अहो वाशिम जिल्ह्यातील एक रोड होऊ दिला नाही ताई ने आणि 25 वर्ष तिला मतदान केलं आम्हाला वाटल आज उद्या तरी विकास होणार ....विकास तर दूरच उलटा भकास झाला ना एमआयडीसी ना कारखाना ना कोणते उद्योग आणले...बाई माणूस असल्यामुळे ना मतदार संघात कुठे फिरणे ना आडी अडचणी लोकांना विचारणे...काय घंटा तिकीट मिळणार...ते तर जाऊद्या स्वतच्या रिसोड तालुक्यात रस्ते नाही ....ना पाटलांच्या पोरांना एखाद्या संस्थेवर नोकरी.
धन्यवाद साहेब आपण देशाचा विषय सांगितला त्याच्या पहिलं महाराष्ट्राचा पण सांगितला. जनतेला कळलं आहे जनता सुज्ञाने. बाळासाहेबांचा महाराष्ट्र मुंडे साहेबांचा महाराष्ट्र प्रमोद महाजन यांचा महाराष्ट्र. आणि आत्ताचा फुटीरवाद्यांचा महाराष्ट्र जनता माफ नाही करणार.
वाशीम ची स्थानिक नेते किती गुलाम होते हे कळले दर्डा चे कनेचश कळले भावना समजल्या पण येथील जनतेला काय फायदा झाला ed आणि सोमय्या समजले वाशीम आता तरी जागे व्हा
आता घ्या, काय चाललंय हे, तिकडे किरीट सोमय्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, आणि व्हिडिओत असणारी बाई कोण हे समोर येऊदे म्हणाल्या बरोबर चित्रा बाईचा जळफळाट झाला, आणि थेट चित्रा बाईंनी सोमय्याचा व्हिडिओत असणारी बाई कोण हे समोर येऊ नये
अहो राहुलच आता वायनाड ( केरळ ) मधून निवडून येणार नाही !! केरळ मधे त्याने कांग्रेस संपवली (2021 ) वायनाड च्या कांग्रेस कार्यालयावर त्याने बनावट हल्ला चढविला !! तोडफोड घडवून आणली !!सहानभूति साठी !! केरळमधे कॅमुनिष्ट राजवट आहे
Gulam nabi azad yancha 1996 madhae yavtmal loksabha matdar sangh nivadnukith maji mantri rajabhau thakrae yani parabhav kela hota for your information kamleshji
इतके छान बोलता, समजावून पण खूप चांगले सांगता ,असे कौशल्य आज तुमच्या जवळ असताना.... असे मूर्खा सारखे का वागता?......कनेक्शन?काय तर भावना गवळी आणि आझाद एकाच मतदार संघातून लढले...काय हा बावळट पणा
कमलेश सर आज काल तुमचे नाव सर्व घेत असतात.एक प्रामाणिक पत्रकार अशी आपली आळख तयार झाली आहे. आणि दुसरे राजकारणी नेते किवा मंत्री यांच्या संपती वर एक व्हिडिओ बनवा.जनतेला एक माहिती मिळेल. ऐवढी संपती या राजकारणी लोकांकडून कशी जमावली.
शिवसेना या फक्त नावा मुळे २० वर्षे सत्ता भोगून देखील ही बाई गद्दार झाली.. काय लाज वगेरे आहे की नाही.. माहिती मध्ये भर पडली.. नक्कीच.. तुमच्या माहिती बद्दल धन्यवाद..
Eka bajula party ticket dete matdar party chya navawar nivdoon detat, aani nivdoon aalya nantar he pada cha vapar karoon fayede karoon ghetat aani party sodtat. Bhavna gawli aani nabi yanchyat khoop fark aahe. Nabi sarkha sawarthi konich nahi
छान शेवटी आपण गुलाम नबी आझाद व भावना गवळी यांचे कनेक्शन सांगितले लोकांना माहिती नव्हते की असे ही कनेक्शन होते
गुलाब नबी आझाद साहेब यांना वाशीम लोकसभा मधून निवडुन आणायला माझी खासदार अनंतरावजी देशमुख हे कारणीभुत होते
खुद्द गुलाम नबी आझाद साहेबांला विचारा
अगदी बरोबर
दोघांनीही वाशिम मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं आणि दोघाही पक्ष नेतृत्वाला गद्दार झाले हेच एक साम्य आहे
👌
गद्दार नाही बंड केले
He ddonihi Gaddae ahe bakhi jhai nai
पक्ष नेतृत्वने जनतेशी गद्दारी केली तर चालते
Sanjay rathod ne tila zawun sodali atta gulamnabi zawt ahe evdhach farak ahe
आझाद आणि भावना गवळी कनेक्शन काय शब्द आहेत पत्रकार महोदय आम्ही तुमचे आदर करतोय आणि तुम्ही,??
