प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच अकोला मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये परिचित झालेला आहे जर प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर निवडून आले तर भारत देशामध्ये अकोला मतदार संघाचे नाव निश्चितच मतदारसंघाच्या विकासाच्या अग्रेसर असेल संविधान आणि लोकशाही फक्त मतदारांना सांगण्यासाठी ठेवू नका जातीच्या आधारावर मतदान नको आहे विकासाच्या मुद्द्यावर मतदान झाले पाहिजे
जातीचा अभिमान जात नसतो, बाबासाहेबांना देखील लोकांनी निवडून दिल नव्हत आणि यावेळेस पण लोक जात बघून त्यांना मतदान करणार नाही. दुर्दैव आहे चांगला उमेदवार असून सुद्धा अकोल्यातील लोकांनी गेली ३-४ निवडणुकीत माती खाल्ली.
या वेळी, ऍड. बाळासाहेब आंबेडकर साहेब... निष्कलंक,चारित्र्यसंपन्न,उच्च विद्याविभूषित,सर्व समाजघटक यांना सामावून घेणारे आदर्श बहुआयामी, वैचारिक विचारांचे वारसदार,अल्पसंख्यांक, ओबीसी,मायक्रो ओबीसी,कुणबी, शेतकरी,शोषित,वंचित या सर्व समुहाबद्दल अतिषशय संवेदनशील,जागृत उमेदवार आहेत,आणि या निवडणुकीत विक्रमी मताने ते निवडून येतीलच...त्यांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पत्रकार पॅनल एकांगी मांडणी करताय,हे फार दुर्दैवी आहे.कृपया वेळीच दुरुस्ती करून निःपक्षपाती आणि वास्तव मांडणी व्हावी,जेणेकरून आगामी काळात तुम्हाला आजच्या विश्लेषणा बद्दल अपराधी पणाची भावना वाटणार नाही. अनुभवी व्यक्तीमत्व,महाराष्ट्रातील एकमेव स्पष्ट बोलणारे( बाळासाहेबांचे गत अनेक वर्षांचे सार्वजनिक जीवनातील भाषणे ऐकावेत) ... ऍड .बाळासाहेब आंबेडकर हे लवकरच कळेल.
म्हणजे यांना एवढा हुषार उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल बोलत नाही किती जातीवादी आहे हे जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे उमेदवार हे एकाच विचारधारेचे आहेत हीच विचारधारा मुस्लिमांना घातक आहे म्हणून मुस्लिमांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मतं द्यावी ही नम्र विनंती
सर्व ओबीसी, बारा बलुतेदार 18अलुटेदार बौध्द, दलित आणि मुस्लिम यांचा बाळासाहेबांना पाठिंबा असणार व ते 100 टक्के निवडून येणार कारण बाळासाहेब या सर्वासाठी च राजकारणात आहेत
येत्या 2024 चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा
अॅड प्रकाश आंबेडकर साहेब हे सगळ्यांना घेउन चालणारे आहेत, ते बुद्धिमान व लोकसभेत प्रश्न व कायदे करण्यात योग्य आहेत, बाकी दोन्ही आर एस एस चे पिल्ले आहेत, एक मराठा कोटी मराठा क्ष, जय शिवराय
मराठा समाज महायुती आणि महाविकास आघाडी यांनी दिलेल्या दोन्ही पण उमेदवाराला मतदान करणार नाही. असा जरांगे पाटलांचा इशारा आहे. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
हे सर्व एक सामान्य व्यक्ती सारखं निरीक्षण करत आहेत ,यात पत्रकार म्हणून जे विश्लेषण पाहिजे ते दिसत नाही ,असा ही एक भास होतो की यांचा फार कमी अभ्यास आहे ,अकोला या मतदार संघात,विशेष एक महोदय पत्रकार म्हणत आहे की आंबेडकर सहेबामुळे जातीवाद वाढला वरून हे पण सांगत आहे की मराठा मतदान हे मराठा व्यक्तीलाच टाकतात . दुसरा मुद्दा हा की हे सर्व पत्रकार हे विसरले की बाळासाहेब आंबेडकर हे अतिशय हुशार आणि स्वतः वकील असल्यामुळे त्यांना कायद्याचं प्रचड ज्ञान आहे, खर ते खुल जास्त वेळ त्यांनी समाजकारण आणि राजकारण मध्ये दिला आहे, अकोल्याचे खासदार म्हणून ते पूर्ण पाने इतर उमेदवार पेक्षा जास्त सक्षम आहेत , एवढे हुशार व्यक्तिमत्व असून देखील त्यांना काही ठराविक लोक मतदान करत नसेल तर ते जातीवादी आहेत ना ते जातीवर मतदान करत आहे ना मला तर मुळात हे पत्रकार वाटतच नाहीयेत.
