४ जून नंतर ठाकरे पवार गटाचा 'निकाल' | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray | Sharad Pawar
Вставка
- Опубліковано 13 тра 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
टोळ्या तयार झाल्या हे विशेषण अतिशय चपखल आणि समर्पक !!
उत्तम! 👌 सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड पक्षांच्या वर बंदी आणली पाहिजे, देश हिता साठी.
Shinde aani Ajitdada also ( Pvt Ltd parties)
😊😊😊😊😊
या मध्ये काँग्रेस सुद्धा आहे . प्रायव्हेट लिमिटेड मध्ये
101%"माझ्या मना मधील मी नेहमी हेच शब्द वापरतो.
ज्या ठिकाणी मतदान शिल्लक आहे तेथील सर्व सनातनी हिंदू मतदारांनी मतदानाला जरूर जा आणि दुसऱ्यांना पण प्रेरित करा मतदाना साठी सुटी आहे पिकनिक साठी नाही
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏🙏
दोनच पार्ट्या असव्यात् सरकार व विरोधी. शक्य नस ल्यास Deposit रक्कम भर् भक्कम असावी
Very good idea.... deposit should be very high
@@prashantbhosle3524जय श्री राम 🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद
मत कमी मिळाल्यास डिपॉझीट रक्कम सरकार जमा व्हावी.
खुप वर्षे या दोन पक्षांनी खूप लुटले आहे महाराष्ट्राला आता ४ जून नंतर हे दोन्ही पक्ष हद्दपार झाले पाहिजेत व हे दोन्ही नेते घरी बसले पाहिजेत.
जय श्री राम 💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद
सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत
कायमचे घरी बसले पाहिजेत..
मोदींचे ७५ वय पार होतंय त्यांना घरी बसवा अडवाणी मुरली मनोहर जोशीं सारखे
@@LaxmanKadamMaratha पुढील वर्षी सप्टेंबर लां होणार ७५ वर्षे पूर्ण..आणि २०२९ पर्यंत तेच राहणार आहेत..काळजी नका करू..त्यानंतर योगी यांचा गोरखपूर चा काढा मिळेल...
Perfect विश्लेषण Sirji 😊
पुत्र मोह नडला।। जय महाराष्ट्र।।
पुत्र आणि पुत्री मोह नडला
Forgot the history that's why this problem.
Probably they are not aware of Mahabharat.
Eki kade Shri Krishna Ani Panch Pandav.
Dusri kade Kauravas .
Ani apan apla Itihas bagat nahi.
"Learn from History" this is missing from the directory of MVA.
४ जून नंतर घाण करणारे व त्यांनी केलेली घाण सर्वच मान्सून मध्ये वाहून जाईल ! खूप वर्षे ही घाण साचलेली होती.
या सुमार दर्जाच्या प्रादेशिक पक्षांनी केवळ स्वतःची तुंबडी भरण्यासाठी राष्ट्रीय पक्षाना ब्लॅकमेल करण्याचंच काम केलंय.
उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
एक कॉंग्रज़ मध्ये विलीन होईल.
आणि,आणि दुसरा अनंतात विलीन होईल.
हा निसर्गचा नियम आहे.
जय श्री राम
मस्त मस्त 👍👍
जय श्री राम 💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद
तरीही काही गोष्टींवर अवलंबून आहे थोडे काळ वाट पाहावी लागणार आहे.
तुमच्या तोंडात साखर पडो
😂😂😂
maaj.....perfect word
तुमचा मोबाईल क्रमांक पोस्ट करा, ४ जून रोजी सायंकाळी फोन करतो
4 जून नंतर समजेल उद्धव ठाकरे आणि पवार साहेब काय आहेत
पारिवारिक पक्ष संपलेच पाहिजेत.
Correctly analysed!
आगदी वास्तविक विश्लेषण!🎉🎉
सुंदर विश्लेषण
पक्ष गेला गटारात या दोघांना फक्त त्याच्या पोराचेच पडले आहे
जय श्री राम 🌹💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद
शिंदे आणि शहांबद्दल बोलत आहात ना तुम्ही?
सुंदर 👌👍🏻, आपली भविष्यवाणी प्रत्यक्षात येवो.🎉🎉🌹🌹👍🏻👍🏻
जय श्री राम 🌹💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद
अतिशय स्पष्ट आणि सडेतोड विश्लेषण. त्यातला आवडलेला भाग म्हणजे त्या त्या वेळी देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी अतिशय क्षुद्र अशा मागण्यांसाठी अतिशय "मुजोर" राजकारण करीत प्रमुख राष्ट्रीय पक्षाला वेठीस धरलेलं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. त्याबद्दल त्यांची केलेली कानउघाडणी अतिशय भावली.