Murkh patrkar ahe
एका ँंंंं अधिक श
😀
दोगे फकिंग करत होते
आता E D ची हिम्मत आहे काय तिच्यावर कारवाई करायची
जीने पंतप्रधान जी च्या हातावर बंधन बांधले
त्या कुठेकुठे कुणाच्या काय बांधू शकतात या बद्दल फ़क्त त्याच व्यक्त व्होवू शकतात
मतदारांच्या मूर्खपणाचे उत्तम उदाहरण आहे हे...
बातमी सांगण्याची पद्धत अत्यंत ऊतम आहे. पण...भावना गवळी चे कनेक्शन....वगैरे काय..ही काय त-हा आहे...जरा बदल कर. आम्हाला काही वेगळेच वाटले.... 😆😆
याला कनेक्शन म्हणता येणार नाही बातमीचा शिर्षक चकीचा वाटतो
Thanks
गुलाब नबी आता भा ज प मध्ये जातील
आणी हिंन्दु हीता साठी भा ज प त्यांना काश्मीर चा मुख्यमंत्री करेल
👏
देश सेवा करण्यासाठी चांगला मानुस मुख्यमंत्री झाला तर चांगलेच आहे
Bjp ne mehbooba la cm kele Ani 370 remove kele.
Ata POK cha number.
Dada ch mut pinyare bho bho karu naye.
अतिशय उत्कृष्ट माहिती आहे
अहो वाशिम जिल्ह्यातील एक रोड होऊ दिला नाही ताई ने आणि 25 वर्ष तिला मतदान केलं आम्हाला वाटल आज उद्या तरी विकास होणार ....विकास तर दूरच उलटा भकास झाला ना एमआयडीसी ना कारखाना ना कोणते उद्योग आणले...बाई माणूस असल्यामुळे ना मतदार संघात कुठे फिरणे ना आडी अडचणी लोकांना विचारणे...काय घंटा तिकीट मिळणार...ते तर जाऊद्या स्वतच्या रिसोड तालुक्यात रस्ते नाही ....ना पाटलांच्या पोरांना एखाद्या संस्थेवर नोकरी.
AtiUttam.vishleshan
मस्त ,साहेब ,छान इन्फॉर्मेशन !👍
भावना गवळी च राजकीय कार्यकाळ संपला आता..
बरोबर आहे,पण भावना ताई गवळी ना हरवणे करिता विरोधी पार्टी जवळ उमेदवार नाही,त्यामुळे भावना ताई गवळी फुल मतांनी पुन्हा निवडून येणार आहे २०२४ मध्ये.
व्हिडीओ पहावा म्हणून दिशाभूल करणारं शीर्षक देता, तुमच्यासारख्या जेष्ठ पत्रकाराला शोभत नाही!
बकवास!!
भावना सईद खान
Thank you
धन्यवाद साहेब आपण देशाचा विषय सांगितला त्याच्या पहिलं महाराष्ट्राचा पण सांगितला.
जनतेला कळलं आहे जनता सुज्ञाने.
बाळासाहेबांचा महाराष्ट्र मुंडे साहेबांचा महाराष्ट्र प्रमोद महाजन यांचा महाराष्ट्र.
आणि आत्ताचा फुटीरवाद्यांचा महाराष्ट्र जनता माफ नाही करणार.
तो काळ असा होता की कांग्रेस ने कुणालाही उभे केले तर निवडून येत असे.
आझाद नसलेले गुलाम.
व्हिडिओ शीर्षकात भरलेली उत्कंठा आणि वस्तुस्थिती.. दयनीय.
लव्ह कनेक्शन
भावणा आत्ता त्या मतदार संघात निवड येणार नाही
नुसाती स्वप्न बघु नका?.
वाशीम ची स्थानिक नेते किती गुलाम होते हे कळले दर्डा चे कनेचश कळले भावना समजल्या पण येथील जनतेला काय फायदा झाला ed आणि सोमय्या समजले
वाशीम
आता तरी जागे व्हा
बहोत खूब .. लिहिलंय आपण..
👌
गुलामनबी आझाद ला निवडून आणण्यात सर्वात जास्त वाटा सुधाकरराव नाईक यांचा होता.
