Rajkot Killa इथे Chhatrapati Shivaji Maharaj Statue कोसळण्याची घटना कशामुळं घडली? काय आरोप होत आहेत?
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #BolBhidu #RajkotKilla #ChhatrapatiShivajiMaharajStatue
४ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाचं निमित्त साधून सिंधूदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं होतं. भारतीय नौदलाचे संस्थापक अशी ओळख असणाऱ्या छत्रपती शिवरायांना नौदलाकडून मानवंदना म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्यामुळं पर्यटन वाढेल लोकांचा प्रतिसाद वाढेल असा दावाही करण्यात आला. पण आता पुतळ्याचं अनावरण करुन फक्त आठच महिने झालेले असताना हा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवार २६ ऑगस्टला दुपारच्या सुमारास हा पुतळा कोसळला, पुतळा उभारण्याला वर्षही पूर्ण झालेलं नसताना, पुतळा कोसळल्यानं जोरदार टीका व्हायला लागली.
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात हातात रॉड घेऊन तोडफोड केली. तर संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांनी थेट राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावरुन लक्ष्य केलं आहे. पण पुतळा कोसळण्याची घटना नेमकी कशी घडली ? हा पुतळा कसा उभारण्यात आला होता ? पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर काय आरोप केले जात आहेत ? सगळ्या गोष्टी विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
प्रतापगडावर पंडित नेहरूंनी उद्घाटन केलेला छ. शिवरायांचा पुतळा अजून ही दिमाखात उभा आहे ❤️🚩💯🙌
🛐
🙏🏻🙏🏻
*"ये भी नेहरू की गलती है!!!"*
❤❤
Ho ajun khup changla putla ahe ani ha patryacha putla padnarach
BJP cha dikhava ahe falt
. छत्रपती शिवाजी महाराज सर्व महाराष्ट्राचे भारताचे आराध्यदैवत! त्यांचा पुतळा ८ महिन्यात पडला खूप खेदाची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे😢
Sardar Patel Statue - Best Quality
Maharaj Statue - 😢😢
😢
हे खूप दुःखद आहे,😢
का असं करतात हे राजकारणी कळत नाही, आमच्या महाराजांसाठी तरी प्रामाणिक रहा.
महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर भरतो तरी महाराष्ट्रासोबत अन्याय करतात.
low quality पुतळा बांधला त्या मोदीने इथे पण फसवणूक केली महाराष्ट्राबरोबर.
अजून काय अपेक्षा करणार अहमद शाह अब्दालीच्या माणसांकडून.
महाराष्ट्राला फक्त लुटायचं आहे या गुजराती मोदी आणि शाहाला.
shame full
ua-cam.com/video/SU-6-f0S7Ng/v-deo.html he bhaga manjhe kalen...
जसा गुजरातला पटेलचा पुतळा उभा करायला जपानी technology वापरलीत, तशीच आमच्या महाराजांचा पुतळा उभा करताना का नाही वापरलीत, म्हणजे ह्याच्या दृष्टीत महाराजांचे काहीच महत्व नाहीये का ???
😂😂😂😂
महाराजानचा नाव फक्त इलेक्शन पुरता
म्हणजे मत घ्यायला हिन्दूत्व वाले मोकळे😂
Sardar Patel Statue - Best Quality
Maharaj Statue - 😢😢
Right 👍
✅Correct
सरकारने कृपया छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा 😡 ,
भ्रष्टाचाराची थोडी मर्यादा बाळगा
Sardar Patel Statue - Best Quality
Maharaj Statue - 😢😢
@@Cricketlover-o9g
3600 करोड़ 😂😂😂
100 करोड़ रूपए के काम को 3600 करोड़ लगा दिया , मोदी गैंग ने
He lok nhi sudharnar re bhai he fkt matanche bhuke aahet yana kontech mahapurush kalat nhi
उज्जैन मध्ये सुध्दा हेच झाल... कॉरिडॉर उध्वस्त झाले... देवांच्या मुर्ती उध्वस्त झाल्या.... मग एकच प्रश्न.... काँगेस किंवा राष्ट्रवादी कडून हि घटना घडली असती.. त्यांचा कारकीर्दीत घडली असती तर..??
नॅशनल टिव्हीला ही बातमी नाही आली...