आणि महाराष्ट्रातल्या "आव" आणणाऱ्या, वल्गना करणाऱ्या दोन्ही मुजोर शिल्लक पक्षाबाबत केलेलं योग्य असं भाकीत.😛😝
🎉👌खूपच छान, विश्लेषण. धन्यवाद.
४जून नंतर जय-वीरू (शरदजी-उद्धवजी) वानप्रस्थाश्रम स्विकारतील.
Tya ranga - billa chi Jodi aahe, Jai Veeru ka boltay.😊
शरद पवार , सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे तीन जण तर वानप्रस्थाश्रम रँकिंग साठी टॉप वर दिसतात.
जय आणि वीरू नाही गब्बर न कालिया म्हणा 😂
4जून नंतर बारामतीचा झोटिंग गोविंद बागेतील पिंपळवर शांत बसेल.
लाळ गाळणारा नास्तिक म्हातारा बैल थोड्याच दिवसांत कबरीत विसावलेला दिसेल. कसला चाणक्य आणि जाणता राजा? महाराष्ट्रा ला लागलेली कीड आहे हा भंपक माणूस
👌😂
😂😂😂
तहहयात भावी पंतप्रधानांचा अतृप्त आत्मा
😂😂😂
बरोबर आहे साहेब, correct analysis.
उबाथा एम आय एम मध्ये विलिन होऊ शकते काय कठीण आहे.
आपलीच bhumika😢 विलिनीकरण करण्याची आहे
अगबाई खरंच की .
Absolutely correct
इटालियन बाईला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात तरी तसंच होणार
थोडक्यात ब्लॅकमेल लोकशाही ची नांदी सतत ३५ वर्षे
३ जुन ल विरोधी पक्षाकडून बाँड पेपर वर लिहीन घेतलं पाहिजे . या हारसाठी राहुल अरविंद शरद अखिलेश लालु उध्दव आणि इतर टोळीतील जबाबदार असतील.
वर ह्यांच तत्वज्ञान असं की अस्थिर सरकार जनतेच्या फायद्याचं असतं 😂 जनतेला हवं ते सत्ताधारी देत राहतात 😢😢
सर , एकदम बरोबर विश्लेषण केल आहे कारण या दोन्ही पक्षामुळे वातावरण खुप ढवळुन निघाले आहे उद्धव ठाकरे यांनी तर खुप खालच्या दर्जाची पातळी गाठली आहे तरी पण यांना लोक निवडून देणार नाही
छान विश्लेषण ...
Very correct analysis sir. Khup dhanyawad.
२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी जवळ जवळ सर्व प्रमुख पक्षांच्या लोकांनी स्लीप वाटली होती मतदानाची पण यावेळी फक्त निवडणुक आयोग आणि भाजपची स्लीप मिळाली मेसेजद्वारे सुद्धा फक्त भाजपची स्लीप मिळाली.
जय श्री राम 🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद
Very nice Shrikant Umrikar sir.Jai Shriram Jai Hanuman 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏. ( AKOLA MAHARASHTRA)
श्रीकांत जी सर्वोत्तम विवेचन सर. 👍👍👌👌
आमच्या मनोविज्ञानाच्या नियमा नुसार सांगतो की त्या उध्दव ने आणि शरद पवार यांनी स्व परिक्षण केले नाही ....भोवतीचे सत्य चटकन स्विकारले नाही या मुळे नियमा नुसार या परिस्थितीला सामोरे जाताना त्यांचा सारासार व्यावहारीक विचार हा साफ कोलमडलाय ....!! बस्स ...!! आता जी काही पडझड होइल ती बघत बघत दिवस काढणे इतकेच हाती आहे ....!!
मनमानी!र्हासाला कारणीभूत आहे.बाळासाहेब पण मनमानी च करायचे,पण सावरुनही घ्यायचे मातोश्रीवर आलेला उपाशीपोटी गावी परतायचा नाही....
@@dattatrayajadhav3166जय श्री राम 🌹💐🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद
ऊमरीकर साहेब सत्य विश्लेषण धन्यवाद सर अभ्यासपूर्ण नेहमी असतं मी नेहमी ऐकत असतो
Kongress 13
शिवसेना 15
Rashtravadi 07
Total = 35
Jai Ho
या वर्षी 4 जून रोजीच गटारी अमावस्या साजरी होणार की काय 😂😂😂
😅😅😂
मग विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाची भूमिका कोण पार पाडणार?
