दादा फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. बरेच जण मोगलांनतर इंग्रजांच राज्य आले असा उल्लेख करतात , ते अत्यंत चुकीचे आहे . हे लोक मराठा साम्राज्याचा विचार करत नाही. त्याला आपलेच लोक कारणीभूत आहे. कारण आपल्या लोकांना आपलाच इतिहास माहित नाही हेच मोठं दुर्दैव आहे
आपल्या कडे भारतात व महाराष्ट्रात व जगात सुध्दा हिंदू द्वेष्टे भारत द्वेष्टे लोक व इतिहास कार भरपुर आहेत कोणत्याही भारतीयाला व महाराष्ट्राला कोणतेही बक्षीस पदक सहज मिळत नाही आपल्याला जग तुच्छ समजतात
बाकीची दुनिया आपल्याबद्दल काय विचार करते ह्याला शून्य किंमत आहे. आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, किती मेहनत घेतो हे सगळ्यांत जास्त महत्वाचं आहे. मी कर्नाटक आणि तामिळनाडू परिसरात ५ वर्षे काढली आहेत. महाराष्ट्राच्या लोकांच्या मानसिकतेत आणि त्या लोकांच्या मानसिकतेत मला फार फरक जाणवले. ते लोक अतिशय नम्र असून बिलकुल दिखावा करत नाहीत. स्वतःच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा प्रचंड अभिमान बाळगतात. लुंगी घालून फिरण्यात आणि जमिनीवर बसून केळीच्या पानावर जेवताना त्यांच्या तरुण मुलांना आनंद वाटतो. ते त्यांच्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडून आहेत. आपल्या मराठी तरुणांना आपल्या शेतकरी आईबापाची आणि त्यांच्या ग्रामीण भाषेची-राहणीमानाची लाज वाटते. शेतकरी घरातला आहे किंवा गावातला-खेड्यातला आहे असं सांगतांना संकोच वाटतो. कर्नाटक आणि तामिळनाडूचे तरुण मोठ्या गर्वाने आम्ही खेड्यातले आहोत आणि मातीत काम करतो असं सांगतात. मोडकी-तोडकी असली तरी पूर्ण आत्मविश्वासाने इंग्रजी बोलतात, अंग झटून मेहनत घेतात. मराठी माणसाचा स्वतःबाबतचा हाच न्यूनगंड मग सर्व क्षेत्रात जाणवतो. आपण अगोदर स्वतःला कमी समजणे थांबवले पाहिजे आणि स्वतःच्या संस्कृती-वातावरणाला आदर दिला पाहिजे. जग तुमचा आदर नंतरच करेल.
मी एक कट्टर नास्तिक व्यक्ती आहे. माझा अवतार, चमत्कार दैववाद इत्यादी भाकड गोष्टींवर विश्वास नाही. इतिहास सांगताना मनोरंजनासाठी मी काही योगायोगाच्या गोष्टी नक्कीच सांगत असतो पण त्या फक्त मिठासारख्या चवीपुरत्याच. आपण भारतीय महामानवांना अवतारी पुरुष म्हणून त्यांच्या पुरुषार्थाचा-कर्तृत्वाचा अपमान करतो. त्यामुळेच आपल्या संतांनी समाजजागृतीचे आणि समाज क्रांतीचे केलेले सगळे परिश्रम व्यर्थ गेले आहेत कारण आज संतांच्या लोककार्याऐवजी त्यांच्या चमत्काराच्या बाष्कळ कथाच आज लोकांना माहिती आहेत. संत एकनाथ, तुकोबाराय आणि समर्थ रामदास यांचे राजकीय आणि सामाजिक विचार ९९ % लोकांना माहीतच नाहीत. फक्त त्यांचा जयजयकार करून त्यांना पुतळे-मुर्त्या बनवून पुजल्याने त्यांचा जेवढा अपमान होतो आणि पराभव होतो तो अन्य कशानेही होत नाही. राम, कृष्ण, शिवाजीराया हे सर्वजण तुम्हा-अम्हासारखेच हाडामासाची माणसं होती, पण स्व-कर्तृत्वाने आणि स्वकार्याने महान बनलेली होती.
@@DrVijayKolpesMarathiChannel हिंदू धर्मात नास्तिक आस्तिक यांचा संघर्ष युरोप सारखा नाही रामायण मध्ये नास्तिक ॠषि जाबालि यांचा संवाद आहे राजा रामचंद्र यांच्याशी
मा.श्री.Doct.कोळपेजी❤🙏 कथानकाचे शिर्शक वाचून जिज्ञासा वाढली, आणि कथानक ऐकून आणि विषयाच्या अनुशंगाने आपण वर्तमान परिस्थिती कोणत्या कारणांमुळे बदलली गेली याचे विवेचन माझ्या मनात शंकेच्या अनेक पाली चूक चूक करून गेल्या.या बाबतीत सध्य परिस्थितीत कट्टर हिंदुत्व समर्थक असणाऱ्या,सामान्य आर्थीक परिस्थिती असणाऱ्या तरुणानि कसे वागावे यासाठी आपले मार्गदर्शन काय असेल ते कृपया सांगावे ही प्रार्थना करतो.