पत्रकार लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणतात पण बाळासाहेबांचा तुम्हाला विजय तुम्हाला दिसत नाही तुम्ही लक्षात ठेवा बाळासाहेबांनी निवडून येतील फक्त आणि फक्त बाळासाहेब जय वंचित बहुजन आघाडी जय भीम
सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन अभिनंदन आशिकी जर बाळासाहेब आंबेडकर या मतदारसंघांमध्ये निवडून लढवत नव्हते त्यावेळेस या मतदारसंघ मध्ये जातीय समीकरण नव्हतं म्हणजे की वंचित वंचितांचे प्रश्न आजपर्यंत कोणी मार्गे लावलेत का त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय यावर कोणी बोलले का तुमच्या मते बाळासाहेबांनी तिथे निवडणूक लढवून जातीय समीकरण निर्माण केल्यास तुमचं म्हणणं आहे का मंग देशामध्ये मोदी मुळे एवढी आरक्त माजली एवढे लोकांचे बळी घेतले त्या मणिपूरमध्ये ते वाक्य शहर किती दिवस तरी जुळत राहिलं याच्याकडे तुम्ही कधी प्रश्न विचारलेत का त्यांना एक बहुजन माणूस जाऊन संसदेमध्ये जाऊन सर्व समाजाचे प्रश्न मांडत असेल तर तो का तुमच्या पोटात दुखत आहे याच्या अगोदर चार टर्म बीजेपीचा खासदार निवडून येत होता bजीपी च्या खासदारांना तुम्ही विकासाचे प्रश्न का विचारले नाहीत तुम्ही बाळासाहेबांच्या विरोधात मुस्लिम मतदान कसं होईल त्याकडे काँग्रेसने जास्त लक्ष दिलं होतं बाळासाहेबांना हरवण्यासाठी मुस्लिम उमेदवारी दिला जात होता आता सर्व काही बदललेला आहे प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येण्यास विरोध करत आहात हे स्पष्ट तुमच्या बोलण्यातून दिसत आहे वंचित बहुजन आघाडी ही असा पक्ष निर्माण होईल की त्याची ताकद अख्ख्या देशांमध्ये निर्माण होईल वंचित बहुजन आघाडीचा विजय असो सर्वांना अधिकार मतदानाचा दिलेला आहे संविधानाने त्याचप्रमाणे सर्वांना निवडणूक लढवण्याचा पण अधिकार दिलेला आहे एकालाच चार वेळेस खासदारकी द्यायची जो खासदार त्या शहराचं एकही काम केले नाही आणि सामाजिक ध्रुवीकरण याचा फटका दुसऱ्यावर ठेवायचा
आज श्रध्देय मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने देशातील राजकारण्यात सर्वात सक्षम,अभ्यासू,प्रामाणिक,संवेदनशील, निष्कलंक,मतदार संघाच्या विकासाचे धोरण असणारे सर्वोत्तम उमेदवार असताना जर राजकारण जाती धर्माच्या पलीकडे जो पर्यंत जात नाही तो पर्यंत जनतेची महांगाई,बेरोजगारी,शिक्षण,आरोग्य,लुट यातून सुटका होणे अशक्य आहे. या पञकारांची भूमिका विधायक राहून जनतेला योग्य दिशादर्शन होणे आवश्यक असताना प्रस्थापित राजकीय पक्ष व राजकारणी विशेषतःभाजप,काॅग्रेस ची भलावण करणारी दुर्दैवाने ठळकपणे दिसते.परंतु आता जनतेनेच आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून देणे आवश्यक आहे.
