भक्तानों! का निराश होताय, तुम्ही तर जिंकला आहात...| AbaMalkar | lakshyavedh
Вставка
- Опубліковано 23 вер 2024
- भक्तानों! का नाराज होताय
तुम्ही तर जिंकला आहात...
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp....
Email : lakshyavedh7@gmail.com
मराठा जिंकले , ओबीसी जिंकले , एस सी ,एन टी जिंकले पण हिंदूचा पराभव झाला
हे सत्य नाकारता येत नाही.... दृदैव
😥😥
100% खरे
अगदी खरं😞
अगदी बरोबर आहे
आबानू नमस्कार. आपलं विश्लेषण ऐकून धीर आला. बरे वाटले. वास्तव वादी विवेचन. जय श्रीराम
सुंदर विश्लेषण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे विचार करून कामाला लागुया भविष्य आपणच घडवायचे आहे अभिनंदन मोदी है तो मुमकिन हैं
Bichara Natha bhau Pankja Vinod and many karykarte jinko Girish and Devndra yancha fajil vishvas vel aali yann zoda
ज्या नेतृत्वाने हिंदुत्व मजबूत बनवलं त्याला हिंदूंनीच मजबूर बनवला याचं दुःख वाटतंय ✌️🚩🚩🚩
हिंदूंच्या मतावरच भाजप आली आहे. फक्त ज्या हिंदूंनी मतदानच केल नाही त्यांनी मात्र गद्दारी केली. काही हिंदू फितूर झाले. व मुस्लिमांच एक गठ्ठा मतदान.
हेच कळायला पाहीजे
तुम्ही काहीही बोला आबा पण मीं स्वतः फार निराश झालोय 🙏350सीट तर फक्त बीजेपी ला आल्या पाहिजे होत्या... इतकं कार्य केलेय श्री नरेंद्र मोदीजी यांनी त्याच फळं हवं तस मिळालं नाही याच वाईट वाटतेय 🙏अजून पर्यंत देशाला लाभलेले सर्वोत्कृष्ठ पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र दामोदर दास मोदीजी 🙏जय हिंद
हो. मी देखील सहमत आहे. सकाळचा 9 चा भोंगा बंद झाला हवा होता
Hoy amhala pan Modiji sarkhe netritv pahije
प्रतिपक्षचे भाऊ भाऊ सर्व गुपिते उघड करत असतात, जसे सपा, कॉंग्रेसला युती करणयास सांगितले..त्यामूळे 40 सीट गेले..असे अनेक गुपिते उघड करतायत..याशिवाय जरांगे जातीचे राजकारण ई. ई...
मोदींसारखा नेता युगात एकदा जन्म घेतो. इतकं देशहिताचे कार्य करूनही लोकांना त्याची जाण नाही. खूप वाईट वाटलं दादा.
संविधान बदलणार हा narrative इंंडीया अलाई कडून सेट केला तो भारी पडला BJPला हा narrative खोडून काढता आला नाही
आत्ता पर्यंत ऐकून होतो, " मराठी माणूस जाती साठी माती खातो, " हे प्रत्यक्षात अनुभवले
अगदी बरोबर बोललात तुम्ही
Exactly
आबा खरं बोललात, मनाचं नैराश्य थोडे कमी झाले😂😂
नाराजी तुमच्या ही चेहऱ्या वर दिसत आहे आबा
धन्यवाद आबा आमची हिंमत वाढली आहे.. जय सियाराम जय जय सीताराम.. वंदे मातरम्
मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांला थोडे कमी मार्क्स मिळाले तर त्याला व त्याच्या
घरच्या माणसांना काही काळ नैराश्य येणे सहाजिकच आहे. असो.
आबा खूप खूप वाईट वाटतय 😊😊
हा निकाल पटतच नाही 😊😊 पुन्हा मतमोजणी झालीच पाहिजे 😊😊
आणि आपल्या महाराष्ट्रात आणि युपी मध्ये भाजपला कमी मत मिळाली आहेत😊😊
जीथे राममंदिर बांधून दिले तिथेही भाजप पडले.म्हणजे अभ्यास करायची वेळ आली आहे.
ह्यात अभ्यास करायची गरज काय ? सावरकरांच वाक्य मला इंग्रजांची भिती वाटत नाही. मुसलमानांना ची तर नाहीच नाही. पण अशा हिंदु ची भिती वाटते जे हिंदू असुनही हिंदू च्या विरोधात आहे.