शिवरायांची ३-४ चरित्रे आणून मनःपूर्वक वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. स्वतःला कमजोर समजणे किंवा आर्थिक गोष्टींबद्दल न्यूनगंड बाळगणे बंद करावे. निष्ठा प्रामाणिक असतील आणि स्वधर्माभिमानी माणसाने प्रामाणिक कष्ट निर्भय होऊन केले तर लक्ष्मी मागे स्वतःहून येते. शिवचरित्राचे नियमित वाचन करून आणि छत्रसाल बुंदेला यांना महाराजांनी जो उपदेश केला होता तो आचरणात आणून आचरण करावे.
आपण हिंदू एवढया कोत्या मनाचे आहोत की दुसऱ्या धर्मातील व्यक्ति ना पटवून घेत नाही . बाजीराव मस्तानी उदाहरण घ्या. तुम्ही खोटे इतिहास कार म्हणताय तर खर काय ते सांगा. आम्ही ऐकायला तयार आहे. दुसऱ्या कडे एक बोट दाखवाल तेव्हा स्वतः कडे चार बोटे असतात विसरू नका. Please
मस्तानीला समाविष्ठ करून न घेण्यामागे तिचा धर्म नव्हता तर नानासाहेब पेशव्यांचे सत्ताकारण होते . मस्तानी हि मुस्लिम नसून हिंदूच होती. तिची आई जरी मुस्लिम असली तरी मस्तानी हि प्रणामी पंथाची उपासक होती. कृष्णभक्त आणि शुद्ध शाकाहारी होती. तिने तिच्या मुलाचे नाव कृष्ण असे ठेवले होते पण तिने पेशव्यांच्या सत्तेत वाटेकरी होऊ नये म्हणून तिला यावनी ठरवून तिच्या मुलांना जबरदस्तीने मुस्लिम पद्धतीने वाढवले गेले. ह्यात पेशव्यांचे राजकारण होते, ती हिंदूंची मानसिकता नव्हती. तिच्या बापाने छत्रसाल यांनी आंदण दिलेली मस्तानीची काल्पी आणि झाशी इथली जहागिरी आणि हिऱ्यांच्या खाणी अशी संपत्ती मात्र पेशव्यांनी हडपली. हिरोजी फर्जंद हे शहाजीराजांच्या मुस्लिम कलावंतीण "मता" हिचे पुत्र होते पण तरीही त्यांना मोठ्या सन्मानपुर्वक मराठा समाजात समाविष्ठ करून घेतलं होतं. अशी शेकडो उदाहरणे आहेत.
Kya navin aahe. AAJ HI me musleem nahi pan Mazi Bayako musalman aahe. Aaj he kashala??? Elections aarahe Bhaiji. Hindu Musalman karate raho. Desh wa samajme poison failao. Isase kis politics party ko fayada honga ye aap sab janate hae. Itihas koni lihala aahe he paha. Jai ho. Jai Bharat. Gajsingh ji ke bareme zoot bata rahe.
खुप सुंदर माहिती
दादा फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
बरेच जण मोगलांनतर इंग्रजांच राज्य आले
असा उल्लेख करतात , ते अत्यंत चुकीचे आहे .
हे लोक मराठा साम्राज्याचा विचार करत नाही.
त्याला आपलेच लोक कारणीभूत आहे.