ईथे,विकासाचे काही देणेघेणे नाही .जातीवर मतदान होते म्हणून अकोला मागास राहीला अजूनही वेळ गेली नाही वंचीतला निवडून द्या विकास करून घ्या.बाळासाहेब संसद पटू आहेत.
2024 ला महाराष्ट्रातील तमाम जानते कडुन अकोलावाशियांना हात जोडुन नम्र निवेदन है कि एकदा बाडासाहेबावर विस्वास ठेवुन तुमची सेवा करण्याची संधी द्या...... विश्वास तुटणार नहीं याची लेखी हमी......जय शिवराय जय महाराष्ट्र
मुस्लिम मतदान काँग्रेस कडे गेले तर मग अवघड आहे कार्यकर्त्यांनो लागा कामाला जसं जसं मतदान तारीख जवळ येत आहे तस तसा मुस्लिम समाज बीजेपी ची भीती दाखवून काँग्रेस कडे वळत आहे असच होत राहिले तर मग वंचित च अवघड होईल अभी नही तो कभी नही लागा कामाला
सप्रेम जयभीम साहेब या आताचे पत्रकार बोलतात कि अॅड बाळासाहेब आंबेडकर आल्या मुळे जाती वाद वाढला हे चुकीचे आहे या पत्रकारानी विचार करून बोलणे आवश्यक आहे हे पत्रकार चे जातीवाद वाढवतात का काय असा प्रश्न तयार होतनी दिसत आहै परंतु या वेळेस अॅड बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हेच विजयी होतील या मध्ये वाद नाही साहेब या पत्रकाराचे नांवे लक्षात ठेवणे आवश्यक आहे साहेब
Sarv patrakar narration set karat ahe ki 5 varsha pasun abhay patil samajik karyat ahe parantu ground paristithi ashi ahe ki abhay patil ha olkhicha chehra bilkul ch nahi Ani to kattar hindutva wadi ahe tyamule Muslim matdar prakash ambedkar kade ch rahil
तुम्ही सर्व पत्रकार लक्षात ठेवा... येणार तर फक्त आंबेडकरच.. ✊
फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब
वंचित आघाडी जिंदाबाद 🇪🇺🇪🇺💯🔥💙
प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच अकोला मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये परिचित झालेला आहे जर प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर निवडून आले तर भारत देशामध्ये अकोला मतदार संघाचे नाव निश्चितच मतदारसंघाच्या विकासाच्या अग्रेसर असेल संविधान आणि लोकशाही फक्त मतदारांना सांगण्यासाठी ठेवू नका जातीच्या आधारावर मतदान नको आहे विकासाच्या मुद्द्यावर मतदान झाले पाहिजे
जातीचा अभिमान जात नसतो, बाबासाहेबांना देखील लोकांनी निवडून दिल नव्हत आणि यावेळेस पण लोक जात बघून त्यांना मतदान करणार नाही. दुर्दैव आहे चांगला उमेदवार असून सुद्धा अकोल्यातील लोकांनी गेली ३-४ निवडणुकीत माती खाल्ली.
वंचित आघाडी जिंदाबाद 🇪🇺💯
अभय पाटील संघाचा स्वयंसेवक आहे हे... सांगा ना.. बैलांनो😂😂
घासुन नाय तर ठासून येणार
वंचित बहुजन आघाडी❤
मीडिया ला प्रकाश आंबेडकर यांचा विजय दिसू लागल्याने पोटदुखी वाढलीय
प्रकाश आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी विजय होणार विजय होणार विजय होणार
या वेळी, ऍड. बाळासाहेब आंबेडकर साहेब... निष्कलंक,चारित्र्यसंपन्न,उच्च विद्याविभूषित,सर्व समाजघटक यांना सामावून घेणारे आदर्श बहुआयामी, वैचारिक विचारांचे वारसदार,अल्पसंख्यांक, ओबीसी,मायक्रो ओबीसी,कुणबी, शेतकरी,शोषित,वंचित या सर्व समुहाबद्दल अतिषशय संवेदनशील,जागृत उमेदवार आहेत,आणि या निवडणुकीत विक्रमी मताने ते निवडून येतीलच...त्यांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही पत्रकार पॅनल एकांगी मांडणी करताय,हे फार दुर्दैवी आहे.कृपया वेळीच दुरुस्ती करून निःपक्षपाती आणि वास्तव मांडणी व्हावी,जेणेकरून आगामी काळात तुम्हाला आजच्या विश्लेषणा बद्दल अपराधी पणाची भावना वाटणार नाही.
