शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद, सरन्यायाधीशांच्या ३ प्रश्नांनी टेन्शन वाढवलं | Maharashtra Times
Вставка
- Опубліковано 27 лют 2023
- "आम्हीच खरी शिवसेना, आमच्याकडे बहुमत आहे", असं छातीठोक दावा शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला आणि एक नवा ट्वीस्ट निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतही शिंदे गटाच्या वकीलांनी सरन्यायाधीशांसमोर पुन्हा हाच दावा करत उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगण्याचे राज्यपालांचे निर्देश हे योग्यच होते असं ठणाकावून सांगितलं. शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनीही काही सवाल उपस्थित केले आणि निरीक्षणंही नोंदवलेत.. सरकार नेमकं का पडलं आणि अशा कोणत्या राजकीय घटना घडल्या ज्याने पक्षातच फूट पडली या सर्वांवर सुप्रीम कोर्टातल्या युक्तीवादादरम्यान प्रकाश टाकला जातोय.. पण या सगळ्यात शिंदेंच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी विचारलेले कडवे सवाल नेमके कोणते आहेत, युक्तीवादात सरन्यायाधीश आणि वकील काय म्हणाले तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
सत्याचा विजय होणार
ठाकरे जिंकणार
१०० टक्के
Kort var b j p cha dabav aahe
Narayan shastri chi garaj
सत्याचा विजय होणार
Jinkun kaay ? Parat SP kaka chi gulaami ch naa ki ? Dawood gang chi chamchagiri, n mallik minister. S Raut loudspeaker.
सत्याचा विजय होईल
100% शिंदे सरकार पडणार, न्यायालयावर आमचा 100%विश्वास आहे. जय महाराष्ट्र जय भवानी, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nikal laglyavr ...Part jar mahntlas nyayvyvsta vikali geli tr mg bg
@@satyata12343 mag tit pan koke betle manun samjaych
@@hanamantbiradar2590 हो
Dreams😴💭 are free enjoy😊
@@satyata12343 सगळेच काय मोदीचे गुलाम असतात का? अन मोदी तरी येताना अमरपट्टा घेऊन आलाय का? महाराष्ट्रात जगत असशील तर महाराष्ट्र लूबाडला जातोय हे तूला दिसत नाही का?
सत्यमेव जयते म्हणजे ठाकरे सरकार परत येणार
CM.U.Thakre.Sarkar.Parat.Yenar
तुझ्या वजन ईतके पेढे वाटी ल बघ मी
@@shekharkakade8002 khokyacha paisa ahe ka pedhe vatayala?
@@anilmahajan3158 नाही रे बाबा छोटी माणस आम्ही, कष्टाने कमावतो
ठाकरे सरकार पुन्हा येओ हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना🙏
Correct 💯
Right 👍🙏💯 Jay shivay Jay shambhuraje 🚩🙏 Jay Maharashtra 🚩 Uddhav Balasaheb Thakre Saheb 🚩🔥 शिवसैनिक
👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बरोबर.
शिवसेना व धनुष्य बाण हे सर्व ऊधव ठाकरे यांना मिळाले पाहिजे
Naahi milnaar
सरकारचे 15 दिवस राहिले.गोगावलेचा खेळ संपला मग. ..
Gogawale gaav saaf karat bas aata
शिंदे सरकार पडणार एकदम पाताळात.
😂
कोर्टा ने जर निष्पक्ष निकाल दिला तर तो खरा न्याय असेल नाही तर २४ ला जनतेच्या दरबारात आहेच
You are absolutely right
Nyay Parmeshwar karto manushya nahi
Ajun pan jar n tar.... jinkle tar sc chaangli harle tar sc pan 5000 koti la vikli geli - S Raut chya donhi Statement tayaar aahe
मिदे सरकार पडणार
फक्त ठाकरे जिकनार
पडणार १०००% हे 😎
खोटे काम करणाऱ्यांचा कधीच विजय होऊ शकत नाही.... जय महाराष्ट्र..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
लवकरच एकनाथ आणि श्रीकांत रिक्षा चालवताना दिसले पाहिजे
मी घरी जेवणात गोड शिरा बनवायला सांगणार
ज्या दिवशी गद्दार शिदे पिता - पुत्र रिक्षा चालवणार
सरकार पडणार त्या दिवशी
त्या रिक्षात सुद्धा कुणी बसायला जाणार नाही हा माणूस fraud आहे
कडक 👌🏼👌🏼👌🏼
अगदी मनातलं.
सहमत
मिंधे पडणार जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सरन्याधीश्यांनी मांडलेला मुद्दा लक्ष्यात घेता, ठाकरेंना त्यांचा पक्ष आणि चिन्ह परत मिळायला हवं..