कारण आपल्या लोकांना आपलाच इतिहास
माहित नाही हेच मोठं दुर्दैव आहे
आपल्या कडे भारतात व महाराष्ट्रात व जगात सुध्दा हिंदू द्वेष्टे भारत द्वेष्टे लोक व इतिहास कार भरपुर आहेत कोणत्याही भारतीयाला व महाराष्ट्राला कोणतेही बक्षीस पदक सहज मिळत नाही आपल्याला जग तुच्छ समजतात
बाकीची दुनिया आपल्याबद्दल काय विचार करते ह्याला शून्य किंमत आहे. आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, किती मेहनत घेतो हे सगळ्यांत जास्त महत्वाचं आहे. मी कर्नाटक आणि तामिळनाडू परिसरात ५ वर्षे काढली आहेत. महाराष्ट्राच्या लोकांच्या मानसिकतेत आणि त्या लोकांच्या मानसिकतेत मला फार फरक जाणवले. ते लोक अतिशय नम्र असून बिलकुल दिखावा करत नाहीत. स्वतःच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा प्रचंड अभिमान बाळगतात. लुंगी घालून फिरण्यात आणि जमिनीवर बसून केळीच्या पानावर जेवताना त्यांच्या तरुण मुलांना आनंद वाटतो. ते त्यांच्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडून आहेत. आपल्या मराठी तरुणांना आपल्या शेतकरी आईबापाची आणि त्यांच्या ग्रामीण भाषेची-राहणीमानाची लाज वाटते. शेतकरी घरातला आहे किंवा गावातला-खेड्यातला आहे असं सांगतांना संकोच वाटतो. कर्नाटक आणि तामिळनाडूचे तरुण मोठ्या गर्वाने आम्ही खेड्यातले आहोत आणि मातीत काम करतो असं सांगतात. मोडकी-तोडकी असली तरी पूर्ण आत्मविश्वासाने इंग्रजी बोलतात, अंग झटून मेहनत घेतात. मराठी माणसाचा स्वतःबाबतचा हाच न्यूनगंड मग सर्व क्षेत्रात जाणवतो. आपण अगोदर स्वतःला कमी समजणे थांबवले पाहिजे आणि स्वतःच्या संस्कृती-वातावरणाला आदर दिला पाहिजे. जग तुमचा आदर नंतरच करेल.
Khup chan sir 👌
खूप छान माहिती
खूपच छान माहिती आहे
खुप छान आहे माहिती
ऐकून सरांस असा की हे सगळे बुदधसमकालीन Buddhist होते हे लक्षात येते खूप खूप धन्यवाद आपले
खूप छान 👍👌👏...........
या सर्व राज्यांचे सविस्तर व्हिडिओ बनवा........🙏
Dada tumhi motivational videos banava. Mi tumcha khup motha chahata aahe. Mala tumchi storytailing khup aavadate. Love u dada❤️🥰🥰🥰
Jarur Banvin❤️
सुंदर माहिती
Nice information
सर आपले video खूप छान असतात
कृपया शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट पहिली व दुसरी कशी केली याचे सविस्तर video टाका ही विनंती.
साहेब फार अभ्यासपूर्ण महितिदीली त्री वार धन्यवाद
Mast video
पण छत्रपती घराण्यातील राजकन्यांचे वा राजपुत्रान चे उदाहरण सापडत नाही.
🚩🚩🚩🚩🚩हर हर महादेव 🔱🔱🔱🔱🔱
आपण हा इतिहास कुठे वाचून कुठे वाचून सांगून सांगतात
जिथून मिळेल तिथून
खुप दिवसांनी व्हिडिओ टाकला सर
Right
शिवराय अवतारी पुरुष होते का?
या वर एक सविस्तर video बनवा सर
Nahi.ase mhanata yenar nahi
मी एक कट्टर नास्तिक व्यक्ती आहे. माझा अवतार, चमत्कार दैववाद इत्यादी भाकड गोष्टींवर विश्वास नाही. इतिहास सांगताना मनोरंजनासाठी मी काही योगायोगाच्या गोष्टी नक्कीच सांगत असतो पण त्या फक्त मिठासारख्या चवीपुरत्याच. आपण भारतीय महामानवांना अवतारी पुरुष म्हणून त्यांच्या पुरुषार्थाचा-कर्तृत्वाचा अपमान करतो. त्यामुळेच आपल्या संतांनी समाजजागृतीचे आणि समाज क्रांतीचे केलेले सगळे परिश्रम व्यर्थ गेले आहेत कारण आज संतांच्या लोककार्याऐवजी त्यांच्या चमत्काराच्या बाष्कळ कथाच आज लोकांना माहिती आहेत. संत एकनाथ, तुकोबाराय आणि समर्थ रामदास यांचे राजकीय आणि सामाजिक विचार ९९ % लोकांना माहीतच नाहीत. फक्त त्यांचा जयजयकार करून त्यांना पुतळे-मुर्त्या बनवून पुजल्याने त्यांचा जेवढा अपमान होतो आणि पराभव होतो तो अन्य कशानेही होत नाही. राम, कृष्ण, शिवाजीराया हे सर्वजण तुम्हा-अम्हासारखेच हाडामासाची माणसं होती, पण स्व-कर्तृत्वाने आणि स्वकार्याने महान बनलेली होती.