अनुभवी व्यक्तीमत्व,महाराष्ट्रातील एकमेव स्पष्ट बोलणारे( बाळासाहेबांचे गत अनेक वर्षांचे सार्वजनिक जीवनातील भाषणे ऐकावेत) ... ऍड .बाळासाहेब आंबेडकर हे लवकरच कळेल.
येवढे अभ्यासक बाळासाहेब उमेदवार असताना हे जातीवाचक विचार करतात हा विचार बदलायचा म्हणून वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
म्हणजे यांना एवढा हुषार उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल बोलत नाही किती जातीवादी आहे हे जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉
मराठा समाज वंचित बहुजन आघाडी सोबत आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
मराठा समाजाच्या विरोधात वंचित काम करते
@@atulgundpatil9552अफवा पसरवू नको मराठा आरक्षण साठी वंचित चा पाठिंबा होता... राजकारणी मंडळी कोणीच गेलं नव्हत बाळासाहेब जरांगे पाटील चे भेट घेऊन आले..
Adv बाळासाहेब च जिंकणार
Onlyvba
ओनली वंचित बहुजन आघाडी, अब की बार, बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
या वेळेस तुमच्या सर्व पञकाराची समिकरणे बाळासाहेब तुमची बाकीत फेल करणार आणि ते दोन ते आडीच लाखाने येणार
मराठा समाजाने प्रकाश आंबेडकर यांना मतदान करून हे लोकं जातीवर मतदान आहे असं म्हणतात ते मोडीत काढावे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
फक्त वंचित बहुजन आघाडी विजय होणार विजय होणार विजय होणार
यावेळेला मराठा समाजातील बहुसंख्य मतदार हे बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करतील.......
हे पत्रकार वाटत नाहीत पक्षाचे प्रवक्ते वाटतात
या पत्र कार चा करेक्ट कार्यक्रम होई ल पोट दुखत आहे 😂वंचित बहुजन आघाड़ी बाकी गेल चूली त
येणार तर... फक्त आंबेडकर✊✊
यांची जळते अभय पाटील यांना कोण ओळखते आंबेडकर साहेब यांच्या पुढे उभे राहण्याची लायकी नाही
वंचित बहुजन आघाडी✊✊
तुम्ही पत्रकार सुद्धा जातीवादी आहे प्रकाश आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटते जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
यात बसलेले पत्रकार पण निष्पक्ष नाहीत. गोदी मीडिया
बरोबर साहेब
अभय पाटील संघाचा स्वयंसेवक आहे त्याला मुस्लिम मतदान करतील का ❓❓😂😂
नाही
भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे उमेदवार हे एकाच विचारधारेचे आहेत हीच विचारधारा मुस्लिमांना घातक आहे म्हणून मुस्लिमांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मतं द्यावी ही नम्र विनंती
Ho kartil
Abhy patil vijay
चालते त्यांना....RSS vala....tyannna kahi swabhiman nahi
सर्व ओबीसी, बारा बलुतेदार 18अलुटेदार बौध्द, दलित आणि मुस्लिम यांचा बाळासाहेबांना पाठिंबा असणार व ते 100 टक्के निवडून येणार कारण बाळासाहेब या सर्वासाठी च राजकारणात आहेत
या पुर्ण हावामान खात्याचे आदांज माननिय प्रकाश आंबेडकर साहेब बदलतील
येत्या 2024 चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा
अॅड प्रकाश आंबेडकर साहेब हे सगळ्यांना घेउन चालणारे आहेत, ते बुद्धिमान व लोकसभेत प्रश्न व कायदे करण्यात योग्य आहेत, बाकी दोन्ही आर एस एस चे पिल्ले आहेत, एक मराठा कोटी मराठा क्ष, जय शिवराय
ओन्ली वंचित बहुजन आघाडी
काॅंग्रेसचा उमेदवार अभय पाटील हा संघाचा स्वयंसेवक आहे हे सत्य जाहिर मांडायला त्रास होतो का ❓
अभय पाटील कोण आहे हे सांगा काँग्रेस पण जातीवादी आहे हे जनतेने ओळखले आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
मराठा समाज महायुती आणि महाविकास आघाडी यांनी दिलेल्या दोन्ही पण उमेदवाराला मतदान करणार नाही.
