किस्सा खुर्चीका..आघाडीसरकार मध्ये मंत्रीपद न दिल्याने मुळ शिवसेना सोडुन ऊध्दव ठाकरेवर आगपाखड केली.. आता युतीमध्ये मुलाला मंत्रीपद नाही त्यामुळे यांचा तिळपापड होत आहे... खुर्चीशिवाय करमत नाही..
ही एक झलक आहे दोन तीन महिन्यात अजुन ह्यांचे लफडे होतील ह्या आताच्या राजकारण्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचा बिहार करून टाकला कुठे नेऊन ठेवला महारष्ट्र माझा
उद्धवचा रामदास कदमचा काय संबंध रे चोंग्या.... रामदास कदमांनी बाळासाहेबान सोबत उद्धव ठाकरे ते फोटो काडत... आणि घर कोमड्याची लाल करायची चाटू गिरी कमी कर चोंग्या
यात आमदार व खासदार पैसे खातात टक्केच घेतात असे ऐकंदरीत आमदार व खासदार आहेत म्हणून तर 16/17 वर्षापासून रोड होत नाहीत आणि मग नागपूर कर लगेचच समुदी महामार्ग तयार होतात केवळ फक्त काय पाहिजेत ते मलाच पाहिजेत हे दुष्टचक्र डोक्यात ठेवून नागपूर कर काम करीत आहेत
Surve ji aap le bolane correct aahe Juss kokan laa raajkaarnaat Shiv sene ne aanale tyaach Shiv sene laa aaj kokani maanus budvaayla Nighaala aahe paise khaavoon Kaahi YZ kokani
केंद्रीय आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री. यांची अकार्यक्षमता दिसल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन मार्ग काढावा. मुंबई गोवा महामार्ग तयार होण्यासाठी अवाजवी दिरंगाई झालेली आहे हेवस्तावाहे.
रविंद्र चव्हाण जर बोलत असतील की मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न हा केंद्राच्या अखत्यारीत आहे तर मग गेल्यावर्षी आम्ही गणपती पुर्वी एक लेन सुरू करु असं आश्वासन का दिले ?
रामदास कदम हा प्रसिद्धीसाठी 15 दिवसाला महिन्याला असं काहीतरी बोलत राहतो आणि प्रसिद्धीच्या झोतात राहतो याचं एवढेच कारण आहे आता विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत म्हणून हा काहीतरी फेकत असतो
2.5 वर्ष झाले हेच चालू आहे, जनता आणि महाराष्ट्र याच काही देन घेणे नाही शिंदे ,फडणवीस यांना...जनता त्रस्त आणि असुरक्षित आहे...... #महाराष्ट्र मागतोय लाडकी महिला सुरक्षा योजना .... लाडकी बहीण आणि रक्षाबंधन आणि प्रकरण timming म्हणजे .... महाराष्ट्र जनतेला नकोय भीक, सुरक्षा हवी ठीक .... मागील 2.5 वर्ष फक्त उदघाटन आणि फोडाफोडी आणि दररोज आरोप प्रत्यारोप ....
रामदास कदम साहेब तुम्ही जरा कुटुंबाच्या बाहेर पडा आणि लोकांच्या विकासावर बोला तुम्ही उठ सूट तुमच्या कुटुंबाचीच व्यथा मांडल्या आहेत जरा लोकांचे प्रश्ना विषय बोला की
रामदास भाईंच्या मुलाला लाल दिव्याची गाडी पाहिजे होती परंतु नाही मिळाल्यामुळे रामदास कदम विचलित झाले ज्या तडफेने रामदास भाई आता बोलतायत त्या तडफेने मंत्री असताना तडफ दाखवली असती तर तर बरं झालं असतं केंद्रात व राज्यात सत्ता मग सतरा वर्षे मुंबई गोवा महामार्ग का रखडला हा महामार्ग रखडवायला सर्वच राजकीय पक्षांना जबाबदार धरलं पाहिजे
उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजप बरोबर युती तोडण्याची हिच कारणं होती
किस्सा खुर्चीका..आघाडीसरकार मध्ये मंत्रीपद न दिल्याने मुळ शिवसेना सोडुन ऊध्दव ठाकरेवर आगपाखड केली..
