Bhushi Dam Incident | भूशी डॅममध्ये झालेल्या अपघातानंतर छोट्या व्यावसायिकांवर कारवाई
Вставка
- Опубліковано 2 лип 2024
- #PuneNews #BhushiDamIncident #Waterfall #MaharashtraTimes
भुशी धरणाच्या धबधब्यामध्ये वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आलंय. त्यामुळे प्रशासनाने भुशी धरण परिसरातील हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांवर हातोडा मारला आहे. हे छोटे व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करून आपले पोट भरतात. या व्यवसायिकांमध्ये महिला व्यवसायिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथं व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकांच्या स्टॉलवर हातोडा मारल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आलेत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
खूप छान झाले . कारवाई योग्यच आहे . न्यूज चँनल वाल्यांनी स्वतःच्या जागेत द्यावे टपरी बांधून .
बरोबर आहे कारवाई ...तुम्ही 20 रुपयाची वस्तू 60 रुपयाला विकत होते...चांगली अद्दल घडली
Angavar 15 tole gold ani mhante upshi
तीन महीनेच धंदा आसतो ते तरी काय कारनार महाग वाटत तर जाता कशाला घरातुन चपती भाजी घेऊन जा.....
लोक तिथं दुकान आहेत म्हणून तिथं फिरायला जातात का ...काय भाऊ थोड दिमाग वापरा देवाने डोकं दिलाय ना...खायला खूप जागा पडल्यात...तिथं dam आहे म्हणून लोक जातात आता या लोकांची तिथं दुकान होती त्यात यांचा काय दोष जरा mjhya msg la reply dya free asal tat
नाही...लोक तिथे फिरायला जातात म्हणून तिथे दुकान लावतात...
It is not compulsary to purchase pakodes if you afford you eat if you don't afford then don't purchase. in cities we purchase 10rs pakodes for 60 rs. Why not near waterfall. This is not justice
5 रुपयाची मॅगी 70 रुपयाला बरोबर झाली कारवाई 😂
😂
Khau naka mag
ओह 😂
@@piyu813 पैसे प्रॉडक्ट्स चे नसतात, लोकेशन चे असतात.
फिरायला काय फुकट येतो का रे नासक्या डुकरा
गेली चाळीस वर्षे पदार्थाची किंमत पाच पट घेऊन सुद्धा ही लोक अजून गरीब कशी काय राहिली काही कळेना बुवा.....🤔
😂 bar zala hakala tyana khup rate ni vikala😊
Tyana pan tithe Hafte dyave lagata... Aata te social media var prakaran viral zala tya mule karvai keli ...nahi tar... Hafte jindabaad
@@viiishaaaal hafte astil ki pn te pn khup rate nhi viktat he chukicha ahech ki karan jeva aapn konta hi business suru karto kuthe hi tya jagecha rent dyavch lagato mnun lokankdun lutaycha kshala na tya lokani tari aso kai sglikde ata bogus pna zala ahech vadhatch chalai
Karan mahinyatun 5 divas dhanda asto.
As someone said more than their earnings they give commission 😢
सगळे पर्यटन स्थळे असेच नियम करा
सूचना द्यायला मावशी ती जमीन तुमची आहे का व्यवसाय कुठे करता येतो तिथेच का लोक फिरायला येतात त्यांना तुम्ही माल डबल किमतीने विकता
Hoy bhava, mumbai pan saaf kara, khup illegal kabja kela ahe baheril lokani, mumbai slums saaf kara, ti jaga tumchi marathi lokanchi ahe,
Minister aply vote bank khatir slums rekami karat nahi.
