Sheikh Hasina Resignation | Chandrashekhar Nene | Bangladesh crisis updates | Maha MTB
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- बांग्लादेशातील हाहाःकार हा फक्त आरक्षणाचा मुद्दा नाही! ही चीनची तिरकी चालच आहे!
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
UA-cam - / @mahamtb
महाराष्ट्रातील एक स्वयंघोषित जाणते राजे आरक्षणाचा प्रश्न पेटवू पहात आहेत
काय सरळ सरळ त्यांना भेटायला आलेल्या लोकांना भडकवत होते?? पण मराठी मुलं मिळतात का बांधकाम व्यवसायात किंवा मजुरीची, भाजीपाल्याच्या गोणी उचलून न्यायला वगैरे?? त्यांना एसी मधे बसून ५०,५० हजारांच्या नोकऱ्या हव्या आहेत?! ह्यांचा बांधकाम व्यवसाय आहे म्हणे, मग तिथे किती मराठी मुलं आहेत लेबर म्हणून??? असो.
कोणी नाही पेटवत शासनाने निर्णय घ्यायचा असतो, २०१४ ला म्हणले होते मी पहिल्या मीटिंग ला धनगर आरक्षण मार्गी लावतो, होत नसेल तर मोठं बोलायचं नाही.
मनोज जरांगें सध्या शरद पवार याचा कुत्रा आहे
@@sarangkadam1471आर्थिक आरक्षण दो
हा विदूषक मुलीला मुख्यमंत्री बनवण्या साठी काहीही घान प्रकार करूच शकतो आता त्याच्या हाती जारंगे आहे.
बांग्लादेश बाबत जे घडलंय तसं भारतात घडू नये यासाठी केंद्र सरकारने पूर्ण जागरूक रहाणं भाग आहे. विरोधी नेत्यांवर कडक लक्ष ठेवून वेळेआधीच कारवाई करणं गरजेचं आहे.
भारतीय नागरिकांनीही अशा देशविघातक शक्तींपासून सावध राहावे.
dighe : मस्त सल्ले देता की. सजग आपण राहायचं आहे. सरकारने नाही.
भारता साठी हि धोक्याची घंटा आहे, हे नाकारता येत नाही.
Currently Bharat in safe hand
@@nageshdeshmukh5095 Ghanta,,, Safe Hand 😡.
@@sagarwalke7173गद्दारांची काही कमी नाही, आपलेच गद्दार
छान सांगितले. परंतु भारतानै काय करावे? राहुल गांधींवर वर कृती करावी. लोकशाही, पप्पू म्हणून दूर्लक्ष करू नये.
डॉ. उल्हास दीक्षित
Modi bhakt ahat Tumi
Baman😂😂
भारतातील हिंदुंसाठि रात्र वैरी आहे.
भारतीय हिंदूंनी सावध असावे तथाकथित शांतीदूत आणि त्यांचे लांगूलचालन करणार्या राजकीय पक्षांपासून, नेत्यांपासून.
ही बातमी बघितल्या पासून तुमच्या video ची वाट बघत होतो. तुमच्याकडून सगळं जाणून घ्यायची उत्सुकता होती. Thank you for the information.
बांगलादेशातील घटनेनंतर, मला आशा आहे की भारतातील हिंदूंना भाजपला मतदान करण्याचे महत्त्व समजले असेल
हे लोक नाती मानत नाहीत तर इतरांना काय मानणार? हिंदू नि हे लक्षात ठेवा
महाराष्ट्राने अजून १० जागा BJP la द्यायला हव्या होत्या, पण ठाकरेच्या सहानुभूतीच्या, जातीच्या राजकारणात अडकून महाराष्ट्राने फार मोठी चूक केली.