असा जरांगे पाटलांचा इशारा आहे.
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
हे सर्व एक सामान्य व्यक्ती सारखं निरीक्षण करत आहेत ,यात पत्रकार म्हणून जे विश्लेषण पाहिजे ते दिसत नाही ,असा ही एक भास होतो की यांचा फार कमी अभ्यास आहे ,अकोला या मतदार संघात,विशेष
एक महोदय पत्रकार म्हणत आहे की आंबेडकर सहेबामुळे जातीवाद वाढला
वरून हे पण सांगत आहे की मराठा मतदान हे मराठा व्यक्तीलाच टाकतात .
दुसरा मुद्दा हा की
हे सर्व पत्रकार हे विसरले की
बाळासाहेब आंबेडकर हे अतिशय हुशार आणि स्वतः वकील असल्यामुळे त्यांना कायद्याचं प्रचड ज्ञान आहे, खर ते खुल जास्त वेळ त्यांनी समाजकारण आणि राजकारण मध्ये दिला आहे,
अकोल्याचे खासदार म्हणून ते पूर्ण पाने इतर उमेदवार पेक्षा जास्त सक्षम आहेत ,
एवढे हुशार व्यक्तिमत्व असून देखील त्यांना काही ठराविक लोक मतदान करत नसेल तर ते जातीवादी आहेत ना
ते जातीवर मतदान करत आहे ना
मला तर मुळात हे पत्रकार वाटतच नाहीयेत.
Only बाळासाहेब आंबेडकर
फक्त वंचित बहुजन आघाडी❤❤
पत्रकार लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणतात पण बाळासाहेबांचा तुम्हाला विजय तुम्हाला दिसत नाही तुम्ही लक्षात ठेवा बाळासाहेबांनी निवडून येतील फक्त आणि फक्त बाळासाहेब जय वंचित बहुजन आघाडी जय भीम
तुम्ही सगळे काँगेस चे चेहरे दीसतात
बाळासाहेब हेच शेतकरी हिताचे आहे
प्रकाश आंबेडकर साहेबच जिंकणार 100%✌✌
येणार तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी येणार...
प्रा मधू जाधव यांच्या मागे किती मतदार आहेत?
तरीही त्यांचे मते बाळासाहेब आंबेडकर निवडून येतील… हे भाकीत खरे व्हावे…🎉
VBA jindabaad jindabaad jindabaad 💙🌹💙🌹💙🌹
एक मराठा लाख मराठा फक्त वंचित
अभय पाटील आरएसएस वृत्तीचा आहे जय संविधान
बाम्हणे सर वेवस्तीत बोलले आणि अभ्यासपूर्ण बोलले बाकी चे धुस्स स स स .....