मुंबईत सगळे बाहेरच्या राज्यातले लोक येऊन रस्ता अडवून असतात तेव्हा बरा सगळ्यांना पुळका असतो त्यांचा,ते पण मुजोरच आहेत सगळे फूटपाथ आणि रस्ते अडवले आहेत मुंबईत, चालायला जागा ठेवली नाही,आणि अस्वच्छ ता तर बघायलाच नको, त्यांना का बर अजून हाकल ल नाही .🤔 त्यांना पाठवा आधी परत त्यांच्या राज्यात. इकडे येऊन मुजोरी करतात. हे लोक नसतील तर किती लगेच पोहचता येत स्टेशन ला .
अगदी बरोबर
नाही रे भाऊ, जमीन बाहेरील राज्यातील लोकांची आहे, कुठे ही काहीही करा आमच्या आकोटला हिंदी सायडर खूप अतिक्रमण आहे कबुतरी मैदान मध्ये तर खराब काम सरकारला ते दिसत नाही आकोट, आकोला येवुन खुलेआम रोडवर दुकाने मराठी नाही, हिंदी सायडर 😠😡
Tuza baap govt job deto ka open walyana ? Sagle aarkshana mule nokrya gheta aata open walyani business kela tar te pan baghwat nay ka
योग्य कारवाई केली। कल्पना देणे आवश्यक नव्हते कारण तुम्ही अनधिकृत दुकान लावली होती। आणि 40 वर्षा पासून जर तुमची दुकान होती म्हणता तर तुम्ही बेरोजगार कसे हो मावशी?????????
Good one
Barobar
लुटतात लोक. बाकी आहेत कि उद्योग. पोटावर कसले पाय. कामाववून बसलेत...
Actually काय आहे ना .. है लोक 10 chi वस्तु 50la विक्ता , म्हणून हे रड गान चाललय ...
तिथं बांगलादेशी पण आहेत tayna pn हाकलून दाय 😢😢😢 गाडी parking 200 rup,😂 पाणी bottal 40 rup😂 मका 70rup 😂
Hya vishayi konach bolat nahi 😂😂😂
Sarkar ne hya varti Kai tari kele pahije 😂
Ho baher che Yeun kamavtat n apli rahnari upashi 😢
@@svappowale3994 me tar bolto sagle bhaiya bihari lokana Ani jevdhe pan Rohingyas ahet tya sarvana maharashtra chya baher haklun takalya pahije ....kachra kartat ashe loka aplya maharashtra madhe fakt Ani fakt ghaan pasaravtaat
Varshatun 2 महीने tithe loka yetat dusra kay source ahe kay MRP var water bottle vikun kay kamvnar. Thoda kamvu dya tyana pn kahi lakh crore nahi kamavat
तीन महिने काम, नऊ महिने आराम, किती लुटत असतील?
नेहमी पर्यटकांची लुटमार करून पोट भरत होते हे बरोबर आहे पण खूप पर्यटकांची लूट केली जात आहे.रेट आवाचे सव्वा घेतली जातात हे खरे आहे
म्हणून तर गांड जळाली न त्यांची😅
पण तिथं आई घालायला कां जातात लोक,, जीव स्वतः च्या चुकीमुळे गेला त्या मध्ये त्या गरीब लोकांना दोषी धरून चालनं हे योग्य आहे का,,जर ती धोका दायक जागा होती तर सरकारी अधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाने वेळीच बंदी का नाही घातली,,दोष प्रशासन आणि पर्यटकांचा आहे,,पोट भरण्यासाठी आलेल्या लोकांचा नाही,, उगाच वड्याचं तेल वांग्यावर घालून काय उपयोग,,मग जर एवढी अक्कल हुशारी होती प्रशासन यंत्रणेला तर मग अगोदरच कारवाई केली पाहिजे होती..
माॅलमधे गेल्यावर तिथ नाही म्हणणार लुटता म्हणून
अशा ठिकाणी जाऊ नका प्लीज
@@machindragadekar8271 मूर्ख आहात काय ते काय प्रिव्हेट ठिकाण आहे का?