गोंधळ फडणवीसनी आणी शहा नी घातला महाविकास आघाडी चे सरकार( उद्धव मुख्यमंत्री ) अजून 2.5 वर्ष राहिले असते तरी काही फरक महाराष्ट्राच्या राजकारणात पडला नसता हे शिंदे आणी अजित पवार ला फोडून फडणवीसांनी महाराष्ट्र तब्यात घ्यायचा जो प्रयत्न केला त्याचा लोकसभेला फटका बसला
मी तर म्हणतो महाराष्ट्र भाजपच्या हातून गेला असता तरी चालले असते पण देश भाजपच्या ( उजव्या विचारसरणी च्या ) हातून गेला नाही पाहिजे
राज्या पेक्षा देश महत्वाचा आहे 😢
Instead of blaming UBT bhp must do self analysis why we were neglected by Marathi people. Any body gives vote on his own assesment on not on somebody"s advise. If BJP proves in future that they are better than UBT,people will definately vote them
आता, श्री नरेंद्र मोदी यांना काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे, जर आपल्याकडे अशी परिस्थिती यायला नको असेल तर.
नक्कीच. सबका साथ बास झाला आता.
लोकांनी आपण कुणाचा पक्ष घेतो याचा विचार करावा नाहीतर त्यांच्याही घरी काहीच शिल्लक राहणार नाही....
ह्या दुकरान्नि मंदिरे आणि हिंदू घरे जाळली ते ठरवून ठरवून केलेले आहे
त्यांना एक कारण लागतं ते ह्या निम्मित्ताने मिळाले
राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यापासून भारतात अशा प्रकारे घटना घडू शकतात. महाराष्ट्रात शरद पवार यांनी मराठा आंदोलनातून जातीवाद पेटवला. सावध राहाणे गरजेचे आहे. जय श्रीराम... 🚩
Are bamna tumich saglya bhratat jativad petwala ahhe ! Lok purvi shikli navathi tumchya mule! Phule, shahu yanchya mule aata sagale shikalele aahet !
शेवटी बामन म्हणून औकात दाखवली च,कशाला गरज जातीचे नाव घेण्याची...जरांगे मुळे जात पाहुन्न मित्र बनवायला लागले...जरांगे अप्रत्यक्ष पणे पवार ला support करत आहे...@@sattyamevjayate6183
सर मी 19 जुलै रोजी आपण केलेल्या व्हिडिओवर बांगलादेश मधील मुस्लिम ( ठावकी )जमाती बद्दल कमेंट केलेली होती.ही जमात पॄथ्वीतळावरूण नष्ट झाली पाहिजे. सुंदर व्हिडिओ. धन्यवाद.
पपू हा इथला हुकूमशहा tool kit आहे.
देशात गेली 10 वर्षे सत्ता असुन सुध्दा काही बाबतीत मोदीं चे सबूरीचे धोरण, विशेषतः बंगाल, केरळ, पंजाब, मुस्लिम वगैरे बाबद हे महागात पडणार आहे. आता महाराष्ट्रात एका खंबीर नेत्या ची गरज असुन, जो ही वाढती मोंगलाई नियंत्रणात आणेल तोच जिंकेल.
अगदी खरय
American president peksha jast kaal milala hota. Durdaiv hindu che😢
@@Vijay-G. Modi kahihi karnar nahit,he aataparyant kalayla hav hot.Te nakki konachya bajune aahet hech kalat nahi.
@@zhingaru518 असं नाही ! मा. मोदीजीं नी देश आणि हिंदूत्वा साठी बरेच काही केले आहे. एवढे इतर कोणाकडून ही अपेक्षित नाही. परंतु ते नुसते पिंपात पाणी भरपूर भरत आहेत, पिंपाची गळती आणि उघडा नळ आधी बंद करायला हवा होता.
- या मुळे त्यांची बरीच शी मेहनत वाया गेली. तसेच पक्षा ची व्याप्ती वाढल्याने, होणारे side effects
म्हणजे गटबाजी, बाहेरची ढोंगी आयात वगैरे, पूर्णपणे बंद करायला हवी.