जरांगे पाटलांच्या भावना जर मराठा समाजाला समजल्या असतील तर मराठा समाज नक्कीच वंचितला सपोर्ट करतील..... ❤
Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤
सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन अभिनंदन आशिकी जर बाळासाहेब आंबेडकर या मतदारसंघांमध्ये निवडून लढवत नव्हते त्यावेळेस या मतदारसंघ मध्ये जातीय समीकरण नव्हतं म्हणजे की वंचित वंचितांचे प्रश्न आजपर्यंत कोणी मार्गे लावलेत का त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय यावर कोणी बोलले का तुमच्या मते बाळासाहेबांनी तिथे निवडणूक लढवून जातीय समीकरण निर्माण केल्यास तुमचं म्हणणं आहे का मंग देशामध्ये मोदी मुळे एवढी आरक्त माजली एवढे लोकांचे बळी घेतले त्या मणिपूरमध्ये ते वाक्य शहर किती दिवस तरी जुळत राहिलं याच्याकडे तुम्ही कधी प्रश्न विचारलेत का त्यांना एक बहुजन माणूस जाऊन संसदेमध्ये जाऊन सर्व समाजाचे प्रश्न मांडत असेल तर तो का तुमच्या पोटात दुखत आहे
याच्या अगोदर चार टर्म बीजेपीचा खासदार निवडून येत होता bजीपी च्या खासदारांना तुम्ही विकासाचे प्रश्न का विचारले नाहीत तुम्ही बाळासाहेबांच्या विरोधात मुस्लिम मतदान कसं होईल त्याकडे काँग्रेसने जास्त लक्ष दिलं होतं बाळासाहेबांना हरवण्यासाठी मुस्लिम उमेदवारी दिला जात होता आता सर्व काही बदललेला आहे प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येण्यास विरोध करत आहात हे स्पष्ट तुमच्या बोलण्यातून दिसत आहे वंचित बहुजन आघाडी ही असा पक्ष निर्माण होईल की त्याची ताकद अख्ख्या देशांमध्ये निर्माण होईल वंचित बहुजन आघाडीचा विजय असो सर्वांना अधिकार मतदानाचा दिलेला आहे संविधानाने त्याचप्रमाणे सर्वांना निवडणूक लढवण्याचा पण अधिकार दिलेला आहे एकालाच चार वेळेस खासदारकी द्यायची जो खासदार त्या शहराचं एकही काम केले नाही आणि सामाजिक ध्रुवीकरण याचा फटका दुसऱ्यावर ठेवायचा
आज श्रध्देय मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने देशातील राजकारण्यात सर्वात सक्षम,अभ्यासू,प्रामाणिक,संवेदनशील,
निष्कलंक,मतदार संघाच्या विकासाचे धोरण असणारे सर्वोत्तम उमेदवार असताना जर राजकारण जाती धर्माच्या पलीकडे जो पर्यंत जात नाही तो पर्यंत जनतेची महांगाई,बेरोजगारी,शिक्षण,आरोग्य,लुट यातून सुटका होणे अशक्य आहे.
या पञकारांची भूमिका विधायक राहून जनतेला योग्य दिशादर्शन होणे आवश्यक असताना प्रस्थापित राजकीय पक्ष व राजकारणी विशेषतःभाजप,काॅग्रेस ची भलावण करणारी दुर्दैवाने ठळकपणे दिसते.परंतु आता जनतेनेच आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून देणे आवश्यक आहे.
Only VBA prakash ambedkar sir 💪💪
पत्रकारिता चालू आहे की काँग्रेसचा प्प्रचार चालू आहे काही समजणार आहे साहेब
Congresscha prachar chalu ahe
हि पत्रकार परिषद केवळ अभय पाटील साहेब यांच्या साठी च बोलवली आहे असे वाटते साहेब
मा. प्रकाश आंबेडकर निवडूण येतील अकोला मतदार संघात.
कोण आहे हे जनता वंचित बहुजन आघाडी सोबत आहे
R/s.Harshda Parab Mam🎉🎉🎉Jaybhim!!!
Only VBA 🎉
अभय पाटील + R S S. = B J P
WANCHIT ZINDABAD 2024 onwards
VBA❤
Only ad. Balasaheb ambedkar
AIMIM OR VBA😊😊😊😊😊
अभय पाटील आरएसएस चे अनुप धोत्रे नवखे घराणेशाही च उमेदवार आहे, त्यामुळे बाळासाहेब हे सर्व व्यापक उमेदवार आहे
Akola,,taluka,adsh, prakash shelke
ईथे,विकासाचे काही देणेघेणे नाही .जातीवर मतदान होते म्हणून अकोला मागास राहीला अजूनही वेळ गेली नाही वंचीतला निवडून द्या विकास करून घ्या.बाळासाहेब संसद पटू आहेत.