प्रादेशिक पक्ष म्हणजे कौटुंबिक पक्ष जो म्हणेल तोच अध्यक्ष
चार जून नंतर या देशाला विकासाची दिशा देणारे सरकार मिळेल आणि या सरकारचे नेतृत्व राहूल गांधी करतील जे सर्वसामान्य लोकांना आपले वाटेल ज्या मध्ये समाजातील शेवटच्या टोकावरील गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी असेल एकूणच देशाची वाटचाल सुजलाम सुफलाम ते कडे सुरू असताना पाहता येईल.
Excellant analysis
श्रीकांत जी नमस्कार, आपण अतिशय योग्य विचार मांडला आहे. प्रादेशिक पक्ष हे माफिया टोळ्याच आहेत (भुखंड बळकावणे, सरकारी कंत्राटं दमदाटी करून मिळवणे, पैशाचा(बिन कष्टाचा) माज करत गल्लोगल्ली पोस्टर प्रदर्शन करणे, ) . यांचे दिवस भरले आहेत.
शेवटी खेळ सरपंच, नगर सेवक , सदस्य, व बूथ manegament वर जातो जे BJP जवळ आज मजबूत आहे point ☝🏻
कांग्रेस शरद पवार यांना त्यांचा पुर्व इतिहास पाहता समाउन घेईल का ?
प्रादेशिक पक्ष हे राज्याच्या हितासाठीच असतात. भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांची जपणूक व्हायला हवी. अर्थात अती शिक्षित व स्वयंभू विद्वान हे नाकारू शकतात. महाराष्ट्र निर्मितीच्या कालखंडात महाराष्ट्राने केंद्रीय दडपशाही अनुभवली आहे.
अतिशय समर्पक, सडेतोड आणि मार्मिक विश्लेषण.!
उत्तम विश्लेषण !
उत्तम विश्लेषण. टोळ्या शब्द अतिशय समर्पक.
जय श्री राम 💐🙏कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
Great analysis !
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद ऊमरीकर साहेब.
शिर्षक वाचुन वाटले कि तोच चाऊन चोथा झालेला विषय उगाळता कि काय पण नाही वेगळ्या प्रकारे समजाऊन सांगितले. खुप छान अभ्यास 👍👍👍
अगदी बरोबर, धन्यवाद
नमस्कार फार सुंदर विवेचन केले धन्यवाद 🎉
मला वाटतं की या वेळी मराठी लोकांनी दगा दिला आहे, फारच कमी मतदान झाले
नमस्कार श्रीकांत जी
आमच्यामते शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी पक्ष या दोघांनीही उद्धव ठाकरे व शरद पवार आपल्या पक्षात सामावून घेऊ नये त्या दोघांनाही घेतल्यास पुढील विधानसभा नगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व संपुष्टात येईल ही चेतावणी आहे जय महाराष्ट्र
आपला व भाऊंचा DNA एकाच उत्तम 👍
निकाली काढत घरी बसा हा आदेश असेल असाच भासतय , हा असेल घाचा आहेर ?
हा तर पोपट आहे कुणाचा आहे माहित नाही पण पोपट आहे हे मात्र खर
Very correct ,true comment, vishlation sir
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
खरंच आहे
SOOOOOOOOPER Mr. Umrigar. Your analysis is no nonsense, precise and accurate. Jai Shri Ram
सगळ्यांनाच वाटतं कि त्यांचा राजकारणाचा खूप अभ्यास आहे.खरी परिस्थिती ४ जून नंतरच कळेल.
खूपच छान विश्लेषण !👍👍
बरोबर... परफेक्ट विश लेशन 👍🏻👍🏻👍🏻
आणा साहेब,देशात लोकशाही सपलेली नाही तुमी पण बोला,४ज़ुनला तुमाला समजेल आणासाहेब❤
अप्रतिम विश्लेषण जय हिंद वंदे मातरम्
काहींची दुकानदारी चालवण्यासाठी केलेली धडपड 🤷♂️🤦♂️🤔🤭😂😜
शेट्ट घे 30 ते 35 जागा येणार यांच्याच दोघांच्या
4 जून नंतर भटकती आत्मा पडक्या हवेलीत, आणि उबाठा मातोश्री च्या तळघरात जाणार 😂😂
मग तुम्ही काय शेठ जी आणि भट जी च्या पक्षाचे हलवत बसणार काय?