सबुरीच धोरण आहे म्हणूनच भारतात शांतता आहे. Learn to Trust ur leader.
वारंवार संकटाची कल्पना देऊन ही भारतातील हिंदू जागा होत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे.राहुल ,ममता ,शरद पवार,
उध्दव ठाकरे,स्टेलीन ह्यांचे पासून मोठा धोकि संभवतो तरी जनता यांचे समर्थन करतात.🙏
हो ना जनतेसाठी काहीच करत नाहीत हे लोक तरी निवडून येतात हे लोक
@@swapnapandit478 खटा खट ला भुलतात indian हिंदू. सानतनी कमी, indian जास्त आहेत.
हिंदूंनी आता जागं होणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात त्याचे अतिशय वाईट दुष्परिणाम भोगावे लागतील.😢
😊
@@manishvispute6650 हिंदू जागे आहेत, परंतु विखुरले आहेत. त्यांना हातात शस्त्र देऊन लढायला प्रवृत्त करणारा, कुणी तानाजी मालुसरे नाही, तसेच तानाजी पडल्यावर माघार घेणा‐या मावळ्यांना पुन्हा आत्मविश्वास देऊन जिंकणारा सूर्याजी नाही.
- सगळे नेते कचखाऊ, स्वार्थी आणि भ्रष्ट ! पोलिस तक्रार घेत नाहीत, जमावाच्या दबावाखाली गुन्हेगारांना सुट देतात.
नेने सर, भारताने अत्यंत कठोर पावले उचलून आपल्या शेजारच्या देशात आपल्याला हवे ते सरकार बनवायला हवे. आता शांत राहून चालणार नाही.
Sharad pawar lavkar marun java hich prarthana🙏🙏🙏
Ek maratha ❤🙏
राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यापासून भारतीय नागरीकांनी सावध राहावे.
खरय
Bakwas karate ahe paglua.
@@swapnapandit478navbatga utha Ani begadi jaanta raja pasunhi . Ekandarit Ma va Li aaghadi pasunch sawadh rahawe. Jarange ha HI MA VA LI AAGHADICHACH AGENDA PUDHE RETOY.
JAY HIND JAY MAHARASHTRA VANDE MATARAM
हि आंदोलनं म्हणजे धोक्याची घंटा तर नाही.
भारताने अतिशय सावध आणि अतिकठोर व्हाव लागेल
ह्याचे गंभीर परिणाम बंगालमध्ये आणि इशान्य राज्यात भोगावे लागू शकतात. त्यामूळे आता मोदी सरकारला तत्परतेने तिथे कारवाई करावी लागेल. शक्य झाल्यास बंगालमध्ये राष्ट्पती राजवट लावावी तसेच बंगालच विभाजन करून नवीन उत्तर बंगाल राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश करावा.
मी ह्या व्हिडीओ ची खुप वाट बघत होतो
खुप छान समजून सांगितलं सर तुम्ही 🙏🙏🙏😊
सर, बांगलादेशातील हिंदू चे भवितव्य आता काय असेल?😱
भारत सरकार त्यांच्या साठी काय करू शकेल?😢🙏
खरंय ह्रदय पिळवटून जाते हो त्या हिंदूंची अवस्था पाहून. का हिंदूच डोळ्यात खुपतो?😢
नेने साहेब आपल्याच व्हीडिओ ची वाट पाहत होतो, बांगला देश बाबत
हिंदू समाज पालथ्या घड्यावर पाणी अश्या प्रकारचे लोक आहेत. पुढे भारतात सुद्धा मोठा संघर्ष होणार याची भीती आहे
चाणक्य मंडळ अविनाश धर्माधिकारी सर यांचा याच विषयावरील video सर्वांनी पहायला हवा ,खूप विस्ताराने उतम माहिती दिली आहे.
