लोकसभेच्या सभापतीपदाबद्दल का आग्रही आहेत चंद्राबाबू? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate
Вставка
- Опубліковано 17 чер 2024
- लोकसभेच्या सभापतीपदाबद्दल का आग्रही आहेत चंद्राबाबू? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate
#chandrababunaidu #nda #ndagovernment
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
मोदीजी पंतप्रधान झाले तचं पणं ह्या वेळी ते फक्त 35% मार्कस मिळवून PM
झालेत..ज्यांनी टेकू दिला आहे तो ते कधीही काढून घेऊ शकतात
त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास मोदीजी कधीही जोरदार पडतील😂
अरे मग १९८९ पासुन सर्वच टेकू पीएम होते का?? दादा पीएम पीएम असतो. त्यात काही फरक नसतो. आणि जरी हे सरकार टिकले नाही तर विरोधी आघाडी सरकार येईल आणि ते टिकणार नाही.. त्यात यापेक्षा जास्त पार्टी असतील आणि अशी खिचडी बघुन जनता परत बीजेपी ला मतदान करेल.
खूप छान विश्लेषण सर
चंद्राबाबू आणि नितीश कुमार या दोघांनाही पंतप्रधान व्हायचं आहे
हीच संधी आहे , सुरूवात कोण करणार सरकार पडावं म्हणून फक्त तेचं पहावं लागेल पण पुर्ण पाच वर्ष हे सरकार चालणारं नाही मागील अनुभव पाहता
HD देवेगौडा आपलं मुख्यमंत्रीपद सोडून पंतप्रधान झाले. तेंव्हा पासून त्यांची गाडी रुळावरून खाली उतरली ती आजपर्यंत. त्यामुळे नायडू अथवा नितीश औट घटकेचं पद घेणार नाहीत.
एकहाती हुकूमशहा पेक्षा हे ठिक आहे !
निष्पक्ष पतरकारीता असावी तर ती तुमच्या सारखी ❤
निष्पक्ष पत्रकार😂😂😂
महाविकास आघाडीची बाजू घेऊन घेणारा पत्रकार पत्रकार निपक्ष पती असू शकत नाही हमेशा वंचितांच्या विरोधात बोलणारा पत्रकार म्हणजे संजय आवटे आहे
@@santoshlokhande8055 अरे या मविआ वाल्यांना वाटतय मविआ च्या बाजुने बोलेल तो नि पक्ष पत्रकार..
माझ्या सरांचा मुलगा छान विष्लेशण याचा
मला खूप खूप अभिमान. वाटतो
नेहमीप्रमाणेच …राजकीय परिस्थितीचे सखोल विश्लेषण शिवाय ज्ञानात भर घालणारे मनोरंजक करून दिलेले युट्यूब वरील एक भाषण होय धन्यवाद 🎉
Nice history,can repeat 2024
संजय जी कस तरी करुन सरकार स्थापन करुन उपयोग नाही स्वप्न पाहण्यात मजा नाही
नाना पटोले नी विधान सभेचे सभापती पद राजीनामा दिला ही मोठी चुक होती.
वंचित पक्षाने सतत भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊन स्वतःची विश्वासार्हता संपवली आहे p
बाळासाहेबांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
बेस कधी कळला नाही आणि कळणार ही नाही
काही डाव नाही. एक पाय धरतो आहे. दुसरा नरम पडला आहे
First like and first comment!
मान्यवर औटे सर.. वाजपेयी सरकार १मताने पाडले ते बहन मायावतीने .. हे लक्षात असूद्या 😅
Thanks Sir.
Wonderful analysis
Keep it up
Congress ❤❤❤
Sanjay very good analysis
Very nice explanation Sanjay sir
आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे.
पूर्वी फक्त 182 जागा होत्या.
आता 240 जागा आहे.
वाजपेई यांचे 13 दिवसांचे, देवेगौडा गुजराल, या तीन पंतप्रधानपदांच्या कार्य काळात PA संगमा सभापती होते.