जय संविधान
सर्व परिस्थिती पाहता निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजुनेच लागणार कारण तेच लोकशाही शाबुत ठेवु शकते . भाजप सरकारची हुकुमशाही चालणार नाही आणि सविधान जिवंत राहील.
महाराष्ट्रद्रोही भाजपला आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्रातनं कायमचं नेस्तनाबूत करायचंय.
कोशारी म्हणतात ठाकरे संत माणुस आहे
सध्या ःसंताची गरज आहे देशाला
संत विचार
ठाकरे साहेबां बाबतचा युक्तीवाद योग्य वाटतो.
सत्यमेव जयते उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
मिंधे आता अधिवेशन सोडून शेती करायला जाणार
नाही! रिक्षा चालवायला जाणार
Thakare wins
राज्यात पुन्हा *महाविकास आघाडी * 🚩
शिवसेना ठाकरेंची 💪
Ho bro 🥳🥳
दाढी वाला घरी जातोय आता.
गावाला शेती करायला, शेन भरायला
नाही.... रिझल्ट येताच आत्महत्या करणार यातले सगळे...
जो स्वत दिल्लीच्या तालावर चालतो तो काय पक्षाच नाव चिन्ह घेऊन पक्ष वाढवणार
लोकशाही जिवन्त ठेवायची असेल तर शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे.... शिंदे त्यांच्या स्वार्थासाठी भाजपच्या मदतीने बाहेर पडले....
सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीही हारत नाही
Maji न्यायालयाला विनंती.. खरी शिवसेनेला न्याय द्यावा.. लोकशाही जिवंत ठेवा.. 🙏🙏
जर नाय पडलं सरकार चोरांच तर लोकशाही संपली अस आम्ही जनता मानू
दाढीवाला घरी जातोय 😂😂
दोन्ही जातील एक 15 दिवसांनी आणि दुसरा 2024 ला
रिक्षा पुसायला जाणार
आणि 2024 गुजरातचा दाडी वाला घरी जातोय
आम्हाला जे वाटतं ते तुम्ही सुप्रीम कोर्टात सांगणार का....कारण आम्ही शिवसैनिक मान उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे 🏹🏹🏹
जर कोर्टाने चुकीचा निर्णय दिला तर जनते चा क्रोध उफाळुन येइल
जनता मग सहन करनार नाही
हे असंविधानिक सरकार पडलच पाहीजे
आणि १००% पडनारच आहे
सत्यमेव जयते जय संविधान
सरकार.शंभर.tkke.पडनार
सत्याचा विजय म्हणजे उध्दव चा विजय आणि
सत्तेचा माज म्हणजे मि'देचा विजय
लोकशाही वाचवायची असेल तर घटनेनुसार न्याय व्हावा. 10 schedule is most important. शिंदे रिक्षा चालव तुझी तीच परिस्थिती आहे
गट्टारांचं तोंड काळं व्हावं.
Sections vrch decision ghet court
50 khoke aahet jawal aata vimaan chalwtil
Only shivsena thakare
त्यांना एवढेच विचारा शिवसेना तुमचीच तर गुव्हाटीला आमदार पळून का गेले
शेण खायला ...
आय gha xxxla
Thakare Saheb Jay Maharashtra
Shinde sarkar padnar 💯
Shinde sharkar phadanar 100%
Uddvaje thakare saheb yachi shevsena 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
INDIAN CONSTITUTION OUR PRIDE 🙏
Madam माननीय सार न्यायाधिशांना एकच विनवणी आहे आज जर शिवसेनेतून फुटून भा j pa kade gelele nete यांच्यावर प्रथम अपत्रतेची कारवाई व्हायला हवी होती कारण आम्ही जनतेने या gaddarana बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणुन निवडून देतो आणि यांनी खोक्या क्या
Uddav Thakre
पहील्यांदा सरन्यायाधिशांनी घटनाक्रमानूसार योग्य प्रश्न विचारले. आम्ही पण तेच विचारते की, अपात्र आमदार हे निकाल लागेपर्यंत कोणत्याच गटात धरता येत नाही. असे काय घडले की आमदार आपला मूळ पक्ष सोडून शिंदे सोबत सूरतमार्गे गोहाटी ला गेले. मग याला पण अपात्रता म्हणता येणार नाही काय...
मला तरी कायद्याची अभ्यासक म्हणून आज पहिल्यांदा सरन्यायाधिश योग्य प्रश्न आणि निरिक्षण नोंदवत आहेत.