नेण्या 😂😂😂😂😂😂घाबरलो की राव मी
खूप छान विवेचन
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातही असेच जातीयवाद आणि आरक्षण हे मुद्दे उचलून संपूर्ण भारतीय लोकशाही अस्वस्थ करण्याचा प्रयत्न अंतर्गत व बाह्य शक्तींकडून केला जात आहे. यासाठी आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी सावध राहिले पाहिजे.
आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी निरर्थक ठरलेली (मतांसाठी किंवा सत्तेसाठी कोणाचेही अति लांगुलचालन करणार्या आणि त्यामुळे खासकरून देशाचा सर्वनाश करणार्या) जुनाट विचारांवर आधारित अशा आपल्या लोकशाहीला आता तिलांजली देऊन एक संमिश्र परंतु (इस्राईलप्रमाणे) खरोखरीची राष्ट्रवादी अशी सत्ता आपल्या देशात आणणे अत्यावश्यक बनले आहे. सध्याची आव्हाने पेलणे हे आत्ताच्या जुनाट विचारांचे लोकशाहीला जमणे शक्यच नाही; आणि अशा परिस्थितीत आपण 'ठेविले अनंते'...हा जप करीत बसलो तर आपलाही बांगलादेश होणे दूर नाही...२०२४ च्या निवडणूकी ने सर्वांचे डोळे खाडकन् उघडलेत; ..तेव्हा कुणीही या भ्रमात राहू नये की 'चंद्र-सूर्य' असेपर्यंत एखाद्या पक्षाच्या भरवशावर भारत देश अबाधित राहील!...सध्या रात्र वैर्याची असून सर्वांना सतर्क रहाण्याची गरज आहे....
नेणे सर खूप योग्य आणि माहितीपूर्ण विश्लेषण ,रागा बांगलादेशत जे घडतंय त्यावर आतून खुशच असतील भारताने अतिशय काळजी पूर्वक या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि अंतर्गत सुरक्षा आणि रोहिंग्या वर बारकाईने लक्ष्य ठेवावे
शांतीदूत जीथे आशांती
आपल्याकडे भाजपेतर सरकार न आल्याने चीन फारच बिथरला आहे. त्यामुळेच की काय चीन तीनही बाजूने आपल्याला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.
संकट उबंरठ्यावर आहे तेव्हा समस्त हिंदुनी वेळीच ओळखावे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा सरकारला भरघोस मतानी निवडून द्यावे आणि प्रगतशील भारत देशाला परकीय शत्रुपासुन वाचवावे आणि भारत हे अखंड हिंदू राष्ट्र कायम ठेवावे
@@ravindrachavan3902 होय 100%, कारण इतर कोणतीही पर्याय उपलब्ध नाही.... !
खरे आहे. अशांती,असुरक्षितता आणि राजकीय अस्थिरता ह्यांचे पाकीस्तान व बांगलादेश उत्तम उदाहरण आहे आपल्या डोळ्यांत चरचरित अंजन घालायला🎉
🙏वंदे भारतम 🙏जय हो मोदीजी🙏💫✌🏻
बारकाईने लक्ष ठेवावे लागते
संकट घरात घुसले तरीही हिंदु सुधरणार नाहीत
महा विकास आघाडी चया फसव्या घोषणेचे जनता बळी पडते.त्यात मजुर वर्ग यांना इतर बाबी काळात नाही
मोदी काहीही करू शकणार नाही. आता भारताला योगी 💪 आदित्यनाथांची गरज आहे🚩🚩🚩.
राहुल गांधी, उध्दव ठाकरे,शरद पवार,अखिलेश यादव,स्टैलीन,ममताबानो, कम्युनिस्ट नेते यांच्या पासुन भारतीय जनतेने सावध रहावै
राहुल गांधी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव , ममता ह्यांच्यावर सरकारने बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. यांचं काम जनतेला भडकवून यादवी माजविण्याच आहे. हे फार खतरनाक लोक आहेत.