🤔😠🤔😠🤔
पुतळा नाही कोसळला प्रतेक शिवभक्तांच आणि मराठी माणसाच अभिमान आणि हृदय कोसळल…!💔 धिक्कार असो या फालातू सरकार चा..!😡🤬
होणा भावा पण या अंधभक्तांना कस कळणार 😢
हो खरं, असं वाटतंय की कोणीतरी आपली नाक कापली.
तळपायाची आग मस्तकात जात आहे.
जेंव्हा पुतळा इंडियन नेव्ही कडून बनवण्यात आलेला आहे तर सरकारला दोष का देताय
Bhaichara gang Bangladesh la ja mg kalel BJP ka havi😂😂😂😂😂😂@@adityadhumal5375
फालतू सरकार. 😡
किमान महाराजांचे स्मारक बांधताना तरी हलगर्जीपणा करायला नको होता....महाराजांचं स्मारक जस पडलं तसच ह्यांना पण निवडणुकीत पडायला पाहिजे... 😔.
हलगर्जीपणा???? भ्रष्टाचार म्हणा
बरोबर
लाडक्या बहिणी जिंकुन देतील २००+ जागा
Sardar Patel Statue - Best Quality
Maharaj Statue - 😢😢
Aata MH assembly elections madhe BJP jordar padnar yat tilmatrahi shanka rahili nahi.
गेली 67 वर्ष झाली सह्याद्रीचे घोंगवणारे वारे झेलत नेहरुजीनी उद्घाटन केलेला प्रतागडावरील महाराजांचा पुतळा आज ही दिमाखात उभा आहे .....मोदींची गॅरंटी असलेला पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला..... जसा महाराजांचा पुतळा कोसळला अगदी तसच हे सरकार कोसळलं पाहिजे....,🙏
नारायण राणे ने सगळा पैसा खाल्ला आता त्याचे पोर भी पडतीन😮
कठीण आहे, कोकणी लोकांवर काहीतरी जादू टोणा केला आहे त्यांनी.
नशीब अजूनही भाजपने ठाकरेंना जबाबदार धरले नाही
Hona..😂
@@shyam26102Kahi zale ki Rajyat Thakare Ani deshat Neharu😊
Kelay ki aarop .... 10:29
ठाकरे सोडा नेहरूंना या स्थितीसाठी जबाबदार ठरवले नाही म्हणजे झाले.
😂😂 khara aahe.
भाऊ नुसतं सिमेंट मध्ये जान असून चालत नाही. बांधणाऱ्याच्या काळजात इनामदारी असावी लागते...!! जय शिवराय ✨🚩
मी कोणाचा अपमान नाही करत ,पण अती घाई संकटात नेई,जय शिवराय
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा....😔💔
हा महाराष्ट्राचा खूप मोठा अपमान आहे.. याची किंमत सरकारला मोजावी लागेल
Sardar Patel Statue - Best Quality
Maharaj Statue - 😢😢
😢😢
@@Cricketlover-o9gमोदी नी स्वतः जाऊन बनवला होता 😂
त्यांनीच उद्घाटन केलं होतं.
Modi mulech padla na@@Ganga_putra
आपले आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात जे ( गडकोट ) गडकिल्ले हे ४००+ वर्ष होऊन पण आज आपल्या स्वराज्यात अजुनही सर्व हवामान ( पावसाळा , हिवाळा, उन्हाळा ) ह्या भक्कम उभा आहेआणि ह्या राजकारणी लोकांनी ८ महिन्यातचं कोसळलं हे खुप वाईट आहे
जय शिवराय🚩
खरे शिवभक्त कधीच bjp ला मतदान करणार नाही
Aurangzeb fan club
तुझा क्लब कुठला फेकूचंद अंड भक्त 😂😂😂@@user-ch9je7hb7u
Fakt shivaji bhakt mahana
@@user-ch9je7hb7uनिर्लज्ज माणसा जा फकणवीस चा गु खा
😂😂
ज्या महाराजांनी बांधलेले समुद्री किल्ले ३००-३५० वर्षे समुद्री लाटांचा तडाखा सहन करून आजही डौलात उभे आहेत... पण त्याच महाराजांच्या नावाने राजकारण करणे किती लज्यास्पद आहे... त्यांचा पुतळा कसा काय ८ महिन्यात पडतो हे लक्षात घेतलं पाहिजे... 😡😡😡
हे जे झालं ते खूप वाईट झाल ..याच काम करणारे सर्व जन यास जबाबदार आहेत.. आणि त्यांच्या बरोबर हे सरकार पण यास जबाबदार आहे ..आता आम्ही पाहू यावर सरकार काय कार्यवाही करतात.. नाहीतर आम्ही यांना निवडणूकीत पाहू..
महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला 400 वर्ष झाली तरी दिमाखात निसर्गाशी झूंज देत उभा आहे . 🚩
ये *"मोदी की गॅरंटी हैं!!!"*
😏😏
Sardar Patel Statue - Best Quality
Maharaj Statue - 😢😢
Tar kaay 😢😢😢😢😢…. Hadd aahe corruption chi😢
@@Cricketlover-o9gto hi padel lavkar😂😂
😮
पनवती च्या हातुन उद्घाटन केल्यास हेच होणार 😡
मोदी न स्कॅम केलाय. गुजातमधील पुतळे कसे काय अजून चांगले आहेत. आणि आमच्या देवाचा पडतोय म्हणजे काय 😡😡😡🤬🤬🤬
Marathi manus aptyane banswala ahe😅😅😅
😢 भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचार.. .
महायुतीला याची किंमत मोजावी लागणार..
ह्याची मोठी किंमत युती सरकारला मोजावी लागणार. आता सत्ता विसरा....
Lokani hushari atabphije yach nakki virodh jhala phije election lovkr phije hota
पूर्व तुझ्या आई चा भोक सरकार ने नाही पाडला पुतळा
Satta deun pn kunala denar? Congress?
Kay ukhadnar, modi peksha koni motha nhi
@@sudev216 मग काय तुझा बाप असलेल्या 🍉🍉टरबूज्या व तुझा काका असलेल्या मिंदेला द्यावी का??
शिवरायांचा महाराष्ट्र : 👑🚩✅
महायुती : 🙅♂️🙅♂️❎❎
🍉 : 🤡🤡
Sardar Patel Statue - Best Quality
Maharaj Statue - 😢😢
शिवरायांचाच महाराष्ट्र 🚩🚩🚩त्यात महावसुली सरकार ❎❎नकोच 😂😂
@@amitbhauमहाराष्ट्र म्हणजे च महाविकास आघाडी... तुम्हाला काय 1 2 वेळेस सत्ता दिली तर तुमचा महाराष्ट्र समजायला लागले का?😂😂
हा महाराष्ट्र ला परंपरा आहे काँग्रेस राष्ट्रवादी ला सरकार द्यायची... आता बोरिया बिस्तर घेऊन गुजरात रवाना होऊन जावा.😂
@@Kattar_hindu_bramhan महाराष्ट्र राष्ट्रपती लागू करू पण त्या लांड्याना सरकार नाही येऊ देणार😂😂
@@Kattar_hindu_bramhan काँग्रेस राष्ट्रवादी ला सत्ता द्यायची अन ज्या कामासाठी शिवरायांनी आरामार उभारले होते त्याला हरताळ फासायची 😂😂😂 म्हणजे समुद्र मार्गे अतिरकी बोलावून भारतात हल्ले घडवून आणायचे 😂😂 महावसुली एकदा बनली पुन्हा शक्य नाही. पुन्हा महायुतीच कारण टरबूजच्या डोक्यावर हाथ ठेऊन पुन्हा रिक्षावालाच cm बनणार
हे लई महाग पडणार साहेब....
Te theek ahe mitra, pan Kontyahi netyala, mag to paksha bjp aso, congress aso kinva ajun kuthlahi.. saheb tari kashala mhanto aapan janta mhanun, khara tar lokshahit te aaple pratinidhi ani jansevak astat. Aadar dakhvayla Shri amuk amuk itkech mhanave. Raje rajwadyacha kaal itihasjama zala ahe, na he kuni raje ahet, na kuni kaivari. Hi vichardhara mana-manat rujli pahije.
यांच उत्तर निवडणुकीत bjp ला देऊ 💯
छ्त्रपती संभाजीराजे यांनी मोदी यांना पत्र लिहून खराब काम होत असल्याचे सूचित केले होते तरी या सरकार ने लक्ष्य दिले नाही या सरकार च जाहीर निषेध
हा पूर्ण महाराष्ट्राचां आपमन आहे
आता यापुढे राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभे करण्यापेक्षा त्त्यांचा नावाने शाळा, कॉलेजेस किंवा हॉस्पिटल उभारा आणि त्याचें ऋण फेडा.