त्यांनी संविधानीच्या बाजूने निकाल द्यावा ज्याने आम्ही मतदारांचे हक्क सूरक्षित राहतील
कदाचित तुम्ही वकील असाल पण आम्ही शिवसेना समर्थक नसुन सुध्दा समझतेय की हा खेळ फक्त इ डी च्या भितीमुळे व भाजपा आज जे चालवतेय त्या आश्रया मुळे घडलेय से निश्चित. कारण पक्ष विरोधी कारवाई ही अपात्रतेला कारणी भूत आहे. कट रचून सरकार पाडणे हा देश द्रोह आहे...यात राज्यपाल व मिंधे सहभागी आहेत. देवेंद्र आणि भाजपा या देश द्रोहापासून अलगद सुटणार...
खताम्म टाटा बाय बाय गया शिंदे टोळी 🤣
जय महाराष्ट्र
गद्दारना मिर्चा जोंबनार.
सरकार पाडायचे आसल्यास पक्षाच्या क्षेष्ठीना कारणे सांगणं गरजेचे आहे नाही तर आसेच घडत राहणार पक्ष नविन स्थापन करा 🙏🏼
पक्ष विरोधी कारवाया करणे हा गुन्हाच आहे त्यामुळे पक्षाने अपात्र ठरवले तर तो नक्कीच त्यांचा हक्क आहे नाही तर भाजपा प्रत्येक स्टेट मध्ये हाच फॉर्म्युला युज करुन पुन्हा निवडणूका होणे अशक्य.... आणि तिथेच संविधान संपले असे समजायचे.
सत्याचाच विजय होनार ठाकरे सरकार जिंदाबाद
👍🚩🚩🚩🚩🚩
न्याय जनतेच्या दरबारात येवूद्यात ...
ठाकरे Vs शिंदे
अध्यक्षीय मतदान पद्धतीने दोन्ही गटात मतदान होऊद्यात ...
सत्यमेव जयते ठाकरेच खरी शिवसेना
लोकशाही, आदर्श,जिवंत ठेवण्यासाठी शिंदे सरकार वर कार्यवाही करून बडतर्फ करायला हवे.घटणा पिठ योग्य तोच न्याय देतील हि जनतेला खात्री वाटते
Courtache nirikshan 1dam barobar ahe
सत्यमेव जयते
आम्हीच शिवसेना म्हणारे आता BJp मध्ये पळणार.. गदार हा शिका लागला कायमचा यांच्या माथ्यावर..
100 shindhe sarkal janar
न्यायालया ने निष्पक्ष निकाल दिला पाहिजे नाही तर जनतेच्या न्यायालयात योग्य निर्णय होईल
सत्य मेव जयते
🍉🍉गद्दार 🍉जाणार.
वकील न्यायाधीश पुढारी आमदार खासदार नेते सरपंच सरकारी बाबू सरकार मधील सर्व खात्यांचे दलाल दोन नंबर वाले बिल्डर वाळू माफिया 50 एकर वाले गुंठामंत्री गुंठा पाटील ह्यांना गच्च आहे पण सर्व सामान्य जनतेकडे आत्ता काय आहे ???????
शिवसेनाप्रमुख धनुष्यबाण हे सर्वच उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र झिंदाबाद
सत्य बाजू ठाकरे गटाचीच.आणि खरी शिवसेना पण ठाकरे गटच.
Minde सरकार पडणारच
न्यायालय आणि त्यांचा निर्णय यावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाने जर चुकिचा निर्णय दिला तर या देशातील लोकशाही संपेल तेव्हा कोणाच्याही दबावाला बळी न पडता न्यायालयाने निर्णय घ्यावा. लोकशाही वाचवण्यसाठी सर्व न्यायाधिशांना आई भवानी बळ देवो येवढीच अाई भवानीस प्रार्थना.
सत्य मेव जयते या जय जय कार पुन्हा एकदा ठाकरे सरकार
मिंधे+कमळी+आशाळभूत एकलकोंडं इंजिन यांची लवकरच कायदेशीर उचलबांगडी होवो.
सगळेच आत्महत्या करणार...
ठाकरे सरकार पुन्हा यावे हिचं सद्गुरू चरणीं प
अनाजी पंत ना पण धडा मिळेल
सत्य, सत्य असते ते असत्य होऊ शकत नही.खोट्याचा अंत हा नजदिक असतो.
याचा अर्थ एकच की निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करून निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय देईल आणि निवडणूक आयोग तोंडावर पडेल
आता सर न्यायाधीशांनी उपस्थित केलेले प्रश्न/मुद्दे वस्तुस्थितीस धरुन/ योग्य, संविधानात्मक प्रक्रियायुक्त वाटतात.