@@milindrane4977माझंही तेच झालं
एकनाथ शिंदे नव्याने सुरवात करूनही 15 पैकी 7 जागा मिळवल्या आहेत, या उलट शिवसेना (ऊ बा ठा) ने 21 पैकी 9 जागा मिळवल्या आहेत, याचा अर्थ शिंदे यांची सेना हीच खरी शिव सेना आहे, हा कौल जनतेने दिला आहे --
भावा 13 खासदार चोरले त्यातले 4 आले बाकी आराम करत आहेत 41 आमदार चोरले?
हे वादळ होतं आता सुनामी येणार आहे विधानसभा ला
@@sagarpujare5186 आधी किती आमदार होते हे आम्ही पाहत नाही, फाटाफुटीनंतर निवडणूक लढवताना किती जागा लढवताना किती जागांवर यश आले हे मोजताना शिंदेंची टक्केवारी जास्त येते आणि एकूण मतेही त्यांना जास्त पडली आहेत, याचा अर्थ फूट पडल्यानंतर वेग वेगळ्या निवडणुका लढताना, पक्ष निहाय यशाची आकडेवारीचां निकष लावला आहे
एकदम सही
भाजपाचा अतिआत्मविश्वास या निवडणुकीत घात झाला.
पतप्रधान होणार आहेतच पण पूर्ण बहुमत का नाही मिळू शकले याचे दुःख फार त्रास देते. मोदीजी कोणासाठी रात्र दिवस ध्यास घेऊन काम करत आहेत आपल्या सगळ्या साठी ना मग आपण इतके नालायक का निघालो 😥
आबा, खूप धीर आला तुमचं विश्लेषण ऐकून. Thank you
आबा, हया आशा व्हीडियोची खूप गरज होती. धन्यवाद!
फक्त भाजपा 272 हव्या होत्या हि सल मनात राहते सरकार आले आहे पण यापूर्वी 2 टर्म मधे जे धाडसी व देश हिताचे निर्णय घेवू शकले तसे आता होणार नाही असे वाटते
आमच्या नेतृत्ववावर आमचा संपूर्ण विश्वास आहे 🚩 बिलकुल निराश नाही 🙏🏻 आता घरातील च जिहादीनचा नायनाट होण्याच्या प्रतीक्षेत 🚩
एकनाथ शिंदे यांच्या जवळ नवी विटी नवा डांडू असूनही 7 जागा निवडून आणल्या. आणि उबाठा 21 जागा जडवून फक्त 9 जागा निवडून आणल्या.
याचा अर्थ जनता एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच आहे हे परत एकदा सिध्द झालं आहे.
नक्कीच धीर आला छान विचार मांडलेत साहेब,उदाहरण छान दिली आहेत
कार्यकर्त्यांचं ऐका आणि भ्रष्टाचारी आमच्यावर थोपवू नका. आणि लांगूलचालन थांबवा.
नैराश्य अशासाठी आलय कि आता रोजचे भोंगे जोरात वाजणार... आणि मीडिया त्यांना जास्ती भाव देऊन आणखी वाईट विचार पसरवणार
अजान पन रोज होते 5 वेळा
तस है एक अजुन समजा
वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या पेक्षा हि अधिक जागा आहेत
उगाचच एवढं सुध्दा नाराज होऊन चालणार नाही. सतर्क राहणे आणि आत्मपरीक्षण करणे हे तर आहेच पण नैराश्य चालणार नाही
वाटल्यास सोशल मिडिया पासून थोडा ब्रेक घ्या.
आबा तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवला आहे. धन्यवाद. तसेच विधानसभेला क्रुपया दादांना बरोबर घेऊ नका. हा मेसेज देवेंद्रजींना पोहोचवा. त्यांचा काही उपयोग होणार नाही.
आंबा खूप छान वाटलं. हिंमत वाढवणारे आहे.
भाजपने अजूनही शहाने व्हायला हवा होता.जनते पर्यंत जाऊन विकासाची कामे करायला हवी.नाही तर राजकरण वेगळ्या दिशेने चालले आहे.विरोधक कुठल्याही थराला जाऊ शकतात.
रालोआच्या जागांत सुमारे ५० जागांची घट झाली असली तरीही रालोआच्या जागा बहुमतापलीकडे गेलेल्या आहेत. रालोआने आपल्या चुकांचे आत्मपरीक्षण करून चुकांची दुरुस्ती करावी.
धन्यवाद आबा.आपला सनातनी परिवार खरोखरीच वर्तमानातील परिस्थिती लक्षात घेवून पुनःश्च उंच झेपावणार आणी त्यासाठी आपलं उमेद बळकट करणं महत्वाचंच.
