ला खऱ्या अर्थाने विजय मिळाला आहे ते सर्व कार्यकर्ते आणि मतदार यांच्या जिवावर नेतृत्व करणारे आहेत त्यांनी हुरळून जाऊ नये नाही तर विधानसभेत नाना पटोले यांनी आध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडी ला ग्रहण लावले होते
सोनायाजी राहुलजी या पाटोळेचा वेळेच बंदोबस्त करा नाहीतर परिस्थिती हाथा बाहेर जाईल . शिवसैनिकाना या पाटोळेचा राग येत चालला आहे.
अगदी बरोबर
खुप छान विश्लेषण साहेब 🚩🚩👍👍🙏🙏
नाना पाटोळेना विदर्भ सोडून कोण विचातंय उद्धव साहेबांशिवाय काँग्रेस च काहीच चालणार नाही सुज्ञासा अधिक नं लगे
खूप मनातलं बोललात साहेब बीजेपी सरकार फालतू आणि नालायक पक्ष नाही
Uddhav Balasaheb Thakrey is best ❤❤❤ congress che nana patole jast udaychi garaz nahi.... Because of Shiv Sena (UBT) , MVA Maharashtra madhe jivant jhali ❤❤❤
मीध्यां कडे सर्व यंत्रणा आहे,पैसा पावर आहे,खोके आहे,, सत्ता परिवर्तन झाल्यावर,एक खासदार निवडून आणणं गददाराना कठीण जाईल 🚩
खरं आहे तथ्य आहे निवडणुकीत मध्ये उद्धव ठाकरेंचाच बोलबाला होता.
100% wright sir
कॉंग्रेस जागा उद्धव ठाकरे यांच्या मुळे आल्या आहेत
शे शहा बोलले होते तेच उध्दव साहेब ठाकरे यांनी केले ऊखाड के फेक दिया
Great comment
टरबुजा ने पण स्वतः चा पक्ष संपवायला मदत केली. 😀😃
आणि कॉंग्रेसने पुर्ण भारतातील स्वतः ची स्थिती बघावी नंतर बोलावे......
काँग्रेसला जर जास्त माज आला असेल तर स्वतंत्र निवडणूक लढून जिंकून दाखवा.उद्धव साहेबांनी भाजपची साथ सोडली तर २३ जागावरून ९ जगावर आणले. लोकसभेला जर साथ नसती तर गेल्या वेळेच्या आलेल्या जागा पण आल्या नसत्या.
पटोले हे भाजपचे होते ते काँग्रेस मध्ये सामील झाले तेंव्हा भाजपा कुठे होती भाजपने यांना हाताशी धरले आहे का?
ठाकरे साहेबांनी भा.ज.प.संपवली म्हणजेच मोगलाई संपवली
Barobar
Jabardast Vishleshan sir
Perfect analysis!
Great
ठाकरे यांच्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रात टिकून आहे त्यामुळे त्यांनी त्यांची भाषा सुधारावी
बरोबर आहे
Right saheb
अगदी बरोबर आहे.
Vote for निखील वागळे पत्रकार
Maharashtra vote for Uddhav Bala sahab thakare Shivsena यांचा पाठिंबा मुळे महा विकास आघाडी सरकार सर्वात जास्त जागेवर निवडून आले आहे हे विसरू नका उध्दव बाला साहेब सर्वणा ताकत देत आहे
अगदी बरोबर आहे दादा 🙏🙏
थोडी फार धुसफुस असतेच❤
काॅंग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे.❤
पण तरीही शांततेत समजुन घेणे आवश्यक आहे.❤
उद्धव जी मुळेच काँग्रेस चे हे यश आहे हे त्यांनी विसरू नये .
काँग्रेस ने अतिशहांपणा करू नये.
त्यांना १४ सीट शिवसेना, राष्ट्रवादी आणि जरांगेंच अंदोलान यामुळे मिळाले आहेत. महाराष्ट्रामध्ये काँगेस नेतृत्व प्रभावहीन आहे अजूनही.
वागळे साहेब अभिनंदन. सत्य आहे.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
सत्य बाजू घेतलित धन्यवाद
बिलकुल खर आहे
भाजपची ताकद फक्त असली शिवसेनेमुळे होती. हे आता लक्षात आले असेल
ठाकरेंना संपवता संपवता
विरोध करणारे संपले
ONLY THAKRE BRAND 💪💪🚩
बरोबर आहे सर तुमचे
आता पुढील निवडणुकी मा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एकटं लढावे.......
आणि जनतेच कल्याणसाठीच संघर्ष करत राहावा......
Very descriptive and good one 👌🏼
I salute you Udavji
Saheb yes that's true. ... ☝👌👍✌
100 💯 Right bole Saheb 👍
निखिल वागळे साहेब खरं वास्तव सांगत आहे अभिमान वाटतो
जय महाराष्ट्र
Correct
काँग्रेसनी जास्त माजू नये
Saheb excellent
ठाकरे यांच्या मुळेच कॉंग्रेस तरली.
नाना पटोले हा माजूरडा माणूस आहे....
त्यानेच नाटकं सुरु केलेत...
1 जागा होती काँग्रेसची 13 झाल्या फक्त शिवसेना आणि पवार होते म्हणुन
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
साहेब बरोबर आहे ❤❤
सामण्या जनता उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे हे खरे वास्तव आहे
एकीचे. बळ.मोठे. असते. हे विसरू नका
महाविकस आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेच करू शकतात
Agree
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पक्षप्रमुखांचा अपमान करू नये व गर्वाने वागू नये महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुखांचा अपमान आम्ही कट्टर शिवसैनिक खपवून घेणार नाही नाहीतर त्यांनी समजून जावे आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या तालमीत वावरलो आहोत
जय महाराष्ट्र
एक कट्टर शिवसैनिक
उद्धव साहेबांनी तुम्हाला सपोर्ट केला म्हणून काँग्रेस मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत आहेत.जास्त उडू नका काँग्रेसवाल्यांनो.नाहीतर भाजपाचे उद्धव साहेबाना शिवाय काय झाले ते समोरच आहेत.उद्धव साहेबांच्या सेनेची मत काँग्रेसला,राष्ट्रवादीला मिळाली पण ह्या दोघांची मते उद्धव ठाकरेंच्या सेनेला मिळाली नाहीत.
Borobar
महाविकास आघाडी ही फक्त ठाकरे मुले आहे कोनीही हवेत ऊडु नये