कारवाई हे योग्य आहे कोण मनतो वो तुम्ही गरीब आहात 10 रू ची वस्तु 60 रु ला विकता थोड लाज वाटु दे तुम्हाला राव कारवाई योग्य आहे हे नक्की
Khar ahe he kai garaib nahit he dakhvtat fkt
Ho... 10 la भेटणारी वस्तू त्यांनी 10 लाच द्यायला पाहिजे ... त्यांना कुठे ती शहरात लांब जाऊन अनवी लागते ... की त्यांना पेट्रोल जलव लागत ... का त्यांना गस्त द्यावा लागतो ... ते तर त्यांना फुकट मिळते
@@vaishaliwalunj9451 nahitr kai punyat tr vyavapri janu kai shetakari aslysarkha bhaji vikatat 30,40 flower tr 50kai mnala yeyel te kart ahet lok ata ani swatala shetkari smjtat khara shetkari nastoch to sgle vyavari nusta
@@vaishaliwalunj9451 Exactly! comments मध्ये गावकर्यंना अपशब्द बोलणारे north, himachal, matheran ला जाऊन भरपूर किम्मत मोजतील, पण फक्त ३ महीने हिरीरिने व्यवसाय करणारे मराठी बघीतले की त्यांना त्रागा करत्तात. तुमचा sarcasm अगदी योग्य आहे. 👏
रिक्षा चालक पण आम्हा टॅक्सी वाल्यांना लुटतात
या दुकांनदारामुळे अनेक वाहणे रस्त्यात अथवा कडेला उभे राहतात.. त्यामूळे त्या रस्त्याने जाणारे/येणारे यांना आणि महत्वाचे म्हणजे एखादा रुग घेऊन जाणारी रुग्णवाहिका यांना किती त्रास होतो.. कृपया यांनी याचाही विचार करावा.
ही व्यवसाय करण्याची जागा नाही...
अव्वाच्या सव्वा भाव लाऊन पर्यटकांना अक्षरशः लुटतात... यांच्याबद्दल कशी sympathy ठेवायची
घरून घेऊन येणे नाश्ता,पाणी etc
कुठेही कोणत्याही वस्तूचे दर व्यवस्थेतच ठेवले पाहिजेत
Ho na
Kiti mahinyacha vyavsay aahe tyancha .Fakt mansoon madhe.asa koto kutla.
मोदीला सांगा पेट्रोल गॅस pn अव्वाच्या सव्वा रेटने विकतात त्याला
योग्य काम केले सरकार ने. एकंदरीत सगळेच बेकायदशिर कामे बंध झाली पाहिजे
Right bro
Right saglya maharashtrat hi andhikrut bandhkama jhalai ahet rastya chya kadela tar dukananchi line aste sarkar Road widening Karun damli flyovers ani kay kay nusti gardi ani accidents
हातावर पोट हातावर पोट काय म्हणतात 😮कुठे पण स्टॉल लावायचे अगदी काठावर स्टॉल लावता कशाला
बरं झालं बंद केले ते, २०० रुपये भजी आणि नुसती घान करून ठेवतात
😂😂😂😂😂
Ho ka bala tula kon mhante re kha mhanun kashala yeto ikde raha ki ghari 4:18
Varti marayla gele ti lok....ase boltat ..ka .....kaka ...
भजीत घान.....शिशि........
@@sopanwani1963
Tu ahe kon re tuza bapach ahe ka kahi pan kimmat lavayala
जे केले ते बरोबर केल
सरकारनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, असले दारेडोदेखोर आणि अतिक्रमण करणारे तेतुन बाहेर काढलेच पाहिजेत, जेतून आलात तेथेच जा...
दुसऱ्या राज्यातल्या लोक येऊन धंदा करतात त्यापेक्षा आपली कमावून खातायत तर काय वाईट आहे.
@@harshatapangerkar748 तिथे कधी गेलता का?