मी खालील सर्वच कमेंटस् वाचल्या ,एकंदरीत पहाता नेते बंडखोरी करुन सत्तेत आहेत पण मतदार /जनता बंडखोरांचे विरोधात आहेत २०२४ मध्ये बंडखोरांना मतदार/जनता चोख उत्तर देईल ,
आम्हीच खरी शिवसेना म्हणून न्यायनिवाडा होण्यापूर्वीच बीन पक्षाचे शिंदे सरकार स्थापन झालं !
राज्यपालांनी कस ठरवलं की हा शिवसेनेचा पक्ष आहे. कारण शिवसेना कोणाची ह्याचा निकाल झाला नव्हता निवडणूक आयोगाने नंतर निकाल दिला.हे ही लक्षात घ्यायला हवे.
ऊधव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र ऊधव ठाकरे साहेब
चंद्रचूड साहेब तुम्ही कठोर पावले उचलुन लोकशाही आणि सविंधान वाचू शकता 💐🙏💐🚩🚩🚩🚩
महाराष्ट ला अनाजीपंत पासून वाचवण्याची गरज आहे
फक्त न्यायदेवता विकला जाऊ नये. जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
उध्दव ठाकरेंना न्याय देतील तरच खरं न्यायालय समजु नाहीतर कोणाचही न्यायालयावर जनतेचा कोणाचाही विश्वास राहणार नाही या नेत्यांना न्याय मिळाला नाहीतर सामान्यांचे काय?
Truth Alone Triumphs Satya Meva Jayate Save Democracy Save the Constitution of India the Highest Law of the Land, Jai Hind
मानणिय न्यायालय न्याय देत असते
"सत्यमेव जयते" उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हेच जिंकतील
💯 percent ver very very impportant role of 10thschedule plus what great mistake was taken by governor in this case and how rehebellions telling we are basic shivasena party it's totally and against 10th schedule and constitution also this should note by honourable cji
Thakreeeeeerrrrreeeeeeeeeeeeeee 🚩🚩🚩 udhav ji
सत्याचा विजय होणार
ठाकरे साहेब विजय होणार
सरकार। पडनार
भारतीय राज्य घटनेचे संरक्षण करणे हे आता सुप्रीम कोर्टाचा हातात आहे, अवघ्या देशाचे लक्ष लाघून राहिले आहे.
काय सुध्दा सुख दुःख वाटणार नाही.आणि सज्जन माणसाचीच आमदारकीला मत दान करणार.
-जयश्रीराम, जय हिंदुराष्ट्र
पडलेच पाहिजे लवकर
सर न्यायाधीशांनी विचारलेल्या तीन प्रश्नांनी शिंदे गटाचे वकील पेचात सापडले आणि शिंदे गटाची झोप उडाली आहे. सुप्रीम कोर्टाने सत्याची ,कास धरून निर्णय दिला ,तर विजय हा ""शिवसेना"" उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच होणार.
""जय शिवराय जय महाराष्ट्र""""'
जनतेच्या दरबारात न्याय मिळेल.
शिंदेगटाला कपाळात गो- कशा जातात हे निवडणुकीला महाराष्ट्रातील जाणता मतदार राजा दाखवेल !
फक्त ठाकरे शिवसेना
चीफ जस्टिस ह्यांची पण ईडी चौकशी लावायला हे लोक कमी नाही करणार
काय व्हिडिओ बघता, जग जाहीर आहे आणि सगळ्यांना माहित आहे की कोण ही लढाई जिंकणार..everything is planned, खरोखरच लोक मूर्ख झाले आहे, आणि जसं दिसतंय तसं काही नाही..
सुर्य युर्वेला उगवतो , कोणी हेतू परस्पर , कट ,कारस्थान रचत सूर्य पश्चिमेला उगवतो हे पटविण्याचा प्रयत्न केला तर शक्य आहे का ? नाही ना मग , शिवसेना कोणाची आहे आहे , सर्व भारतीयांना माहीत आहे . सत्य ते सत्य च असते .
मध्यावती निवडणुका लागु शकतात २०२३ मध्ये
निवडणुका घेण्याची हिम्मत नाही
कारण निवडणूक घेण्यासाठी विधानसभा बरखास्त करावी लागेल. ते या सरकारला शक्य नाही
सत्य जिंकणार....उद्धव बाळासाहेब ठाकरे
ठाकरेच विजयी होनार
100%thkery will win because true is always win!!
सांगू शकत नाही.... कारण प्रत्येक ठिकाणी दलाल बसलेत. सत्य परेशान आहे पण.......😭😭
महत्त्वाचे निरिक्षण म्हणजे सरकार अस्थिर का बनतं ?
कारण ते निवडणूक प्रक्रियेतून आलेले आहेत...
बहुमत असताना अविश्वास ठराव मांडण्यात येतो !
इथे खरी मेख आहे...