राज्य सरकारने,केंद्र सरकारने या देशातील शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे .समाजातील बहुसंख्य लोक शिक्षणापासून वंचित रहावेत, अशी शिक्षण पद्धती देशात लागू आहे.
आज राज्यातील बहुतांश बहुजन समाजातील तरुणांना धर्माच्या नावाखाली भडकवल जात त्यांच्या डोक्यात हे देव,धर्म याबाबत नको त्या गोष्टी करत राहतात आणि स्वतः च आयुष्य उद्ध्वस्त करुन बसतात आज राज्यातील असंख्य बहुजन समाजातील तरुणांना रोजगार नाही ठराविक पक्षाच्या नेत्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी या बहुजन समाजातील तरुणांना जवळ करुन स्वतः च राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकारणात सक्रिय राहण्यासाठी,पदांचा उपभोग घेण्यासाठी,तसेच समाजात तेढ निर्माण करण्यासाठी,दंगे, मोर्चा, आंदोलन,सभा, रास्तारोको, करण्यात या बहुजनांच्या तरुणांना पुढे केल जात नंतर या तरुणांना कुठेही नोकरी मिळत नसते या प्रकारे आज राज्यात बहुजनांच्या तरुणांचा वापर करून घेतला जात आहे
वंचित बहुजन आघाडीचा सर्वांना मोफत शिक्षणाचा व आरोग्य सेवा अजेंडा पहिल्यापासून पहिल्या पासून आरएसएसला ठणकावुन जाब विचारणारा व टीका करणारा एक ही नेता देश्यात नाही फक्त एड् बाळासाहेबच समोरासमोर त्यांना जाब विचारू शकतात सर्वच पारंपरिक पक्षातील नेते पुढारी मनुवाद्यांच्या ब्राह्मणी तिढ्यात अडकलेले आहेत एड् प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेऊन सर्वच पारंपारिक सर्वच पक्षातील आरएसएसच्या बामणी तिढा अडकलेल्या ईडी इन्कम टॅक्सच्या फेऱ्या खाली असलेल्या सर्वच नेत्यांना मोदीला हरवण्यासाठी मैदानात उतरून करो या मरोचे आव्हान स्वीकारले पाहिजे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सुद्धा मनुस्मृती चा आगाज आहे. हे जनतेचे समजून घेण्याची गरज आहे.
आता चे सरकार लोकांना धर्माच्या नावाखाली भर्कवटतो लोकांनी धर्माचा पगडा बाजूला ठेवला पाहिजे
राज्य सरकारने,केंद्र सरकारने या देशातील शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे .समाजातील बहुसंख्य लोक शिक्षणापासून वंचित रहावेत, अशी शिक्षण पद्धती देशात लागू आहे.
मनुवादी विचाराने अशा प्रकारे शिक्षणाचे वाटोळे केले आहे. उपयुक्त माहिती बाबत धन्यवाद. 🌹🙏🏻
राईट लोकन है कधी समजेल भाऊ
Very very good speech
सरकार वर दबाव आणला पाहिजे
Very nice 🎉
हा माझा मित्र 2007 नंतर आज you tube वर भेटला.thanks to intrnet
Sunder mahti dili ahe
आज राज्यातील बहुतांश बहुजन समाजातील तरुणांना धर्माच्या नावाखाली भडकवल जात त्यांच्या डोक्यात हे देव,धर्म याबाबत नको त्या गोष्टी करत राहतात आणि स्वतः च आयुष्य उद्ध्वस्त करुन बसतात आज राज्यातील असंख्य बहुजन समाजातील तरुणांना रोजगार नाही ठराविक पक्षाच्या नेत्यांनी स्वतः च्या फायद्यासाठी या बहुजन समाजातील तरुणांना जवळ करुन स्वतः च राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकारणात सक्रिय राहण्यासाठी,पदांचा उपभोग घेण्यासाठी,तसेच समाजात तेढ निर्माण करण्यासाठी,दंगे, मोर्चा, आंदोलन,सभा, रास्तारोको, करण्यात या बहुजनांच्या तरुणांना पुढे केल जात नंतर या तरुणांना कुठेही नोकरी मिळत नसते या प्रकारे आज राज्यात बहुजनांच्या तरुणांचा वापर करून घेतला जात आहे
Very nice lecture
Right sir Jay bhim jay sanvidhan jay Bharat 🙏
Right Sir 👌👌🙏🙏🙏💐💐💐
सत्यशोधक सिनेमा अनेकांनी पाहावे
पुस्तकें वाचत नसाल तर सिनेमातून दृक श्राव्य दोन्ही घडून येईल
This is reality of Indian SOCIO -Education ,that illitericy is maintained ,No imaginary RAM will safeguard your rites, AAWAZ INDIA Bravo ,JAIBHIM
Jay Bhim 🙏 Jay sanvidhan 🙏👌
Jay bhim jay Savidan,
जागृती अभियान राबविण्यात आले पाहिजेत. पण BJP यात अनेक नवीन फंडे तयार करेल. सत्ता परिवर्तन हाच एक पर्याय शिल्लक आहे.
कोर्ट मध्ये जाणे अपेक्षित आहे लोक चळवळ करणे जरुरी आहे
मनूने असा कोणताही आदेश दिला नाही.
Thanks you sir
Great
वास्तव
Jay Bhim
शिक्षक अपले च नातेवाईक मीत्र मोफत फरम भरुन घेतता है परीसतीती आहै
I am interested
Dharmachya naadi lagale tari sagalyanche dharm hey changali shikawan detat sarv dharmane sarv manasana sukhane yektra rahanyachi ani waganyachi shikawan dili aahe kutalahi ani konachahi dharm waeit nahi sarv dharm samanatechi shikawan detat parantu manus matra aapala ahampana bajula tewat nahi hi sarya dhrmanchi shokantika aahe
Desh. Me. Sabhi. Bachche. KO. Atyadhunik. Aur. Vignyawadi. Shiksha. Ki. Jarurat. Hai . Sabko. Saman. Awasar. Milana. Chahiye aur. Yah desh ke. Bachche ka. Maulik. Adhikar. Hai.
Jiwant asunhi melele ahet he murdad lok tyacha mule samajach jagruk lokach watol hotay tyana kutehi nahi pashu sarkhe kahi ghen den nahi
He Prakash Ambedkar ka bolat nahi.... ki te rss cha agenda implement karat aahet.. sadashiv pethet kai karat astat PA..
वंचित बहुजन आघाडीचा सर्वांना मोफत शिक्षणाचा व आरोग्य सेवा अजेंडा पहिल्यापासून पहिल्या पासून आरएसएसला ठणकावुन जाब विचारणारा व टीका करणारा एक ही नेता देश्यात नाही फक्त एड् बाळासाहेबच समोरासमोर त्यांना जाब विचारू शकतात सर्वच पारंपरिक पक्षातील नेते पुढारी मनुवाद्यांच्या ब्राह्मणी तिढ्यात अडकलेले आहेत
एड् प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेऊन सर्वच पारंपारिक सर्वच पक्षातील आरएसएसच्या बामणी तिढा अडकलेल्या ईडी इन्कम टॅक्सच्या फेऱ्या खाली असलेल्या सर्वच नेत्यांना मोदीला हरवण्यासाठी मैदानात उतरून करो या मरोचे आव्हान स्वीकारले पाहिजे.
jaybhim
फकत मनुच का नाव घेता असेल हिम्मत तर तालिबानची कट्टर पांथियाची नाव पण घ्याना असेल दांगित दम
शाळेत फळा नसेल तर चालेल पण राम मंदिर बांधणार
Faktu chanel