Best
नायडू चां काही विश्वास नाही
संजय आवटे साहेब तुम्ही जातिवादी पत्रकार बनत चाललेला आहात तुम्ही महाविकास आघाडीची बाजू घेता आणि वंचितांच्या विरोधात अजंटा सेट करून बोलता, वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलता.
आताच्या सरकार मध्ये सर्व संधी साधू एकत्र आले आहेत.
प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे काही राजकारण होते का? यावर संशोधन झाले पाहिजे
त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी चंद्राबाबू व नितीशकुमार यांचा पक्ष फोडू शकतो व फुटलेल्यांनाच ते-ते ओरिजिनल पक्ष दैऊ शकतो अशा वेळेस पक्ष वाचवण्यासाठी लोकसभेचे अध्यक्षपद चंद्राबाबू व नितिशकुमारांना आवश्यक वाटते.
यावेळी मोडी काठावर पास..३५%😅😅
गिरीधर गमांग ओडिशा विधानसभेचे त्यावेळी सभासद नव्हते. अविश्वास ठरावावेळी ते फक्त लोकसभेचे सभासद होते. आणि पी ए संगमा हे अकराव्या लोकसभेचे सभापती होते. तर जी एम सी बालयोगी हे बाराव्या लोकसभेचे सभापती होते.
मोदी सरकार पाडणारच शरद पवार
निष्पक्ष राजकिय विश्लेषण....
आवटे सर एक विनंती आहे की, आपण जो माईक सदृश उपकरण आहे ते आपल्या शर्टावर थोडे वरच्या भागावर लावावे, जेणेकरून आपला आवाज थोडा मोठ्याने ऐकू येईल आणि आम्हा श्रोत्यांना आवाज वाढवावा लागणार नाही. धन्यवाद 🙏
Vinod तावड़े बदला घेनार?
🙏✍️🙏✍️🙏❤️💯👍
मोदी व वाजपेयी यांच्यात फरक आहे. मोदी सरकार कोणीच पाडू शकत नाही. पाडणारे पक्ष खासदार भाजप सोबत जातील.
Sir tumchakadun third party analysis chi apeksha aahe.karan tumcha abhyas prachand aahe.tr pls tumche prajal opinion imp aahet.
किती ते पाल्हाळ लावायचं? मुद्देसूद बोलत जा हो.
बाकी दर्डा शेठची वाहिनी असल्याने सावध विश्लेषण समजू शकतो.
मोदी सरकार पाडले व पुन्हा निवडणूक झाली तर मोदीजी पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल व काँग्रेसच्या फक्त 20 ते 30 जागा येईल.
मोदी ना सरकार पडणार असे वाटतं तर ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकञ करून पुन्हा एकच शिवसेना करुन सत्ता टिकवनार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होणार व मुख्यमंत्री पण
चहा ☕☕☕☕
picture aabhi baaki hai
delhi abhi bahut dur hai
भाजप अंतर्गत बंडाळी होईल?
Baki sagla thik ahe,
pan sir
Ekhad-dusri gost muddam sangat ja
tumhi almost 90% gosti muddam sangta🤔🤔
Ghanta
काहीं हीं ओ
Like ke le
Woh bjp ka hogan
Sapna me raha
Speaker will be B.J. P Chandra Babu will have to change his policy. Other his image will damage Nitish Kumar has declared support to B.J.P. India Aghadi will not give stable Govt.If Chandra Babu started to give trouble Modi then Modi will declare Mid term poll
संजयजी स्वप्नरंजन करुन सरकार येत नाही. कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्याची ताकदच नव्हती. हात दाखवून अवलक्षण झाले नाही हेच नशीब समजा.
Bjp lahi navti temperament he navti. Morally bjp is not trustworthy because of its recent past deeds in Maharatra .further Chirag Paswan party before election. Allys are not opening their cards now
That is the mistery.which may unfold any time,in near future please wait and watch.
Who will get most affected if we get nonsense people in central govt if Modi 3.0 won't work.
आगलाव्या पादरा पावटा
फक्त मोदी सरकार
B
😅😅😅😅😅😅
😅😅
NDA सरकार म्हणायची सवय लावून घ्यावी 😂
जरांगे पाटील❤❤❤