He pratha tumhi baamnanich suru Keleli.
@@SushilGawai77मिरची लागली वाटतं
@@kedarkulkarni2781 zombli na tula .....baamtya
@@SushilGawai77तुला काय करायचं
@@pradipkatke1362 tu Kon re?
महाराजांनी 350 वर्षा पूर्वी भारताच्या आरमारा ची भक्कम पाया भरणी केली ती अजून कायम आहे पण आता ची भ्रष्टाचार माणसे काय कामाची.... दुर्दैवी आमच ...हा राजांचा आपमान सहन होत नाही,
हे सगळे प्रकरण घुसणार आहे भाजपच्या डांगीत
शेट्ट
@@maheshbabu9013nigh kutrya
@@maheshbabu9013😂😂
लोकसभेच्या निवडणुकीत काय झाले विसरला का 😂@@maheshbabu9013
@@maheshbabu9013खातोस काय माझी बेसनात तळून
दिल्ली मधील भुयारी मार्ग ते, मुंबईतील अटल सेतू, अंडर sea tunnel, नवीन संसद भवन, नवीन विमानतळे, समृद्धी महामार्ग, यूपी आणि बिहार मधील पुल, ते राममंदिरापर्यंत यांनी केलेल्या सर्व कामांचा दर्जा दिसून येतोय. मनाने आणि कर्माने ही हे भ्रष्ट झालेले आहेत.
देशाला गेली 10 वर्ष झाले पनवतीने ग्रासले आहे. त्याच पणवतीला टक्केवारीचा पण भारी सोस आहे....
जनतेने आत्ता झोपेतून जाग व्हायची गरज आहे......
महाराज आम्हाला माफ करा 🙌😢
2014 ते 2024 पर्यंतचे सर्व 60% बांधकाम पडले आहेत.सत्तेतून हे पडजे पर्यंत सर्वच पडेल हा देश भक्ती चा विकास आहे
आता कोणत्याच परिस्थित महायुती येणार नाही
टरबुज शपथ घेतो महाराजांची आता कुठे आहेस
शेठ है वहा सब झोल है! हा अपमान आहे महाराष्ट्रातील जनतेचा. त्यांच्या अस्मितेचा. जनता दाखवून देईल त्यांची जागा येत्या निवणुकीमध्ये. निषेध 😡😡
Sardar Patel Statue - Best Quality
Maharaj Statue - 😢😢
खरं आहे भाऊ,म्हणुन एकदा औवैसी ची सत्ता आणु आणी आहेत तेवढे शिवाजी महाराज चे पुतळे पाडु आणी औरगंजेब चे मजबुत पुतळे करु
@@user-sd5es1un9kहो ब्राम्हण कधीच छत्रपती चा सन्मान करणार नाही bjp rss हटवा महाराष्ट्र वाचवा
Fkt maharashtra chya janatecha nhi purna bharatacha apman aahe
@@user-sd5es1un9kदाखवली हिणकस बुध्दी
राजे, आम्हाला माफ करा इथल्या भ्रष्टाचारी यंत्रणेंनी...
तुम्हाला ही सोडल नाही....!💰
मला तर रडूच येतय😢भावनांशी खेळतातय हे राजकारणी..
हे सरकारचे अपयश आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आम्हाला पाहिजे.
काय बोलावं विकास? असा विकास जिथं नाहीं तिथं हलगरर्जी पना. पुलं कोसळली, समृध्दी महामार्ग वर भेगा, संसद भवन..... पण हा काळा दिवस शिवाजी महाराज दैवत आहे तिथं तरी असे नको होयला होत .😢
ह्यात पवार ठाकरे आणि काँग्रेस च हाथ आहे हे statement आता पर्यंत आले नाही😂😂😂
महाराजांशी गंमत आम्ही सहन नाही करणार 😡
जसा पुतळा पडला...तसेच सरकार पडणार.💯👍
कालच मी शिवरायांचा पुतळा जेट्टीवरून पाहिला तेवा वाटले नव्हते असे काही होईल असे.😢
दादा, तो पुतळा बघूनच वाटत होतं की खूप low qualitycha आहे आणि घाईघाईत बनवला आहे.
खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
पुतळा कोसळला विटंबना झाली हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे
परत उभारणार त्याचा खर्च कोण करणार??? परत जनतेच्या पैसा वर डल्ला मारणार का तुमची दलाली काढायला...
ज्या शासकीय आणि प्रशासकीय लोकांच्या भ्रष्टाचार आणि बेजबाबदार पणा मुळे पुतळा पडला ... त्यांच्या पगारातून आणि त्यांच्या संपत्ती जप्त करून छत्रपति शिवाजी महाराज यांचा पुन्हा पुतळा उभारावा
पूर्ण बघून सुद्धा कस काय अजून कळलं नाही की हा पुतळा नौदला कडून उभारला गेला होता??
अक्कल गहाण ठेवली का??
@@AIBot354tyat bhrashchar zala mhanun as zal n
@@AIBot354 bol bhidu cha latest video bagha . BJP chya khas mansala apte navachya 24 varshachya porala contract diley
@@statusdiary1841 Indian Navy war corruption cha arop lavat ahes ka tu??
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ही पडली की पाडली याची चौकशी आर्मी कॅम्प कडून व्हावी ही विनंती आहे कारण इतर अधिकारी भ्रष्ट होऊन विरोधकांच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट तयार करते मात्र एकमेव आर्मी फक्त भारताचा व समाजाचा आणि सत्याचा विचार करून जनतेसमोर मांडतील खरं आहे ते का म्हणून मूर्ती तुटली याच खरं कारण समोर येईल❤
निघ... इथे देशातले 2014 पासून चे 60% बांधकाम पडत आहेत तिथे पण विरोधकांनी पडले म्हणणार का?
राजेंना पण हे सरकार आणि त्यांचे नेते मान्य नाहीत
आज चा दिवस दाखवण्या साठी देवाने आम्हाला का जिवंत ठेवले
मनावर हजारो टणाचा डोंगर ठेवल्या सारखं दुःख झाले
आमचे आणि संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज या महामानवाच्या नावासमोर ही दुर्घटना ची कल्पनेत/ स्वप्नात देखील असं होवू शकत नाही
कडकं शासन/शिक्षा झाली पाहिजे
😂😂😂😂
महाराष्ट्रात आजपर्यंत एकही पुतळा कोसळला नाही.
या वरून काँग्रेस च काम आणि भाजपा च खोटं प्रेम दिसून येत
राम मंदिराला गळती, नवीन संसद भवनाला गळती, आता महाराजांचा पुतळा पडला याला जबाबदार फक्त महायुती आहे
महाराज माफ करा आम्हाला....आम्ही तुमचे मावळे म्हणून नाकर्ते ठरलो.....माफी महाराज 😔💔
पुतळा पुर्णपणे पोकळ होता फक्त पायाला support होता तो पण २ फूट ..आणि समुद्र किनारी वारा इतका असतो की एवढ्या उंचीचा पुतळा वेग सहन करू शकणारच नाही हे समजायला हवं होत.
पुतळा पोकळ असल्यामुळे व त्याला वजन नसल्यामुळे तो वारा याने पडला
थोड शेण खा भाजप वाल्यांनो
ते तर रोजच खातात ते😂
आता पनौतीने रेल्वे ,पुल , मंदिर, पुतळे वैगेरे उद्घाटनाचे प्रयोग करु नयेत. नंतर संकटं येतात.
राम मंदिर पण गळतेय की
Navi parliament pn galte😅😅😅
@@Mrunal1238मोदींनी कुठून सिव्हील इंजिनिअर आणलेत काय माहीत. 😅😂
@@adityadhumal5375 आरक्षणातून.
@@DESIBOY-fe7nm😂😂
@@DESIBOY-fe7nmकडक 👍
नारू ने कमिशन खाल्लं काय 😂😅
हे कृत्य केल्याबद्दल मी वाऱ्याचा निषेध करतो.
येवढ्या जास्त अवघड ठिकाणी statue कसा उभा राहू शकतो... या साठी काहीही अभ्यास केलेला दिसत नाही..प्रचंड भ्रष्टाचार आणि वाईट काम झालं आहे..
पाहिलेच तर समुद्रात शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाची घोषणा केली, ते पण नाही केलं.
