राहुल गांधी 100 जागा मिळाल्या आहेत, त्या मित्रपक्ष्यांच्या मदतीमुळे !! फक्त या विजयावर हुरळुन जाउ नका !! आणि मित्रपक्ष्यांना,दुर करु नका, नाहीतर पुन्हा कॉंग्रेसमुक्त भारत होणे अटळ आहे !!
अझूनही स्वबळावर 100 ची आकडा गाठता आला नाही हे ध्यानात राहुद्या माझ फक्त एवढच महणने होते कि,कॉंग्रेसने लगेच अर्ध्या हळकुंडावर पिवळे होण्याची गरज नाही ...........जनतेला अहंकार आवडत नाही आणि ह्याचेच उदा. आहेत मोदी जनतेने 303 वरुन 240 वर आणुन ठेवलेय म्हणुनच राहुल गांधींवर माझ एवढच म्हणने आहे कि, त्यांनी अयाेध्येची जागा जिंकुन जणु काही हिंदुंचा पराभव केलाय असा अहंकार बाळगु नये कारण या मिळालेल्या यशात खुप मोठा वाटा हा मित्रपक्ष्यांचा आहे कारण मित्रपक्ष्यांच्या मदतीमुळे कांग्रेस ने भाजपा पासुन हिंदु मतदार वेगळा केला आणि त्याच कारणातुन त्यांनी अयेाध्या आणि ईतर ठिकाणी विजय मिळवला परंतु आपल्या व्होट ला खुश ठेवण्याच्या नादात, अहंकारी पणे हिंदुंवर गरळ ओकल्यामुळे हिंदु पुन्हा एकत्रित झाला तर कॉंग्रेसनुक्त भारत ला वेळ नाही लागणार
@@hard-crackers1227 raje Mitra pakshana congress cha fayada jala aahe.Ani Rahul Gandhi Kay vait bolale aahe hindu baddal.me pan hindu aahe.apalya Maharashtra talya sadhu santani apalyala ahinsa ,Satya hyavhich shikavan dili aahe
@@ram_995 😂😂😂😄 कॉंग्रेसचा मित्रपक्ष्यांना फायदा झाला???! हा जावईशोध कसा लावला तुम्ही???! अहो या महाराष्ट्रात कॉंग्रेसची अवस्था ईतकी वाईट झालेलि,2019 च्या विधानसभेत, त्यांचा साधा एकही नेता महाराष्ट्रात प्रचाराला आला नाही स्वता: राहुल पण नाही त्यावेळी एकट्या पवार साहेबांनी खिंड लढवली आणि आघाडीच्या 100 जागा आणल्या एवढच नाही तर 2.5 वर्ष कॉंग्रेस सत्तेतही आणली आणि 2024 ला महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ ठाकरे आणि पवार साहेबांमुळेच यश मिळालेय कारण या दाेघांनी महाराष्ट्रात जरांगेंच आंदोलन ऊभ करुन युती सरकार ला सळो की पळो केलय
मुद्देसुद, परखड़, निडर, प्रभावी, उत्साहपूर्ण भाषण!..❤❤
जय हो 🔥🔥🔥
राहुल गांधी🚩🚩🚩🚩💪💪💪💪
द मोस्ट अँड गुड debator मोदीजी सारे कॅबिनेट चूप हो गये स्पीकर बी डर गये स्पीच निकाला दिय
We r salute you
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Rahul Gandhi jindabad Congress jindabad INDIA jindabad
राहुल गांधी 100 जागा मिळाल्या आहेत, त्या मित्रपक्ष्यांच्या मदतीमुळे !!
फक्त या विजयावर हुरळुन जाउ नका !! आणि मित्रपक्ष्यांना,दुर करु नका, नाहीतर पुन्हा कॉंग्रेसमुक्त भारत होणे अटळ आहे !!
Andh bhakta spotted
BJP ने पण हुरळून जाऊ नये कारण त्यांचे पण बहुमत नाहि नायडू, नितेश यांना ऐकून घ्यावे लागेल त्यांना आधी सांभाळा
अझूनही स्वबळावर 100 ची आकडा गाठता आला नाही हे ध्यानात राहुद्या
माझ फक्त एवढच महणने होते कि,कॉंग्रेसने लगेच अर्ध्या हळकुंडावर पिवळे होण्याची गरज नाही ...........जनतेला अहंकार आवडत नाही आणि ह्याचेच उदा. आहेत मोदी जनतेने 303 वरुन 240 वर आणुन ठेवलेय
म्हणुनच राहुल गांधींवर माझ एवढच म्हणने आहे कि, त्यांनी अयाेध्येची जागा जिंकुन जणु काही हिंदुंचा पराभव केलाय असा अहंकार बाळगु नये कारण या मिळालेल्या यशात खुप मोठा वाटा हा मित्रपक्ष्यांचा आहे
कारण मित्रपक्ष्यांच्या मदतीमुळे कांग्रेस ने भाजपा पासुन हिंदु मतदार वेगळा केला आणि त्याच कारणातुन त्यांनी अयेाध्या आणि ईतर ठिकाणी विजय मिळवला
परंतु आपल्या व्होट ला खुश ठेवण्याच्या नादात, अहंकारी पणे हिंदुंवर गरळ ओकल्यामुळे हिंदु पुन्हा एकत्रित झाला तर कॉंग्रेसनुक्त भारत ला वेळ नाही लागणार
@@hard-crackers1227 raje Mitra pakshana congress cha fayada jala aahe.Ani Rahul Gandhi Kay vait bolale aahe hindu baddal.me pan hindu aahe.apalya Maharashtra talya sadhu santani apalyala ahinsa ,Satya hyavhich shikavan dili aahe
@@ram_995 😂😂😂😄 कॉंग्रेसचा मित्रपक्ष्यांना फायदा झाला???! हा जावईशोध कसा लावला तुम्ही???!
अहो या महाराष्ट्रात कॉंग्रेसची अवस्था ईतकी वाईट झालेलि,2019 च्या विधानसभेत, त्यांचा साधा एकही नेता महाराष्ट्रात प्रचाराला आला नाही
स्वता: राहुल पण नाही त्यावेळी एकट्या पवार साहेबांनी खिंड लढवली आणि आघाडीच्या 100 जागा आणल्या एवढच नाही तर 2.5 वर्ष कॉंग्रेस सत्तेतही आणली
आणि 2024 ला महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ ठाकरे आणि पवार साहेबांमुळेच यश मिळालेय
कारण या दाेघांनी महाराष्ट्रात जरांगेंच आंदोलन ऊभ करुन युती सरकार ला सळो की पळो केलय