यवतमाळ मतदार संघात उत्तमराव पाटील यांचे तिकीट कापुन आझाद यांना उमेदवारी दिली होती.यवतमाळकरांनी बाहेरचे पार्सल स्विकारले नाही.आझादाचा पराभव केला.
शीर्षकांमध्ये गुलाम नबी आझाद यांचे वाशिम कनेक्शन असं लिहिलं असतं तर बरे झाले असते
खूप नवीन माहिती.
आता 2024ला येणार नाही ताई
आता घ्या, काय चाललंय हे, तिकडे किरीट सोमय्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, आणि व्हिडिओत असणारी बाई कोण हे समोर येऊदे म्हणाल्या बरोबर चित्रा बाईचा जळफळाट झाला, आणि थेट चित्रा बाईंनी सोमय्याचा व्हिडिओत असणारी बाई कोण हे समोर येऊ नये
ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्धारी केली ते पुन्हा निवडून येणार नाही हे नक्की
गुलाम नबी आझाद यांना कळून चुकले आहे की राहुल गांधी त्यांना कधीच उमेदवारी देणार नाहीत!!! राहुल गांधी यांना तरुणांना समोर anayache आहे!!!!
अहो राहुलच आता वायनाड ( केरळ ) मधून निवडून येणार नाही !! केरळ मधे त्याने कांग्रेस संपवली (2021 ) वायनाड च्या कांग्रेस कार्यालयावर त्याने बनावट हल्ला चढविला !! तोडफोड घडवून आणली !!सहानभूति साठी !! केरळमधे कॅमुनिष्ट राजवट आहे
@@vasantpande6771 राहुल गांधी बिचारे pappu आहेत!!! त्यांना कशाला घाबरले???
It should not be forgotten that due to congress only Azad was elected. So Azad is prooved he is
"Ehsanfaramosh"
साला जिस थालीमें खानाखायया उसी मे बेहेनचोद ने छेद किया क्या कुछ नही दिया हरामी की ऐहसानफरामोश
पुंडलिक राव जी पराभूत नव्हते झाले तर केसेस असल्यामुळं ते निवडणूक लढू शकत नव्हते म्हणून भावना ताईंना उभ केलं होत
MAST
आझाद आता भाजप चे गुलाम होतील . पक्षाने भरभरून दिले असताना ही अशी गद्दारी करणारांना जनतेनेच धूळ चारली पाहिजे
खूप रिअल. विश्लेशन
Very nice 👍
आझाद व भावना गवळी कनेक्शन कसे v कोठे झाले ते नाही sangitlekrupaya जरा नीट शब्द वापरावेत
त्यावेळेस शिवसेनेत ले चव्हाण आणि सरनाईक यांचे जावई यांनी मदत केलि होती
Gulam nabi azad yancha 1996 madhae yavtmal loksabha matdar sangh nivadnukith maji mantri rajabhau thakrae yani parabhav kela hota for your information kamleshji
अनंतराव देशमुख साहेबांनी नबी साहेबांना निवडुन आणन्या करीता जिवाच ऱान केले होते हे 100 टक्के खरे आहे.
आता भावना गवळी या शिंदे गटात गेलेत या परत निवडून येनार नाहीत जनताच याना घरीच बसवणार आहेत मतदान न करताच 2024 मध्य
तुम्ही लोकांची दिशाभूल करता, शब्द जपून वापरा
कांग्रेस जिंदाबाद
मागच्या वर्षी पहित पडले.माणूस काँग्रेस ला बे इमान
होणार.
चुकुन एकदा श्री वसंतराव नाईक ऐवजी सुधाकरराव नाईक यांचा उल्लेख आला आहे . माहिती छान !
कमलेश, यात interesting असं काहीच नाही हो. दोघांचा मतदार संघ एकच होता एवढंच. यात इंटरेस्टिंग ते काय?
मला वाटलं भावना आणि गुलाबाचे अनैतिक संबंध सांगतो की काय ?
Khamgaon नाही तर yavatmal ahe
भाजीपाला महागाई बाजार चार्ट भाजप ला विचार
खूप गोलमटोल माहिती देता
बातमीच्या शिर्षकाला धरून माहिती दिली नाही.जुन्या मंडळींना सर्व माहित आहे.
Conection म्हणजे fake बातमी की काय?
इतके छान बोलता, समजावून पण खूप चांगले सांगता ,असे कौशल्य आज तुमच्या जवळ असताना.... असे मूर्खा सारखे का वागता?......कनेक्शन?काय तर भावना गवळी आणि आझाद एकाच मतदार संघातून लढले...काय हा बावळट पणा
connection kay???