एक वर्ष शेतकरी आंदोलन, जम्मू मधील दहशती हल्ला, मराठा आंदोलन अशा वेगवेगळ्या घटना आहेत की त्याचे एकसूत्र आहे.
सर अगदी बरोबर आहे. भारतीयांनी यातून धडा घेतला पाहिजे. जाती पेक्षा धर्म देश महत्वाचा आहे. काँग्रस ने नेहरू ते मनमोहन पर्यंत जाणून बुजून घटना बाह्य तरतुदी करून बहुजनांचे भरून न येणारे नुकसानकेले आहे.
नेने सर नमस्कार, खुप छान विषय मांडला आहे. भारतात महाराष्ट्र, बंगाल व उत्तर प्रदेश या ठिकाणी जातीय दंगली पेटवण्यासाठी सर्व विरोधी पक्षनेते एकत्रितपणे काम करताना दिसतात, अखंड सावधान रहावे.सर्व हिंदू समाजाला विनंती आहे की आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र चालवायला शिकुन घरातील सर्व सदस्यांना शस्त्र सज्ज ठेवा, रात्र वैर्याची आहे.सावधान...जय श्रीराम 🌹🌹
सरकारने विरोधी पक्ष नेत्यांवर पाळत ठेवली पाहिजे...
नेने गुरुजी नमस्कार
सर बांगलादेशच्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारासाठी आपण काहीतरी त्वरित केले पाहिजे
१ देवळांमध्ये प्रार्थना
२ पंतप्रधान निधीत रक्कम
३ घरोघरी रामकृष्ण हरीचा जप किंवा विष्णुसहस्त्रनाम जप
आणि ह्यासाठी सगळ्यांनी एक ग्रुप निर्माण करून ई-मेल करून आपण काय केले ते सांगायचे
श्रोत्यांची दखल घेता हे उत्तम!😊
भारतात सुधा विदेशी funding आहेच आणि विपक्ष सत्ता पालट करण्यास उतावीळ आहे,
धन्यवाद नेने साहेब खूप छान माहिती दिली बांगला देश बाबत 🙏🏻
वक्फ बोर्ड बद्दल सविस्तर मुळा पासून माहिती द्यावी .
फारच छान विश्लेषण
जनतेने फुकट ची कोणतीही अपेक्षा न बाळगता भारतीय जनता पक्षालाच पाठिंबा द्यावा
नेनेसाहेब, अतिशय छान विश्लेषण! शेवटी हे हरामी दुसरे काय करणार? आपण मात्र सावध राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
सिमा सुरक्षेच्या दृष्टीकोणातून चिन भारताचा १ नं चा शत्रु म्हणुन भारत त्याना मदत करत होता पण चिन त्यांना आवडला आणी आता पाक , श्रीलंका , नेपाळ , बांगलादेश यांची झाली ना फजीती तरी त्यातुन श्रीलंका व नेपाळ वाचले .
हा अभ्यास इथे महाराष्ट्रातील जाणकार नेते, दिल्लीतील मुख्य नेतेही आता अजमावून पाहातील हे शंभर टक्के...
खूप उत्तम विडिओ.....
🙏
फार छान विश्लेषण 🙏
डोळे उघडणारे विवेचन 👍🙏
चीन पाकिस्तान धार्जिणा वृत्ती आहे म्हणून त्या वृत्ती ने हे घडवलं
महविकास आघाडीतील सर्व हिंदू नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आप आपली पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा
अगदीच अचूक.
माहिती छान दिली
Khup chhan vishleshan sir
फार सुंदर विश्लेषण
🇮🇳🙏🏿🌹🇮🇳भारत सरकार ने सतर्क होणे गरजेचे. 🦾🌺🦾🌺🦾🌺वंदे matrm
Excellent analysis
खूप छान विश्लेषण सर
अतिशय अप्रतिम माहिती सर..