तोडल्यावर एवढा त्रास होतो तर लुटमार करू नका ना. रीजनेबल घ्या. पर्यटक पण साथ देतील
लाज वाटते अशा लोकांची, ज्यांना पैशाची फिकर वाटते,पण चुक कोणाची आहे,,कशा मुळे ती लोक गेली वाहून,, प्रशासन यंत्रणेला दोष दिला पाहिजे.. उगाच काहीतरी बोलुन मोकळं व्हायचं,, बिनडोक लोक
व्यावसायिकांनी परवानगी घेऊन टपरी टाकावी नंतर अशी वेळ येणार नाही.
tya waterfall chya barobar madhe kadhi janmat parvagi milnar nahi😆
आणि प्रत्येक परवानगी मागे एक लाख रुपये, पर महीना हप्ता.बाकी त्यांना पूढच माहीत आहे!
पकोडा भजी...मोजून 5 पीस आणि किंमत 60 रुपये...बरोबर कारवाई केली
वाहतूक जाम होत आहे दुकानदार मुळे. लोक रस्त्यावर वाहने लावतात
म्हणजे रस्ता मोकळा होईल आणि अजून पर्यटकांची वर्दळ वाढली पाहिजे,, आणि अजून मरतील,, बरोबर ना,अशा ठिकाणी सगळ्यांनाच बंदी घातली पाहिजे,,,
@@machindragadekar8271 अपघात होतात मग काय रस्तायनवर जाणे बंद करायचं काय, वेडे पणा केला तानी तितंची चुकी.
बरोबर केलाय ..तुमी खूप माजलाय कुणाला मदत सोडा पण मारत असेल तर वाचवत पण नाई..पैशे 3 पट घेता
😢😢😢😢
Khar aahe 15 cha वडापाव किती छोटा असतो आन त्यात 25 रू. La
Tumhi tith panyacha aandaj na pahta janar aani yani kay teka getlay tumhala wachvnycha
सगळ्यांनी महिलावर्ग शासनाकडे लाडकी ताई योजने अंतर्गत अर्ज करा
महिना 1500 रुपये मिळतील.
😂😢😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂
SuSu Tai Cha Arja Aala Aselach😂😂😂
😂😂
किती पैसे देऊन जागा विकत घेतली हो काका
एक खोका.
सर्वांना बंदी करा पोलीस लावा येथ माणसे मरतात यांना दुसऱ्या ठिकाणी दुकाने लावायला परवागणी द्या . पावसाळ्यात सर्वच ठिकाणी बंदी घाला . अपघात होण्यांच्या अगोदर बंदोस्त करा . camera लावा . पण थांबवा . video बघून त्याच्या डोळ्यांतील भिती जाणवत होती. ज्यांना अशा ठिकणी बंदी पाहिजे त्यांनी like करा. ज्यामुळे सरकारला जाग येईल
हे योग्य बरोबर आहे तुम्ही दु का ने रस्त्याच्या बाजूला हवी हो ती बुशी डॅम जवळ काशाला हवी पाजले
कारवाई अगदी योग्य आहे 3 महिनेदेखील त्यांनी तिथे यायचं कारण नाही. सरकारने अगदी योग्य कारवाई केली आहे हाकलून लावले हेच योग्य आहे..पोट भरायला दुसरे खूप पर्याय आहेत दुसरीकडे देखील जागा आहेत.माजलेली व्यवसायिक आहेत त्यांच्यावर ही कारवाई योग्यच आहे..
😂 👍
10 रुपय ची मॅगी 70 रुपय ल विकत आहे आणि हे गरीब यांचा घरी जावा सोनं किती निघेल बघा लुटतात पर्यटक ल हे लोक
योग्य अशी कारवाई ची अपेक्षा आहे दुकान दारान मुळे जर लोकांना त्रास होत असेल तर कारवाई झालीच पाहिजे
कारवाई योग्यच आहे 👍💯
Rs 70 -80 Maggie
Rs 30 - Tea
Rs 50 - Coffee
Rs 25 - Vadapav
Rs 30 - Corn
बरं झालं उठवलं लय माजल्यावानी करायचे ...... 4 भजे 80रूपयाला देतात लय लुटतात.....