@@DrVijayKolpesMarathiChannelधन्यवाद सर 🙏🏻🚩
@@DrVijayKolpesMarathiChannel हिंदू धर्मात नास्तिक आस्तिक यांचा संघर्ष युरोप सारखा नाही रामायण मध्ये नास्तिक ॠषि जाबालि यांचा संवाद आहे राजा रामचंद्र यांच्याशी
संत तुकाराम संत नामदेव विडिओ बनवा
काश मेरा नसीब भी बाप्पा रावळ जैसा होता ....😂
मा.श्री.Doct.कोळपेजी❤🙏
कथानकाचे शिर्शक वाचून जिज्ञासा वाढली, आणि कथानक ऐकून आणि विषयाच्या अनुशंगाने आपण वर्तमान परिस्थिती कोणत्या कारणांमुळे बदलली गेली याचे विवेचन माझ्या मनात शंकेच्या अनेक पाली चूक चूक करून गेल्या.या बाबतीत सध्य परिस्थितीत कट्टर हिंदुत्व समर्थक असणाऱ्या,सामान्य आर्थीक परिस्थिती असणाऱ्या तरुणानि कसे वागावे यासाठी आपले मार्गदर्शन काय असेल ते कृपया सांगावे ही प्रार्थना करतो.
शिवरायांची ३-४ चरित्रे आणून मनःपूर्वक वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. स्वतःला कमजोर समजणे किंवा आर्थिक गोष्टींबद्दल न्यूनगंड बाळगणे बंद करावे. निष्ठा प्रामाणिक असतील आणि स्वधर्माभिमानी माणसाने प्रामाणिक कष्ट निर्भय होऊन केले तर लक्ष्मी मागे स्वतःहून येते. शिवचरित्राचे नियमित वाचन करून आणि छत्रसाल बुंदेला यांना महाराजांनी जो उपदेश केला होता तो आचरणात आणून आचरण करावे.
Ahilyabai holkar gharanyat sudha muslim striya hotya jeva holkar ghranyatle raje devlokat gele teva kahi ranya sati gelya tyat muslim ranya sudha gele pan brahmanani tyanchi kriya karayla tayar nehvte teva Ahilyabai holkar yanni tyanna nyay dila
Asa video chi garaj hoti !
Bapa rawal var movie nigli pahije
Video madhil nimme raje rajput hote
संताचा व्हिडीओ बनवा
आपण हिंदू एवढया कोत्या मनाचे आहोत की दुसऱ्या धर्मातील व्यक्ति ना पटवून घेत नाही . बाजीराव मस्तानी उदाहरण घ्या.
तुम्ही खोटे इतिहास कार म्हणताय तर खर काय ते सांगा. आम्ही ऐकायला तयार आहे. दुसऱ्या कडे एक बोट दाखवाल तेव्हा स्वतः कडे चार बोटे असतात विसरू नका. Please
मस्तानीला समाविष्ठ करून न घेण्यामागे तिचा धर्म नव्हता तर नानासाहेब पेशव्यांचे सत्ताकारण होते . मस्तानी हि मुस्लिम नसून हिंदूच होती. तिची आई जरी मुस्लिम असली तरी मस्तानी हि प्रणामी पंथाची उपासक होती. कृष्णभक्त आणि शुद्ध शाकाहारी होती. तिने तिच्या मुलाचे नाव कृष्ण असे ठेवले होते पण तिने पेशव्यांच्या सत्तेत वाटेकरी होऊ नये म्हणून तिला यावनी ठरवून तिच्या मुलांना जबरदस्तीने मुस्लिम पद्धतीने वाढवले गेले. ह्यात पेशव्यांचे राजकारण होते, ती हिंदूंची मानसिकता नव्हती. तिच्या बापाने छत्रसाल यांनी आंदण दिलेली मस्तानीची काल्पी आणि झाशी इथली जहागिरी आणि हिऱ्यांच्या खाणी अशी संपत्ती मात्र पेशव्यांनी हडपली.
हिरोजी फर्जंद हे शहाजीराजांच्या मुस्लिम कलावंतीण "मता" हिचे पुत्र होते पण तरीही त्यांना मोठ्या सन्मानपुर्वक मराठा समाजात समाविष्ठ करून घेतलं होतं. अशी शेकडो उदाहरणे आहेत.
सर हे आम्हांला माहीत नाही आणि हेच तर तुमच्या कडून ऐकायला आवडेल तेव्हा कोणाला दोष देत बसू नका. नम्र विनंती.
आणि video येऊ द्या.
Kya navin aahe.
AAJ HI me musleem nahi pan
Mazi Bayako musalman aahe.
Aaj he kashala???
Elections aarahe Bhaiji.
Hindu Musalman karate raho.
Desh wa samajme poison failao.
Isase kis politics party ko fayada honga ye aap sab janate hae.
Itihas koni lihala aahe he paha.
Jai ho.
Jai Bharat.
Gajsingh ji ke bareme zoot bata rahe.