आता युतीमध्ये मुलाला मंत्रीपद नाही त्यामुळे यांचा तिळपापड होत आहे...
खुर्चीशिवाय करमत नाही..
0090//9//99///////////////
😊😊😊😊😊😊
फक्त सावळा गोंधळ तमशा चालू आहे सताधारी नाटक भारी . पन लक्षात ठेवा जनता लई भारी
सदावर्ते हा मानुस कोणाचा हा वाद कोणी निर्माण केला फक्त फडणवीस यांनी बहुजनांनी ओळखावा अनाजी पंथ कोण
महायुतीची निती महाराष्ट्राचा युपी बिहार बनविण्याचा डाव जणता विधानसभेत हाणुन पाडणार हे मात्र नक्की
Adich varshat kay kay dive laavle tumchya maalkanni te pahiley jagane😂😂😂
ही एक झलक आहे दोन तीन महिन्यात अजुन ह्यांचे लफडे होतील ह्या आताच्या राजकारण्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचा बिहार करून टाकला कुठे नेऊन ठेवला महारष्ट्र माझा
रामदास चे घोटाळे बाहेर काढु म्हटलं की नरमला....भय
जो ठाकरेंचं नाही झाला तो कोणाचा होऊ शकत नाही
ठाकरे लाच कोणाचे होता आले नाही.मग त्याचे कोण होईल.
@@chandrashekharshinde3116
Gujarati gulaam gaddar
चोखनिस्त ऑफ गुजरात कुत्र @@chandrashekharshinde3116
रामदास कदम उध्दव ठाकरे चा झाला नाही
काही लोकांना मीठाचा खडा टाकण्याची सवय हा प्रश्न प्रमुखांना बोला
लोढे आपण आडीच वर्षें काय करत होता आपल्या कामाची यादी सांगा आपण सतत होता नुसत हसु नको
Adich varshat tumhi taali thali vajavnya peksha ....modiji nchya lockdown la virodh karaycha hota...
Lock down modi lavnar ani MVA ni kaam karaych???????? Dusra tond kuthe aahe tumch Khali ka
@@sandipanjadhavar7122
Shelar saheb ase prani uddhav saheb aaspas pan thewat nahi sir sher kaa bacha sher hee hotaa hai
उद्धवचा रामदास कदमचा काय संबंध रे चोंग्या.... रामदास कदमांनी बाळासाहेबान सोबत उद्धव ठाकरे ते फोटो काडत... आणि घर कोमड्याची लाल करायची चाटू गिरी कमी कर चोंग्या
विलास बडे सर मुंबई गोवा महामार्ग गेल्या अठरा वर्षे रखडलेला आहे कुरघोडीच्या राजकारणामुळे कोकणवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे
यात आमदार व खासदार पैसे खातात टक्केच घेतात असे ऐकंदरीत आमदार व खासदार आहेत म्हणून तर 16/17 वर्षापासून रोड होत नाहीत आणि मग नागपूर कर लगेचच समुदी महामार्ग तयार होतात केवळ फक्त काय पाहिजेत ते मलाच पाहिजेत हे दुष्टचक्र डोक्यात ठेवून नागपूर कर काम करीत आहेत
तिकीट वाटपाच्या नंतर हे एकमेकांचे कपड़े फाडतील हे मात्र नक्की...
सदावर्ते हा कोणाचा माणूस आहे.भुजबळ, पडळकर, हाके, बारसकर ,वाघमारे,शेंडगे,भिडे हे कोणाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत.