घरून घेऊन जा ना m
😂😂
घरी खायची, कोणी तिथं तुम्हाला निमंत्रण दिले आहे,, नाही तर घरुन घेऊन जा,, आणि मरा पाण्यात बुडुन,, अक्कल शुन्य लोकांना कोण सांगणार,, ह्यांना तिथं भजी किती महाग मिळतात ह्याची काळजी आहे..पण अशा ठिकाणी जाऊ नये हे लोकांना सांगत नाही, आणि स्वतः ला पण कळत नाहीये,,थु
1 Bhaja 20 Rs.
Yes very true lootaru loke dadagiri karta, sagle Dadagiri nighun geli shevti lootmari cha paise asach jato.
तुम्ही 150 रुपयाला भजी प्लेट विका
Kai mhanta? Really?
अनधिकृत बांधकाम होवूच देवू नये सरकारने
दादा....ह्यावर लोकाचा रिप्लाय काहीच नाही बघ.
तिथं कोणी गरीब नाही खूप लुटतात 🙏🙏
कोणताही अन्याय झाला नाही, कारवाई बरोबर आहे.अनितीला थारा नको.
मावशी 1500 चालू होतील फॉर्म भरा मुख्यमंत्र्यांनी लडकी बहीण योजना चालू केली आहे
😢😂
😂😂
😂😂😂😂
😂😂
हे गरीब पर्यटकांची अशी मारतात ना...एक दिवस हेच होणार होत
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करा ❤❤1500 पदरात पाडून घ्या
अशा ठिकाणी व्यवसायिक पर्यटकांकडून वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे किमतीपेक्षा जास्त पैसे घेतात . आणि अनाधिकृत जागेत व्यवसाय असेल तर ही कारवाई शासनाने ज्या त्या वेळी करायला पाहिजे.
तिथ अस्लेलल्या हॉटेल् लोकांची गर्दी पाहून लोक् थांबत आहे आणि पुढे जाऊं न selfie घेतात त्यामुळे ह प्रकार घडला सर् कार् che अतिकरम योग्य निर्णय
पण त्या सेल्फी घेणाऱ्या लोकांची अक्कल काय गहाण पडलेली असते का?
कोणताही कर न भरता ग्राहकांना भरपुर दर लावुन लुटतात. त्यामुळे बेकायदेशीर व्यवसाय बंद पडले म्हणुन सामान्य माणूस उलट खुश झाला आहे.
अतिक्रमण करून दहा ची वस्तू वीस ला विकतात
पर्यटकांचे जाणे बंद करा सगळे प्रश्न सुटतील.
सगळ्या पर्यटन स्थळावरून खाण्यापीण्याच्या अनधिकृत सोयी उठवल्या तरच निसर्ग टिकेल..
मी इथे गेलो होतो मागच्या वर्षी एका भाजलेल्या मक्याच्या कंसाची किंमत ₹60/- तरी एवढे गरीब कसे हे लोक
मग ह्या वर्षी नाही गेले?
अहो मावशी तुमची तळमळ आम्हा सर्व सामान्यांना समजते पण तुम्ही पण किती ओ साधं एक प्लेट नुसतं मॅगी जरी घेतली तरी तुम्ही किती पटीने पैसे घेता ह्याला काय अर्थ आहे ओ आणि आत्ता तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय झ्हाला असं कसं ओ 🙏🙏
आणि रुबाब बघितलं का? खूप माजलेत हे
@@I_am_Only_indian ते नाही माजले, ते ज्या दिवशी माजतील ना त्या दिवशी बाहेरील राज्यातील ढुंगण ला पाय लावुन भु!! र😅😠
जे मेले त्यांच्या माजा मुळे, पाण्यात गेले प्रशासनाने व्यवसायीकांना त्रास देऊ नये पर्यटक मरावा कोणत्याही व्यवसायीकांना वाटणार नाही
Mg Atikraman krun bsu naye..