वा....आबा,खुप छान,असा कॅप्टन असतो,पुढील इलेक्शन साठी जोमाने लढू या
आबा सर्व जाऊदे,याच्या पुढे आपण सर्वांनी पहिल्या पासूनच प्रयत्न करुन विधानसभा मतदारसंघात घरोघर जाऊन प्रचार करुन विधानसभा मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन जिंकूया
Khup dukhi zalo sir
आबा. 😤. हिंदूना. जागे. कोण. करणार.
जिंकलो आबा पण बळ नाही 🥹🥹
घाबरु नका, जीवनात चढ उतार येतच असतात, जरा ठेच लागून तुमची पावले अडखळली पण तुम्ही पडलात नाहीत, जरा सावरून चिंतन करून पुढे चला, खरे योद्धा बना
Vidhansabhe sathi changal kaam Kara.
@@prasadbapat5983 घाबरलो नाही राग आला आहे आपलेच वैरी दुसऱ्यांना का दोष देऊ
@@prasadbapat5983right
अतिशय वाईट वाटले. 😢
खूप छान धीर देणारे विचार
जातीपातीच्या राजकारणाचा फटका बसला.
100%सत्य
निराश होण्या सारखेच आहे बी जे पी का बहुमत नाही, सरकार बनण्या साठी चंद्रा ब्लॅक मैल करणार, महत्वा पूर्ण पदांची मागणी करणार, नितीश आहेच, अवघड आहे
सरकार झाल्यावर अपक्ष मधील अजुन काही खासदार येतील एन डी ए बरोबर
आबा, सकाळचा 9 चा भोंगा बंद झाला हवा होता
तरीही दुःख होतंय 😢
Abhji tumche bolane aikun khup bare watle. Dhanyavaad
आबा नमस्कार ❤❤❤
आबा अगदी बरोबर विश्लेषण केले आहे !
हरलो नाही...पण alliance पक्षाने त्यना राज्य करू दिले पाहिजे
आबा तुम्हाला दूरदर्शन पाहून छान वाटले.
धन्यवाद आबा
Expectations असते तेव्हाच निराशा होते.
आबा डीडी सह्याद्री वर बोलावले त्याबद्दल अभिनंदन माफी कसली मागता
हिंदूचा हिंदूंनी पराभव केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद
मी निराश दुःखी कष्टी आहे
मोदींना नव्हे हिंदूंना रोखण्यात ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल
त्या हिंदूंना धन्यवाद
आबा यावरती भाऊ चे एकायचे आहे कारण त्यांना करयला सांगा
नाशिक उमेदवार बदलाला पाहिजे होता
जनभावना
भाजपची सत्ता येईलही , मोदीजी पंतप्रधान होतीलही पण नितीशकुमार आणि चंद्राबाबू मोदीजींना सुखाने काम करू देतील का? याबद्दल आम्हाला चिंता लागली आहे 😢
1 वर्ष थांब लेका....... अर्धा इंडी bjp मधे असेल....😅
कृपया भाऊ तोरसेकरांना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याची विनंती करावी.कालपासून वाट पाहत आहोत.
सध्याच्या राजकारणामूळे मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
आबा एकदा भाऊ साहेबाना विचारा. महाराष्ट्र मध्ये २ वेळा न्याय यात्रा येवून गेले आणि काँग्रेस हा सर्वात जास्त खासदार निवडून येणार पक्ष झाला यात काही संबंध आहे का. की दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
फारच छान ,मनाला उभारी आली
आबा जय श्रीराम !! टूलकीट, सोरोस ,हिंडेनबर्ग आणि पाकपूरस्कृत गँगचा "मायावी राक्षस" हळूहळू पुढे सरकतो आहे ही चिंता विजयापेक्षा अधिक महत्वाची.
आता विधानसभा निवडणूकांसाठी अजितदादा गँग तोडा अन्यथा पानिपत !! दादा बांडगूळ आहे ....
Aaba you are TRUE pan jarangene ghat kela
जरांग्या फक्त महाराष्ट्रातच आहे.
भाऊंचा अश्वमेध मधील अंदाज का चुकला त्यावर कृपया व्हिडियो बनवायला सांगा त्यांना!
मला वाटते की नैराश्य येण्याचे कारण स्वतंत्र पणे भाजप ला बहुमत मिळाले नाही असे असावे.
सर माफी मागण्याची काय गरज आहे
मोदीच पंतप्रधान होणार
काहीही शंका नाही
आमच्यात काही नैरश्या नाही
आम्ही भाजपा सोबत सदैव राहणार
विधानसभेची तयारी करावी उजव्या विचारांच्या पत्रकारांनी. BJP चे IT Cell सपशेल अपयशी ठरले आहे विकासकामे लोकांपर्यंत पोहचवण्यात. महाराष्ट्रातील रेल्वे, महामार्ग, जलयुक्त शिवार, कोस्टल रोड, मेट्रो इ. ची माहिती आपण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहचवा.