Jay.bhim jay.vanchit ❤
नेने सर आपण छान राजकीय विश्लेषण.
भारत नक्कीच या तिघांना दीर्घ काळ त्यांच्या कक्षात राहील असा धडा शिकवेल . 😮😂😮
मधेच 15-20 दिवस गायब होता आम्हाला रोज ऐकायचे तुम्हाला
खूप छान मांडणी...tq 🎉
समजा आपल्या भारतात जर असे घडले तर, तुम्ही कोणत्या,जाती,धर्माला दोष देणार, म्हणून आरक्षण रद्द करावे की न करावे हे केंद्राने ठरवुन सर्वांना समसमान ठेवावे,हीच आमच्या भारतीयांची ईच्छा आहे, अराजकता माजु नये,हीच विनंती.
Khupch bhari sir
Aapl visleshn yogy aahe. Dnyavad🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Right sir and good vishleshan sir 🙏 ❤
Good Presentation ❤
उद्या ची काळजी घ्यावी रात्र वैराचीआहे
Khup chan mahiti dili
फारच छान माहिती !
Nene Sir , your videos are truly knowledgeable about geopolitics. Honestly appreciable. Thanks.
आपल्या व्हिडीओ ची वाट पहातच होतो.
अतिशय सुंदर विश्लेषण सर..
या सर्व बाबींचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो किंवा काय सावधपणा घ्यायला पाहिजे ?
Excellent and candid analysis .....
It is TRUE that musalman have definitely anti bjp and will work out strategy to corner central govt.
We look forward for more analysis ...
साहेब आपल्या कडे पण आरक्षणावरून सुरवात झाली आहे आपल्या कडे सत्ते संदर्भात आणि जनतेच्या जनजीवनावर काय होईल ह्या संदर्भात काही विडीओ बनवाल का प्लिज
आता भारताला 3. आघाड्यांवर युद्धासाठी तयारी करणे आवश्यक आहे.
Khup changli mahiti sir.
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat rahul khan very dengerous
Thank you Nene Saheb
Khup chan sir
रात्र वैऱ्याची आहे, असेच म्हणावे लागेल!!
शेख हसीनांना कळाले असेल पण कृती करण्यास घाबरल्या असतील. त्यांनी भारताची
मदत का घेतली नाही?
चीन कडून मदतीचे पॅकेज घ्यायला जाऊन फुकट वेळ घालवलाय...
यावर व्हिडिअो काढा अशी अपेक्षा मी करणारच होतो,धन्यवाद! 🙏
राहुल गांधी, ममता बॅनर्जी,अखिलेश यादव,शरद पवार,सुप्रिया सुळे,उध्दव ठाकरे, केजरीवाल स्टॅलिन,लालू यादव परिवार व यांचे मित्र पक्ष यांचे पासून देशातील हिंदूंनी सावध व्हावे.ही लोक सत्ते साठी कोणत्याही स्तराला जातील
Khup chan
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन
नेने सर, कमेंट सेक्शनमध्ये काहीजण मोदींच्या नावाने खडे फोडत आहेत. मला तरी मोदींची strategy पटते, त्यांच्या संयमी धोरणांमुळे भारतात त्यामानाने शांतता आहे. आपले यावर काय विचार आहेत त्याबाबत कृपया व्हिडिओ करा.🙏
Very nice
Chaitanya upadhye
आपले video अतिशय माहितीपूर्ण असतात mi आवर्जून ते बघते. Martin island बद्द्ल video karvava अमेरिका ईतका का इंट्रेस्ट दाखवते आहे तसेच bharat त्यात interest का दाखवत nahi कृपया माहिती द्यावी
Bengal border needs secured immediately and if Mamata Banerjee interferes, we need to get presidents rule in place to avoid infiltration. We will see 1971-72 repeat as people will start spilling into India.
Very nice information
Very good explaination