कोणाच्या म्हणजे काय तरबुजाच्याच
कोकणी लोकांना पाया ने चालत जावे लागले पाहिजे. त्यांनी पैसे घेऊन नारूला निवडून दिले... सजा तर मिळालीच पाहिजे
बरोबर साहेब
Surve ji aap le bolane correct aahe Juss kokan laa raajkaarnaat Shiv sene ne aanale tyaach Shiv sene laa aaj kokani maanus budvaayla Nighaala aahe paise khaavoon Kaahi YZ kokani
हे नेते स्वतःची पोट भरून झाले आता मुलांचीपोट कसे भरणार ते बघत असतात त्यातलेच एक रामदास कदम आहेत
कीती हलक्या
भाषा वापरली जाते या राजकारणात ,,
आरे बाबानो जरा ठेवा """आसलीतर
जनता ऐकतेय?
देवेंद्रपंत फडणवीस, लवकर राजकीय संन्यास घ्या. महाराष्ट्रातील एक घाण कमी होईल.
रामदास घाबरला
हवा गेली😂
रामदास भय....आरे हा हिंदू आहे का मुस्लिम....
70 वर्षाचा झाला तरी सत्ता आणि त्या साठीच राजकारण सोडू वाटत नाही..बस्स करा तुमची सेवा भरपूर झाली
सण्यास एका माणसाने घेतला ना पूर्ण महाराष्ट्र च राजकारण स्वच्छ होईल
चंद्रकांत पाटील यांनी संन्यास घेणार होता
टरबूज ना 😂
भाजपच्या काळात राजकारण नीच पातळीवर गेलय हे मात्र खरं आहे
कदम साहेब ईडीला घाबरले थंड झाले
यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
❤
भाजपचे विधानसभेचे आमदार निवडून 60 ते 65 येतील कारण भाजपला सत्तेचा माज आलाय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
एकदम बरोबर
30/35 येतील
B j p. Hatav. Desha. Vachawa. Babano.
चार दिवसांत दोघे पंण चुप बसतील
केंद्रीय आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री. यांची अकार्यक्षमता दिसल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन मार्ग काढावा.
मुंबई गोवा महामार्ग तयार होण्यासाठी अवाजवी दिरंगाई झालेली आहे हेवस्तावाहे.
रविंद्र चव्हाण जर बोलत असतील की मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न हा केंद्राच्या अखत्यारीत आहे तर मग गेल्यावर्षी आम्ही गणपती पुर्वी एक लेन सुरू करु असं आश्वासन का दिले ?
सर्व बामणानावर कितीही तोंडसुख घ्या कोणी विरोध करणार नाही ! 😢
माझा आवडता पत्रकार बडे sir
होय
फारच सुंदर कार्यक्रम आभारी आहोत
रामदास भाई अगदी बरोबर बोललेत काय चकलं महामार्ग पुर्ण होत नसेल तर त्या बांधकाम मंत्री यानी राजीनामा दिला पाहिजे
मुबंई गोवा रस्ता तयार व्हायला अजून दशके लागतील जनतेला कळायला पाहीजे
फडणवीस साहेब तुम्ही राज्यातील राजकारणाचा पार चिखल केला हो...
नालायक हलकट आहे फडणवीस
राजकारण ठेवा बाजूला प्रथम मार्ग तयार करा
पापाचे घडे भरत आले आहेत, आता एकमेकांच्या मानेवर बसून एकमेकांना संपवतील याच्यात आमच्या मनात शंका नाही..
महाराष्ट्राची राजकारणी लोकांनी वाट लावली आहे
अनाजीपान्त संपला तर महाराष्ट्र सुखी होईल... बाप्पा उचल याला
तुम्ही सर्व एक मेका आमने सामने बसा आणी जरांगे ला बोलवा चर्चा करा...
उद्धव ठाकरे हेच खरे मुख्यमंत्री
जागा वाटप /तिकीट वाटप होऊ द्या न...मग तर अजून मजा येईल यांची...