जय श्री राम ओन्ली मोदी
खुप छान विश्लेषण..एक सांगायचय..शरद पवारांचा इंडियन एक्सप्रेसला दिलेली मुलाखत गायब आहे..
Reality
वंचित कुणाचे उमेदवार पाडण्यास मदत करिल?
सांगलिचि निवडणुक तर फारच चुरशिचि.काँग्रेसने आपल्या बंडखोर उमेदवारा विरुध्द काहिच कृति केलि नाहि.
काँग्रेसच्या मनात काय आहे?
एक पात्री प्रयोग छान आहे.......
घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही समाज सुधारणा अशक्य आहे.
bjp मध्ये पण आहे की..फक्त मोदी सोडल तर प्रयत्येक.चा मुलगा मुलगी बायको भाऊ काका आहे फायदा साठी..😂😂😂
मिळवलेल्या संपत्तीवर पिढयानपिढया ऐश करतील असे प्रादेशिक पक्ष रद्द केले पाहिजेत
Modiji win by millions of seats in the universe
सर, विषय अत्यंत सुंदरपणे मांडलात.धन्यवाद. सर, या कोत्या मनोवृत्तीच्या प्रादेशिक पक्षांकडे काही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय धोरणे दिसत नाहीत. केवळ मोदी द्वेष हेच राजकारण हिच स्थिती सध्याच्या प्रादेशिक पक्षांवर आल्याने, समाजात, शिल्लक प्रादेशिक पक्ष नामशेष होण्याची वेळ आली आहे. आणि मा.भाऊ म्हणतात त्याप्रमाणे आता अजीतदादा तलवार (शब्दांची) उपसून बाहेर पडले आहेतच. सकाळच्या प्रा:तर्विधीला/भोंग्याला हल्ली कुणी कुत्रं पण नसते,फक्त एbप असतं, लाचार, चाय-बिस्कुटवाले.
श्रीकात सर नमस्कार एक पोस्ट व्हायरल झालीय”दहावीचा निकाल या आठवड्यात लागला बारावीच पुढील आठवड्यात लागेल आणि जे अपवाद सोडून कांही नशिकलेले यांचा ४ जून ला लागेल” आम्ही यांत भर टाकलीय आणि कांहीचे “ बारा “ वाजतील .”बारा” शब्द कुणाला दुखवण्याचा हेतू नाही तो निव्वळ योगायोग समजावा.
आंधळ्या व्यक्तीने दिवे किती चालू आहेत हे सांगण्या सारखे झाले महाशय आपले
सत्य आहे..
खुप छान विश्लेषण
नमस्कार उमरीकर साहेब ❤
या दोन्ही पक्षांनी रागा काॅंग्रेसमधये विलीन होऊन विरोधी पक्ष बळकट करावा...
अप्रतिम
निवडणुकी नंतर जर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मूळ पक्षात म्हणजे अजितदादा व शिंदे गटात विलीन होणार म्हणजे त्यांचं मंडळीकत्व स्वीकारणार काय?
राष्ट्र हीत लक्षात ठेवून मतदान केले पाहिजे परंतु मराठी मानसाची मुंबई गूजरातला जाईल यकडे कोणी लक्ष केंद्रित करत नाही.
खूपच सुंदर विवेचन केलं आहे सर्वसामान्य अजाण असलेल्या मतदारांपर्यंत निश्चितच पोचले पाहिजे तोवर खरे सामाजिक प्रबोधन होईल मला प्रामाणिकपणे वाटते
चार जून चा विचार करण्याची गरज नाही,ते तर आताच झिरो झाले आहेत
बरोबर 👍👍👍
तुम्ही माजोरे वाटतायत....
तुम्ही जे आज दिवसा स्वप्न पहात आहात ते 4जून नंतर उलटे होणार आहे.
जय जय श्री राम
काका, कदाचित तुम्हाला घरी बसावे लागेल ४ जून नंतर.
😊 डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या तू बहुतेक होती श्रीमंत वर्गात येतोय
मी आणि माझा पक्ष म्हणजे लोक शाही असे ज्याना वाटते तसेच इतर पक्ष लोक् शाहीत नसावेत असे ज्या पक्षा ना वाटत आहे ना त्यांचेच दिवस आता भरले आहेत असे समजावे. जनता सूद्न्य आहे.
Superb analysis! One of the best political analysts in Maharashtra 👍🏼