आपल्या देशात अजुन काय बघायचं राहीलय... छत्रपती शिवाजी महाराज नाराज आहेत आपल्यावर. कलीयुग.... महाराज आमच्यासाठी मान सन्मान
बोलभिडु ने खाजपाची सुपारी वाजवावी.
खाजपा आणि टरबुज ने पैसे खाल्ले त्यामुळे नित्कृष्ट काम झाले
काय मत आहे तुमचे मुंबईत मोठा महाराजांचा पुतळा बनवला पाहिजे "जसे Statue of unity त्याप्रमाणे" जय हिंद जय महाराष्ट्र
मला नाही वाट की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा हवेनी पडला आहे कुठे तरी हा घोटाळा वाटतोय😔😔
लाज वाटली पाहिजे रे यांना... करोडो रुपये खर्च करून इतक्या हलक्या दर्जाचे काम करतात... महाराज हे आपल्यासाठी देव आहेत याच भान ठेवून तरी उच्च दर्जाचे काम करावे..
Election madhe yanchi jaga dakhvun deu aapan ya naradhamanna..
गुजरात्याला महाराष्ट्र कधी कळलाच नाही 😢😢😢
राम मंदिर गळत आहे, संसद भवन गळत आहे, शिवरायांचा पुतळा कोसळला , उद्घाटन कोण केले या तिन्ही ठिकाणी 😅
Modi stadium che hi vait hal aahet!
हे ऐकून मनाला खूप वेदना होत आहेत 🥹
मी भाजपचा कट्टर समर्थक आहे, पण यापुढे भाजपला कधीही मत देणार नाही. काँग्रेसपेक्षा काहीतरी चांगले करतील असे मला वाटले होते, पण यांनी तर अख्खा देश संपवायला निघाले आहेत.......प्रत्येक काम इव्हेंट महणून करत.... त्यांना दिल्ली आनंदी करायची आहे ....
राजं माफ करा 🚩😖🥺
बिहारी लोकांनी काम केलीत म्हणजे असाच होणार . महाराज बघा आपला महाराष्ट्र 😢🚩
महाराज आम्हाला माफ करा 🥺🥺🥺🥺🥺......
आपण सर्वप्रथम स्मारक बांधणाऱ्यांचे हात पाय तोडले पाहिजे, किती पैसे आल्ले हे कळायला हवे. 😡
विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली... पुल कोसळताना पाहिले... पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या... बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले...रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नविन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला... नविन संसद इमारतीत गळती लागून बादल्या ठेवाव्या लागल्याचे लाजीरवाणे दृश्य पाहिले... जगापुढे शरमेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली.
पांढऱ्या पायाचा दाडीवाला जिथे उदघाटन करेल तिथं पणावती लागून सत्यानाश झालाच म्हणून समजा 🤦♀️
असं असेल तर मग त्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न बनवलेला बरा.
महाराष्ट्र द्वेष आहे ते तर दिसतच होत, पण महाराजांच्याबद्दल इतका आकस 😢
आंधळ्या😵💫 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका गौरव करणारा pm ह्या आधी झाला का? छत्रपती ची राजमुद्रा तो भारतीय नौदलाच्या झेंड्यावर लावून त्यांचा सन्मान वाढवत आहे. आता पुतळ्या च्या खालचा पाया कॉन्ट्रॅक्टर ने कमजोर बांधला ज्यावर महाराजांचा भारी भरकम ब्रॉझ धातूचा पुतळ्याचे वजन तो सहन करू शकला नाही त्यालाही मोदीच जबाबदार का?
हा असा पुतळा असतो का? ना अश्वारूढ आहे ना सिंहासनाधिष्टीत, हा असा पुतळा उभारणंच महाराजांचा अपमान आहे
राम सुतार यांना सांगा पुतळा उभारायला.....!
ते एक चांगले तसेच उत्कृष्ट मुर्तीकार आहेत
त्यांनी उभारलेले कीती तरी पुतळे संपुर्ण देशात दिमाखात उभी आहेत. त्यांनाच काम द्या कोण्या हवश्या नवश्याच काम नाही. महाराजांच्या पुतळा उभारणी च काम आहे....!
बाकीचे दुनियादारी राहू द्या शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला याची बातमी तुम्ही उचलून धरली पाहिजे
Modiji peksha koni motha nahi
@@karankirtishahi4181 तुझ्या ईईचा नवरा
@@karankirtishahi4181ambedkar suddha nahi😂😂😂😂?