माज कशाला बोलतो रे तू मेलास तर कसं होईल
@@pramodpatil6271तो अर्ध मेला आहे म्हणून बोलत असेल.
बरं केलं खूप मक्ते दारी चालू केली यांनी
लोकं दोन शन आनंदाचे घ्यायला येतात आणि हे आक्षाशा लुटतात.
अशीच कारवाई देवस्थानी पण झाली पहीजे तिथेही भाविकांची लूट मार चालू आहे.
Kashala joto re tu dev gharat pan àhe ki
सर्व पर्यटकांना स्थानिक लोक पर्यटन स्थळी खूप अडवणूक करतात त्या मुळे प्रत्येक पर्यटन स्थळी सरकार ने लक्ष घालावे व प्रत्येक व्यावसायिकाला जास्त किंमतीत वस्तू व खाद्य पदार्थांची विक्री योग्य किमतीत करावी ह्या कडे लक्ष द्यावे
खुप चांगला निर्णय घेतला, विचारून टपरी टाकली होती का, गांजा विकणाऱ्यांचेही हातावरचे पोट असते, म्हणून काय....
💯👆
😂
अनधिकृत बांधकामांन्वर कार्यवाही केली तर चांगलं पण हीच हिम्मत बांद्रा च्या अनधिकृत झोपड्या पाडताना कुठे जाते हा अभ्यासाचा विषय आहे
ती रेल्वेची जागा आहे अडाण्या
😂😂
Congress advi yete action gyache asel tevha, tithe shanti doot rahat ta na congress chi vote bank ahe ani aty tar usman Thackeray ahe che madhye padalya.
फक्त बांद्रा का माझ्या माउशी चे सुध्दा घर आहे तिथे 1.5 लाख मध्ये 1999 मध्ये घेतले आहे. Bus stop chya इथल्या गल्ली मधले. मग असे का? फक्त झोपडपट्टी बांद्रा मध्ये हाय का?
@@I_am_Only_indianअडाणी चि आहे?
हे सगळं बंद झाले महणजे कोणी येणार नाही
ती जगाचा नाही ये धंदा करायला.
agdhi barobar
बरं झालं, त्यांची स्वतःची जागा नसतांना पार्किंग चे 200/100 rs घेतात.. बाकीचं विचारूच नका
शासनाने एखादया बुद्धिवान आणि दूरदृष्टी असलेल्या चांगल्या नियत च्या डिझायनर कडून इथलं लो बजेट टुरिझम नीट सुंदर अस डिझाईन केलं पाहीजे त्यात सर्वा चा फायदा आहे
इच्चा तेथे मार्ग 😂😂
जे बेरोजगार झालेत त्यांना दुसरा रोजगार द्या विषय संपला.
हो ना.
तुझ्या बापानं ठेवलंय रोजगार...हे अनधिकृत होत
Aarakshan Madhun Sarkari Nokari Dya😂😂😂
@@vinodkale6162 तुझा बाप जीव द्यायला लागलाय त्याच आरक्षणासाठी
हे द्या ते द्या नुसतं मागतच बसा आणि व्यवसाय करायला गेला की लोकांना लुटत रहा
सरकार नेहमी गरीब जनतेला च त्रास देते,त्यांच्यावरच अन्याय करते,हे खर आहे.
@@user-ju7bg8yp1s कारण ते मजूरडे असतात म्हणून, कंमेंट्स वाचलाय काय रेट ने ते व्हावार करत होते.
He lok kahi garib nahit
हे गरीब कुटे आहेत लूट चालते फार तिकडे मी स्वतः टॅक्सी वाला आहे मला माहित आहे रिक्षा वाले पुन्हा वडा पाव वाले कसे लुटतात ते आणि दादागिरी पण चालते
बरोबर झाली कारवाई ती होईलाच पाहिजे पोट भरण्यासाठी लोकांचा जिवाशी खेळ कशाला त्यांचा जिव का नाही वाचण्यात आला तेव्हा कुठे होती दुकान वर जगणारी माणसे ही मदत का केली नाही ?