❤❤❤
जय
मुंबई गोवा महामार्गबाबत कुचकामी ठरलेले बांधकाम मंत्री हे वक्तव्य चुकीचे नाही. उत्तर देताना लाज वाटली पाहिजे दोन वर्ष तेच तेच आस्वाशन देताना
आत्ता नरमले भाई
रामदास च्या पोराला एकदा खासदार करा मग रामदास रडणार नाही
एकनाथ शिंदे फडणवीस चा बोलका पोपट
सत्तेत तुम्हीपण आहात
बडे साहेब जय भगवान
Pwd minister rajinama dene jarur ahe. Bhaibarobar ahe
तुम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली.
पुन्हा एकदा रामदास कदम रडून दाखवणार टीव्ही वर बघा तिकीट भेटणार नाही म्हनून 😢😢
आधीच महाराष्ट्रात तमाशा झाला आहे. आता घरात भांडणे चालू आहेत. सत्तेसाठी हे सर्व चालू आहे काय ? परंतु रोड साठी जबाबदार कोण ? याचा सरकारने शोध घ्यावा.
😂ह्याचं पोराला पुनः आमदार करायचे आहे पण पडणार
चोथा केला त्यांनी महाराष्ट्र चा
आंबेडकरी व्यासपीठ मिळवून वाढले आणि बाबासाहेबांचं नाव वापरायचं आणि त्यांचेच नातू बाळासाहेब आंबेडकर यांना पाडायचे ही नीती
निवडणुका जाहीर होवु द्या मग बघा मज्जा
Hoy
रामदास कदम हा प्रसिद्धीसाठी 15 दिवसाला महिन्याला असं काहीतरी बोलत राहतो आणि प्रसिद्धीच्या झोतात राहतो याचं एवढेच कारण आहे आता विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत म्हणून हा काहीतरी फेकत असतो
2.5 वर्ष झाले हेच चालू आहे, जनता आणि महाराष्ट्र याच काही देन घेणे नाही शिंदे ,फडणवीस यांना...जनता त्रस्त आणि असुरक्षित आहे......
#महाराष्ट्र मागतोय लाडकी महिला सुरक्षा योजना ....
लाडकी बहीण आणि रक्षाबंधन आणि प्रकरण timming म्हणजे ....
महाराष्ट्र जनतेला नकोय भीक,
सुरक्षा हवी ठीक ....
मागील 2.5 वर्ष फक्त उदघाटन आणि फोडाफोडी आणि दररोज आरोप प्रत्यारोप ....
रस्ता करा म्हटल्यावर येवढा कांगावा का
व्हावा?
महाराष्ट्राचा राजकारणाची वाट लावणारे... आज राजकारण सोडण्याची भाषा.... अनाजीपंथ राहूद्या 🙄🙄🙄
लवकर घे रे बाबा संन्यास एकदाची कटकट जाईल महाराष्ट्राची.......
घोटाळा बाहेर काढु का म्हटले की झंडू बाम ने डांगीत शेपूट घातलेलं दिसतय
Kiti koti cha road ahe mum,goa. Pwd kiti % ahe. Karyakari abhiyanta nilambit kara
रामदास कदम साहेब तुम्ही जरा कुटुंबाच्या बाहेर पडा आणि लोकांच्या विकासावर बोला तुम्ही उठ सूट तुमच्या कुटुंबाचीच व्यथा मांडल्या आहेत जरा लोकांचे प्रश्ना विषय बोला की
रवींद्र चव्हाण बोलले रामदास कदम या आदी उपटली का असे थेट चव्हाण का बोलले याचा अर्थ काय
होय रणसंग्राम धुमसतोय
हिंदी चिनी भाई भाई. रामदास रविंदर भी भाई भाई. दोनोमैं मलिदा खाने की लढाई. तो तूम क्यों मारते बढाई?
👍
मनोज जरांगेचा बोलविता धनी बारमती चे काका व आंबडचे मा.मंत्री आहेत का ?