👌✌️
पुंडलीकराव गवळी पराभूत झाले नव्हते
वाशीम ने गुलाम नबी आझाद यांना डोक्यावर घेतलं काश्मीर ने पायाखाली घेतलं होतं वाशीम मधील काँग्रेस संपवली किती थोर उपकार गुलाम नबी चे काँग्रेसवर ?
काश्मीर की कली वाशिम मे खिली
सुधाकरराव नाईक यांचा मृत्यू नाही, वसंतराव नाईक यांचा मृत्यू झाला होता.
Maharastrat.gulam.nabi.aazad.che.kahi.chalna.nahi.tyani.vashimsati.khich.kele.nahi..washim.loksabhet.mashal.jinknar
टीआरपी वाढवण्यासाठी काहीही शीर्षक देऊ नये
आताही वाशीम यवतमाळ जिल्ह्यात
गु नबी आझाद ह्यांच्या नांवे अनेक शैक्षणिक संस्था आहेत
Bakwas Bakwas,
हो खूप college ahet
कमलेश सर आज काल तुमचे नाव सर्व घेत असतात.एक प्रामाणिक पत्रकार अशी आपली आळख तयार झाली आहे.
आणि दुसरे राजकारणी नेते किवा मंत्री यांच्या संपती वर एक व्हिडिओ बनवा.जनतेला एक माहिती मिळेल.
ऐवढी संपती या राजकारणी लोकांकडून कशी जमावली.
भावना गळल्या त्या गुलामला कळलय
Do you have the caliber to discuss the topic on Leader like Gulab Nabbi Azad
एवढे देऊन ही गद्दारी
केशवराव चव्हाण यांना गुमान नबी आझाद यांची मिसेस राखि बांधत
Chan, connection kuthe zalach nahi, apalya channelcha khap vadhel ashi khoti connection lavun.
काय फापट सांगताय मुद्दा सोडून
निका किती दिवस साजरा होणार आहे.
Let him join BJP 🙏
Not empty after sudhkarrao naik, it was after Vasantrao naik death, shame on your knowledge.
वसंतराव नाईक चे निधन झाल,
गुलाम नबी ला टिकीट दिले
पत्रकार महाशय आपल्याला यातुन नेमक काय सांगायच का.
शिवसेना या फक्त नावा मुळे २० वर्षे सत्ता भोगून देखील ही बाई गद्दार झाली..
काय लाज वगेरे आहे की नाही..
माहिती मध्ये भर पडली..
नक्कीच..
तुमच्या माहिती बद्दल धन्यवाद..
Don't vote for this lady
दोघा ने ही भरपूर मिळुन सुध्दाआपल्या पक्षा बरोबर गदारी केली
लफड आहे का
5times member of parliament is big time
राजेश टोपे मलबार हिल चे आमदार होते आणि जालना जिल्ह्यात आमदार आहेत हा बदल कसा झाला यावर व्हिडिओ करावा
सारखं अ...अ...अ...अ ... म्हणतात हे ऐकवत नाही.
सुधाकरराव नाईक नाही वसंतराव नाईक pl correct
बरं झालं सांगितलं आम्हाला माहित नव्हतं
Mla veglech vatle canecation Mhatlyavar
Bhavna tai will not selected again
पटापट बोला
आणि भावना गवळी शिवसैनिकांच्या भावनेशी खेळल्या
Hyat tyanche doghanche interesting connect kuthe aahe. Tya shaharashi te relate hot asatil, mhanun tyanchyat connection ahe as kas mhanata yeyil.
वाशीम जिल्हातील मोठं नेतृत्व अनंतराव देशमुख
काय व्हिडिओ टाकता तुम्ही काय माहिती देतात
कनेक्शन काय सांगितले
तेव्हा कांग्रेस ची एकहाती सत्ता होती राजकारणात लोकांना रस नव्हता गरीबांना पोट भरणे आवश्यक होते कांग्रेस ने फायदा घेतला मिवाशीम मधेराहातो
Aata Bhawana changali zali aata ti machine madhun nighali.
ओ, हो. काय बोलता ?
गद्दारी
काहीही हं श्री. कमलेश ! म्हणे इंटरेस्टिंग कनेक्शन. परत असे काही वायफळ किस्से नको बुवा
Title is misleading.
Night Conection ahe
Eka bajula party ticket dete matdar party chya navawar nivdoon detat, aani nivdoon aalya nantar he pada cha vapar karoon fayede karoon ghetat aani party sodtat. Bhavna gawli aani nabi yanchyat khoop fark aahe. Nabi sarkha sawarthi konich nahi
5 दा खासदार केल तरी गदारी केली शिवसेना सोबत