@@shrikantpure2547 ठेका घेतला का माजलेल्यांना वाचवायचा, चल भुरट्या निघ इथुन
या लोकांचा पर्यटकांना मोठा त्रास होतो व थोड काही झालं की लगेच दादा गिरी करतात, अतिक्रमण कढाच.
200/- पार्किंग आणी वर जाताना मुद्दामून बॉटल का काचा टाकल्या आहेत फोडून आणी खली चप्पल देत आहेत रेंट वर
40 वर्ष व्यवसाय करता करता किती अवा च्या सव्वा भाव लावून लुटल पर्यटकांना तेही सांगा म्हणावं....
कारवाई केली खुपच चांगला निर्णय घेतला हि कारवाई गरीबावर नाही केली तर चांगली कमाई करणार्या लोकांवर केली हे व्यवसाय ईद लोकांना लुबाडत होते योग्य निर्णय घेतला
❤ शासनाने न बरोबर कारवाई केली
गळ्यात सोन्याची साखळी घालणारे गरीब कसे, यांची तब्येत सांगते किती गरीब आहेत ते.
😂
😂😂
तुमच्या ह्या उद्योगामुळे जनता आकर्षित होते.आणि अनेकांचे जीव जातात.
खूप लुटतात स्टॉल वाले. भजी 70 रुपये. मॅगी 70 रुपये
कशाला जायचं तिथं, नाही परवडले तर घरुन घेऊन जा,, घरुन पोटभरून खाऊन जा,, लोक कोणत्या , आणि कोणाच्या चुकीमुळे मेले,हे बोलायला हवं,, भलतंच काहीतरी बोलुन मोकळं व्हायचं बिनडोक अक्कल शुन्य लोक
Bhushi dam entry pavasalyat band theva,sagalech prasn mittil
They charge so much that if lower middle class people go there they can't afford..
5रुपीची nahi 100LA देतात बरोबर आहे
Kay 😂
Barobar aahe, Pan hi jaga irrigation department chi aste aani yanni kontehi legal parwangi nhi ghetli...
Ha pan warning dyayala havi asa lokanch nuksan nhi kryla hava
सर्व दुकानदारांनी मिळून जिल्ह्याच्या कलेक्टरला एक निवेदन द्या... तसेच प्रशासना विरुद्ध एक कोर्टात याचिका टाका..
@@tushartekade7690 अतिक्रमण करणार म्हणून 😂
@@AskMeSSSright
अश्या घटना झाल्यावर पाहिले हातोडा बसतो तो अनधिकृत व्यवसायावर
तुम्ही सगळे मिळून हा व्यवसाय अधिकृत करून घ्या आणि सर्वात महत्वाचे की खाद्यपदार्थांचे दर माफक ठेवा..म्हणजे पर्यटकांना ही परवडेल
उठसुठ लूट नको
पदार्थ कोणत्या भावाने विकायचे ते पण विचारा की😮
लोकांना लुबाडणूक करायची आहे म्हणून 😂😂😂
एक पेरू तिखट मीठ लावून 50 रुपये..
बरोबर झाली कारवाई अशीच होत राहिली पाहिजे तुमच अनधिकृत आहे तर कधी तरी तुटणार च आणि महाग पण किती विकता आणि लोकांशी निट बोलत पण
Sarkar ni barobar kela
मग्रूर पद्धतीने बोलत आहे बग तो माणूस 😢
Ek No. Chor 5 Rupay Chi Vastu 50 Rupay La Detat Gudagardi Kartat .Gov. Well Done
Good work by Police and Administration. Be Strict to Stop all Nonsense.