बघा बघा आपल्या देशात किती 'जयचंद' आहेत ते...... 😠
तुमच्या या व्हिडिओ मुळे काही प्रमाणात का होईना निराशा कमी झाली.
Dukh ekach aahe ayodhyetali jaga harlo
Dhanyawad sir Khup Nirash zalo hoto tumche vichar aikun Samadhan vatala.
yes, we will back
पुंडलिकाने पांडुरंगाला एक वीट दिली.आपली भारत मातेवर निष्ठा असती तर आपणही मोदींना एक वीट दिली असती.ही सल मनात डाच ते आहे.
नितीश कुमार खूपच महत्त्वाकांक्षी माणूस आहे. जर त्याला पंतप्रधान बनवलं नाही तर प्रत्येक गोष्टीत आडवा येईल.
mody aj nahi bap ahet yadav gambling ghbaru naka🎉
शिउबाठा कोकणात हरला आहे .
आबा, मतदारांमध्ये न फिरता ईकडुन तिकडून ऐकीव माहितीवर व्हीडीओ केले की असे अंदाज चुकतात . आम्हाला आता जाग आलिये. तुम्ही , भाऊ, थत्ते , जोगळेकर , सुशील असे सगळी मंडळी घरात बसुन व्हिडीओ करतात व आम्हाला वेडे बनवतात.
अजून 100 आमदार फोडा मग पुढे tention नाहीं
थोबाड फोडलं जनतेने तुमचे.......
आता बंद करा म्हणजे झालं.....😂😂😂😂
प्रयत्नांची पराकाष्ठा करून जातीयवाद पसरवला, एकगठ्ठा मतदान केले तरीही मोदी नाकावर टिच्चून आलेच…हिंदू चा नोठा वर्ग मोदींबरोबर आहे असे मला वाटले
Very good
आबा तुमचे ठिक आहे🙏, पण अश्वमेघ वाले अजून काहीच बोलत नाही, कॉमेंट तर करता येत नाही, जारांगे, मराठ, मुस्लिम, दलित एकवटले, up, राजस्थान, बंगाल तेच झाले असो धन्यवाद
SC/ST/OBC reservation categories ahet....balance karnya sathi OPEN CATEGORY income tax,stamp duty,life insurance etc madhey exemption dya.
हो. आम्ही जिंकून देखील हरलो का?
परत असं आम्हांला हवेत ठेवू नका
400 पार च काय झालं 😂? महाविकास आघाडीने महाराष्ट्रात कसा हाबाडा दिला? 😂😂😂
आवडला का??
Sir, excellent analysis. I feeling bad for the reason that we not able to give the fruits to Modiji who sacrificed his every movement for the Bharat without self interest. We are not realising the value of Modiji and not able to give strong government for strong Bharat.
Congress -13
Bjp -9
Aaba apn harlo ahot
अभिनदन आता जींकले आहोत देवेृद ला थोडे अंहकार सोडा नितीन जी सल्ला घे
माझा अंदाज 700 च्या वर होतं
Hoy amhi pan nirash zalo, pan tumchyamule thoda dhir aala
Very😂nice vide😢
Modiji Hai tho sab kuch possible
Aaba Niteshkumar aani chandrababu yanchya var barosa thevu naka😂😂
साहेब केंद्रात उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार महविकास आघाडी प्रयोग करणार का.
भाजप च्या काही नेत्यांनी अति हानिकारक कारक बकवास कमी करावी. आता तरी सुधारणा करावी.
Asicch maafi BHAU Torsekar maagnyachi Himmat dakhvnaar kaay ?
Majority naahi aali ,as wat Tay Jase harloch😂😂😂
12 😮
Sabkuch Free,Ghari have
Aho Aaaba niraash hyasaathi zalot kaaran aataa Modi kahhihi karaayla gele ki Mitra paksha taang adavnaar, hissa vasool karnaar aani roj roj dhamki sodun jaanychya dhamkya denaar.
Hinduna purn jage karnyachi garaj ahe
Sor
From today please make a video daily where there should be a healthy criticism on Modi and the issues which the opposition makes from the ongoing ground scenario.
का ओ ते तज्ञ भाऊ नाही आले का आज
400 पार वाले
गप्प बसा आणि चूक मान्य करा
आणि हो ते डोलने पण बंद करा😂
तुमचा प्रचार कमी पडला
ओके