@@-user-9jpkthshdyekb tu thoda yeda bochyacha ahe ka? Tuzi aai tuza bocha dhute ka ajunpan?
@@-user-9jpkthshdyekb tu yeda bhokacha ahe kare , tuzi aayi tuza bocha aaj pan dhute ka??
टक्के वारी चालू असतांना उत्कृष्ट काम होणे नाही, लोक प्रतिनिधींच अव्वाच्या सव्वा टक्केवारी घेतली जाते तेंव्हा असे निष्कृष्ट काम होणार
छत्रपति शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची जी अवस्था झालेली आहे...त्याची डागडुजी केली पाहिजे... राजांनी आपल्यासाठी प्रजेसाठी स्वराज्य स्थापना केली..गड किल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत..त्यांची डागडुजी केली तर पुढच्या पिढीला..आपल राजं किती महान आहेत हे समजेल...🚩🚩 मानाचा त्रिवार मुजरा राजं..🙏🏻
काय दुर्दैव आहे आपले एक वर्ष सुद्धा पुतळा टिकत नाही,
महाराजांनी ३५० वर्षाआधी बांधलेले किल्ले अजून व्यवस्थित आहेत
Tyachi sadhi kadji pn nhi gheu shkat ahe
45kmवेगाच्या वाऱ्याचे लॉजिक सांगनाऱ्यानी तेथे जाऊन पहावे नारळाच्या झाडाची साधी फांदी ही तुटून पडली नाही.. किती मूर्ख समजतात लोकांना...
आज शेकडो वर्षापुर्वीचे ऐत्याहसिक स्थळ अजुंही जश्याच तसे आहेत आनी ८ महिन्या पूर्वी उभरलेला महाराजांचा पुतला मात्र एक विजेमुले पडला
बोलायला तरी पटते का ?????
फक्त भ्रष्टाचार😡😡😡
Bridges paryanta thik hota re tikde changla commission milta, pan statues madhe pan ?
माझे राजे स्वराज्यातील कोणतीही वस्तू गहाण ठेवत नसत पण काही राजकारणी मंडळी स्वतः दावणीला बांधली गेली आहेत, महाराष्ट्र धर्म पाळला जात नाही. खेद वाटतो 😢
नाऱ्या नें पैसा खाल्लेला दिसतोय यात
महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही 😡😡
प्रतापगडावर 1957 ला नेहरूंनी उद्घाटन केलेला पुतळा आजही दिमाखात उभा आहे... आणि मोदींनी उद्घाटन केलेला पुतळा एका वर्षात पडला... विचार करण्यासारखी गोष्ट आहे...छत्रपतींच्या पुतळ्यात पण यांनी भ्रष्टाचार केला... लाज वाटली पाहिजे... हा यांचा विकास...सगळ्यांनी विचार करावा....
😢😢😢
अन लुच्चा नेहरू ने आपल्या पुस्तकात महाराजांचे चारित्र्य हनन करून त्या पुस्तकाचा साऱ्या जगात प्रसार केला त्याचे काय 😡😡😡😡
निस्वार्थ मानाने बनवलेला पुतळा हा वर्षानुवर्षे टिकून राहतो या कंत्राटदारांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याच्या मनामध्ये महाराजांबद्दल बिलकुल पण आदर मानसन्मान नव्हता म्हणून हा पुतळा यांचे सरकार पडण्याचे आधीच पडला यांचे सरकार टिके पर्यंत पण हा पुतळा टिकू शकला नाही
मोदी आता या घटनेचे स्पश्टिकरन देताना रडणार आणि सगळे न्युज चॅनल्स हे दिवसभर प्रसारित करणार...
हेच राहिलय आता महाराष्ट्रात आणि आपल्या नशिबात.. 😢😢
आरे कुठे नेऊन ठेवलास रे महाराष्ट्र माझा 😡😡😡
BJP hatao Maharastra Bachao
पुन्हा पुतळा उभारण्यात यावा परंतु संपूर्ण खर्च स्वतः च्या खिशातून करा 🎉
दुर्दैवी घटना
पानौती ने इथे ही भ्रष्टाचार केला 😡😡😡
लज्जास्पद आहे😢 भाजपा सरकार इथे तरी भाजपा नेत्यांनी लाच नाही घेतली पाहिजे होती.