हे केव्हा तरी होणार च होते. अनधिकृत दुकाने, अवास्तव दराने विक्री यामुळे तुमच्या वर ही परिस्थिती आली. येणारे आनंद घेण्यासाठी आले होते, त्यांचा कष्टाचा पैसा तुम्ही लुटला सजा मिळाली.
कोणालातरी मोठे हॉटेल काढायला जागा
द्यायची असेल
लोणावळ्यात दादागिरी पण फार आहे आणि लूट पण आणि हे गरीब लोक नाही आहे .आपल्या जीवावर बंगले बांधले आहेत,आणि सर्व च जागा ह्यांन ची नाही आहे .बळकावल्या जमिनी आहे त सरकारच्या
डोंगरावर अतिक्रमण कशाला करता ? सरकारने त्यांना लायसन्स देऊन त्यांच्याकडून tax घयावा !!
पर्यटकांना विनंती आहे तुमच्या ह्या अतिउत्साही मुळे हातावर पोट भरणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे फक्त भुशी डॅमच उदाहरण नाही हे जिथ जिथ पर्यटन स्थळ आहेत त्या सर्व ठिकाणी हीच अवस्था होणार आहे,, निसर्गाच्या सान्निध्याचा 100% आनंद घ्या पण जीवावर बेतल असा आनंद नको, ताम्हिणी घाटातील युवक पोहायला गेला आणि त्याचा ही मृत्यू झाला, तिथेही बंद करून टाकले... इतका अतिउत्साही आनंद काय कामाचा तुमचाही मृत्यू होतो तुमचंच कुटुंबाचा आधार असता तुम्ही त्याच्यांवर काय बीतते ,, आणि या गरिब लोकांच काय त्यांच दुकानच बंद झालं त्यांना कुठला आधार आहे बस एवढंच.... त्या पाच जणांना भावपूर्ण श्रद्धांजली
एवढ रडण्या पेक्षा असा विचार करा की इथ निर्बंध घातल्यानी किती तरी जीव वाचतील ....😥
योग्य कारवाई.
महाराष्ट्र शासनाचे अनेक आभार. योग्य वेळी कार्यवाही केली. खरंतर या पूर्वीच ह्यांना हकलायला पाहिजे होतें. लोकांना लुटून गब्बर झाले होते.
Hey Deva asa hou Deu Nako 😢😢changlyacha changla houde ....vayitancha vayit hou de 😢😓
🙏Mrutanchya atmyas shanti ..
Om shanti 🙏😓
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अखत्यारीत...
*illegal shops asel tar legal jagah gheun dhanda kara na* sadhya tar 70 chi maggi 50 chi pani bottle ...... Ka vikata?
योग्य निर्णय आहे 👍🏻👍🏻
फार उदट भाषा करतात दुकानदार एक तर जागा रेल्वे ची वरुण ह्याची दादा गिरी असते
माज करणारे बाजूला बिचारे गरीब पिसले जातात 😅
हया लोकाची काय गलती परतेकाने आपला जीव सांभाळला पाहिजे धंधे वालेची कशाला नुकसान करायचे
Heartfelt condolences to the deceased family.RIP may their soul rest in peace in heaven😢😢.
Very good, changale kaam kaleeee
लय माज आला होता आत्ता बस्सा बोंबलत
हे पण परीयटाकला लूटतात.
पहिल्यांदा शुद्ध लिहायला शिका, नंतर टिका करा साहेब 🙏🙏,विषय काय आणि आपण बोलतोय काय,, कुठं ही ताळमेळ लागत नाही साहेब
देशात राज्यात कुठे काही दुर्घटना घडली की पहिला हातोडा छोट्या व्यवसायीकांवर पडतो . . कारण प्रशासनाला कार्रवाई केलेली दाखवायची असते . . पण ज्यांच्यावर कार्रवाई झाली त्यातले 10% सोडले तर बाकीच्यांचे हातावरच पोट असते . .