वंचित बहुजन आघाडी. बाळासाहेब आंबेडकर .चिन्ह प्रेशर कुकर ❤
Only vba jindabad
Jatidharm tumchysarkhe andhale asnare anat astat -jay bhavani jay shivaji jay Bharat jay sanvidhan
मराठा कुनबी वोट विभागले जाना र मात्र दलित मुस्लिम ओबीसी वोट या वेलेस एड प्रकाश अंबेडकर ला फायदा होई ल
VBA 💙🙏
Only Ambedkar
Vba ❤
2024 ला महाराष्ट्रातील तमाम जानते कडुन अकोलावाशियांना हात जोडुन नम्र निवेदन है कि एकदा बाडासाहेबावर विस्वास ठेवुन तुमची सेवा करण्याची संधी द्या...... विश्वास तुटणार नहीं याची लेखी हमी......जय शिवराय जय महाराष्ट्र
Only VBA
Balasaheb Ambedkar Yenar 100/
VBA Only
VBA✌️
मुंबई तक चॅनलला अकोला मतदार संघात एवढा इंटरेस्ट का आहे?
मुस्लिम मतदान काँग्रेस कडे गेले तर मग अवघड आहे
कार्यकर्त्यांनो लागा कामाला जसं जसं मतदान तारीख जवळ येत आहे तस तसा मुस्लिम समाज बीजेपी ची भीती दाखवून काँग्रेस कडे वळत आहे असच होत राहिले तर मग वंचित च अवघड होईल अभी नही तो कभी नही लागा कामाला
अभय पाटील यांची पाटी कोरी आहे आंबेडकर हे भाजप ची बी टीम आहे👉 धौतरे चा बाप 15 वर्षे खासदार होता म्हणून अभय पाटील खासदार होणार
सप्रेम जयभीम साहेब या आताचे पत्रकार बोलतात कि अॅड बाळासाहेब आंबेडकर आल्या मुळे जाती वाद वाढला हे चुकीचे आहे या पत्रकारानी विचार करून बोलणे आवश्यक आहे हे पत्रकार चे जातीवाद वाढवतात का काय असा प्रश्न तयार होतनी दिसत आहै परंतु या वेळेस अॅड बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हेच विजयी होतील या मध्ये वाद नाही साहेब या पत्रकाराचे नांवे लक्षात ठेवणे आवश्यक आहे साहेब
अभय पाटील निवडून येण्याची शक्यता
Balasaheb Ambedkar
Dr Abhay Patil yenar
ओवेसी आणि आंबेडकरांनी ह्यावेळी भाजपा ला निवडून आणायचा विडा उचलला आहे असे दिसते
Kunbi,hi,jat,aahe, Jay shree Ram Jay bhavani Jay Jay shiwaji jay,,kunbi
Prakash shelke
Sarvachya Sarv Patrakar Prakash Ambedkar Yanchya Virodhat Boltat Avadha Jatiywad ha Jatiywad Band kara Janta la sarv Samjte
ताई या जे प्रत्रकार आहे हे खरे आहेत की पक्ष पाती आहेत हे तुमच्या लक्षात आलेच असेल हे गु खाणार प्रत्रकार आहे की जनतेच्या आवाज आहे
अभय पाटील ओन्ली🎉😅😮
MHA Vikas aaghadi Bhajpa BTM aahe Prakash Ambedkar jagtik darja ke vaicharik vicharvant aahe
only vba
वंचित + भाजपा = वेगळा विदर्भ, बामणी कावा आतून सेटिंग
Abhay patil BJP mdhye janar✅
या विश्लेषक कोणी आणले हे सगळे काँग्रेस वाले
Sarv patrakar narration set karat ahe ki 5 varsha pasun abhay patil samajik karyat ahe parantu ground paristithi ashi ahe ki abhay patil ha olkhicha chehra bilkul ch nahi Ani to kattar hindutva wadi ahe tyamule Muslim matdar prakash ambedkar kade ch rahil
80%मुस्लिम,साहेब,वंचित,ला, मिडेल