रामदास कदम यांना फक्तं मुलाची काळजी आहे. बाकी काही नाही
रामदास भाईंच्या मुलाला लाल दिव्याची गाडी पाहिजे होती परंतु नाही मिळाल्यामुळे रामदास कदम विचलित झाले ज्या तडफेने रामदास भाई आता बोलतायत त्या तडफेने मंत्री असताना तडफ दाखवली असती तर तर बरं झालं असतं केंद्रात व राज्यात सत्ता मग सतरा वर्षे मुंबई गोवा महामार्ग का रखडला हा महामार्ग रखडवायला सर्वच राजकीय पक्षांना जबाबदार धरलं पाहिजे
रामदास कदम साहेब तुम्हाला एकच मार्ग फक्तं मातोश्री नाहीतर काहीच राहणार नाही
रविंद्र चव्हाण याने कोकण महामार्ग रखडून ठेवला आहे.
शेवटी दोघेही नेते भाईगिरीवर येऊन ठेपले.
हे सर्व मुला साठी आहे बाकी काही नाही.
जो ठाकरेंचा नाही झाला तो कमलाबाई चा काय होणार... विधानसभेला फक्त ठाकरे सरकार महाराष्ट्रात येणार.. बीजेपी आणि गद्दार गट संपणार. आम्ही जनता संपू
Salute, Vilas sir
जनतेचे हाल,शासनाच्या वाहनांची वाट यामहामारगाने लागलेली आहे.गडकरी साहेब आपण यामधे लक्ष घाला.
हन्या गोवा महामार्ग चा कही नाही पाडला आहे याना फक्त आपल्या मुलाचा पाडला आहे की कसा मि काय करू की मजा मुलगा ला सीढ़ भेठलया पहिजे
सगळे जण आपले किसे भरत आहे पण मुंबई गोवा कधी बांधला जाणार आहे
Atul Londhencha kay sambandh ya discussion madhe….?
Fakt BJP aani Yutiche itar pakshache umedwar pahijet ya discussion madhe…
महाराष्ट्र राज्य जनतेनं काय लोकं निवडून दिले
Same on you
ज्यांनी दुसर्यांसाठी खड्डे खोदले ते स्वताच त्यात पडत आहेत.
आज माहीत पडलय बादकाम मन्त्री आहेत मनून
खूप संताप होतो आज मुली सुरक्षित नाहीत....आजच्या बातमी वरुन मला अस सांगायचं की अशी शिक्षा झाली पाहिजे की....त्यांचे ते......कापून टाका😡
खूपच आनंद झाला असेल ना?
ह्या राम्या कोणाचाच नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी 😂😂😂😂😂
34 वर्ष या रामदास नि काय काय केलं. सत्तेत असतानी भांडतो.... झंडू बाम
आता फक्त मनोज जरांगे पाटील यांचं विधानसभेला सरकार पाहिजे कारण ह्या लोकांना महाराष्ट्र वैतागला आहे
हे रामदास कदम नाव आमच्या हिंदू त .असून यांना भाई का म्हणतात भाई तर मुसन मान यांना म्हणता त रामदास भेला भाजपला .हात जोडयला लागला . . उतरा मिळाला वाट त
टीळा लाऊन हा रामदास बनू बघतो आहे, पण फक्त टीळा लाऊन संत होता येत नाही. ही तर कोकणाला लागलेली किड आहे.
करेक्ट कार्यक्रम केला गेलाय 😄😄😄
🔥बडे मुद्दे कार्यक्रमाचे नाव नको 🔥मोठे मुद्दे करा, बिग मुद्दे करा, विशाल मुद्दे करा, अफाट मुद्दे करा, चॅनेल मराठी आहे मग हिंदी नाव कशाला
संजय राव कदम निवडून येणार नक्की
एक नंबर अनाजी पंत खूप मिठा जहर आहे तु
तुम्ही पक्ष फोडून बाहेर पडले तेव्हा पक्षाच्या
कार्यकर्त्यांची विचार केला नाही तेव्हा आता तुम्ही कार्यालयाकडून अपेक्षा करता
रामदास कदम आता जाग आली का, तुम्ही मंत्री होतात तेव्हा काय दिवे लावले