Jhala, swatala shiv bhakt mhanat ale ani kahi faltu lokanni muslim lokanna marhana keli ani tyancha ghar todfod keli, sona lutun nela. Ani jamav karun ale hote 500 loka. Ani marhan jyana jhali 20 30 loka. Tyat ardhe mahilana pan marhan. Ha kasla nya raje cha
महाराज राजकारण करू नका. ..त्या शरद पवार च कौतुक करू नका. अजून बरेच गड आहेत. तिकडे अतिक्रमणे झाली आहेत. त्या कडे लक्ष द्या. जय शिवराय. .जय शंभूराजे. .🚩🚩🚩💪🏻🚩🚩🚩
कोल्हापूरचे आता निवडून आलेले छत्रपति शाहु जी महाराज गेल्या पन्नास वर्षात विशाळगड येथे कधी गेले होते काय? त्यांनी कधी विशाळगड येथे भेट दिली असती तर आज ही वेळ आली नसती. छत्रपती महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांना भेटी दिल्या तर नक्कीच चांगली सुरुवात होईल. जय शिवराय!
करामती काकाने अशा लोकांना सोडले आहे की... दिड वर्षात अतिक्रमण हटवले नाही म्हणे... हे मागील 50 वर्षात काय ह्या अतिक्रमण करणार्यांना पोसत बसले होते काय 🚩
Ganesh murti visarjan karnyat kiti samudra kinaryache hal hotat he saglyana mahit ahe ...tyawar koni nhi bolat ......vishalgad mukt jhala ki amhala hi anand ahe ....pan he fakt killya sathi hot nhiye he hindu muslim madhe bhandan lavnyasathi challel ahe ani apn mohra banat challelo ahe ...
संभाजी राजांचा पूर्ण आदर आहे पण आपले पिताश्री ज्या पक्षाचे नेते खासदार आहेत त्याच पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या घडलेल्या आहेत त्यामुळे आपण आधी आपल्या स्वर्गीय पक्षाला विचारणा करावी अशी आमची विनंती आहे जय शिवराय
@@nrbediting5596 खासदार शाहूजी छत्रपती तर युवराज संभाजी राजेंनी इतकी टोकाची भूमिका घेणे जरुरीचे नव्हते असे स्टेटमेंट केले आहे व ते विशाळगड येथे स्वतः भेट देणेसाठी जाणार आहेत. काहीच कळून येत नाही या राजघराण्याचे.
Tumhala ajun jar hyachi bhumika kalat nasel tr pakki shand mansa ahet tumhi .....brigedi manus hay ga.....6 june ch pan asch dusryachya kashtach shreya ghetla ani mul mansala bahercha rasta dakhavla.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाल गडावर अतिक्रमण खपून घेतले जाणार नाही, संभाजी राजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अजून खूप शे किल्ले अतिक्रमण मुक्त करायचे आहेत,
मला जिथे सर्व बसलेत त्यांना एकच सांगायचे आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एवढं सगळं चाललंय तर त्यांचं नाव एकेरी घेतला जात नाही तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हटले जातात हेच फक्त भान राहिला पाहिजे आपल्याला मग तुमचं काय असतं ते चालू द्या...
प्रत्येक गडावर किल्लेदार नेमून त्यांना अतिक्रमण रोखण्याचे संपूर्ण अधिकार द्या महाराज. बघू कोण कसा अतिक्रमण करतो ते. मशिदीच्या इमामला पगार देतात तसा किल्लेदारांना का नाही देत? महाराज तुम्ही यावर आवाज उठवा, सर्व मराठी जनता आपली कृतज्ञ राहील.
राजे कृपया आपले ऐतिहासिक वैभव जपून समृद्ध करायला आपण पुढाकाराने असायला हवे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांचे संवर्धन कार्य करत राहावे नम्र विनंती मी माझ्यासारखे तमाम मावळे आपल्या सोबत आहेत जय महाराष्ट्र 🙏🏼🚩🚩
राजे तुम्ही जेव्हा खासदार होते हा मुद्दा का उचलला नाही. तुम्हाला आमदार होता येणार नाही का. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा आहे,तुम्ही काहीच चिंता करू नका.
राजे आम्हाला तुमचा अभिमान आहे. पण हे अतिक्रमण आताच नाही हे पण खर. जवळपास सर्वच गड किल्ले खाजगी बांधकाम मुक्त केले पाहिजे. आताच्या सरकार ने गेल्या वर्षी असेच एक बांधकाम पडले - प्रतापगड...अभिनंदन
देशाभरात हा मोठा अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न आहे राजे सज्जन लोकांनी फक्त टॅक्स भरायचे मतांच्या राजकारणापाई सामान्य लोकांचे जगणे मुश्कील झालेले आहे.रसत्याने चालणे मुश्कील म्हणुनच एकदा बाहेर देशात गेलेली आपली मुले भारतात यायला तयार होत नाही आई वडील बिचारे एकटे भारतात दिवस काढत आहे
प्रत्येक किल्ल्यावरील अतिक्रमण काढा. प्रतापगडावर चढतांना पायरींना लागून कितीतरी दुकाने आहेत. मागे अतिक्रमण काढण्यात आली. किल्ल्यावरील अतिक्रमण कधी काढणार. ते अतिक्रमण आहे का नाही. सोयीचे अतिक्रमण काढायचे व इतर अतिक्रमण राहू द्यायचे हे चुकीचे आहे.
कोणी परवानगी दिली महाविकास आघाडी सरकार ने हे सर्व काम केले आहे हे सर्व शरद पवार याचे काम आहे अजून पर्यंत झोपला होता काय राजे महाविकास आघाडी चे सरकार असताना झोपला होता काय
यासाठी राजसाहेब ठाकरे सारखा हिन्दु जननायक यांच्या हातामधे महाराष्ट्राची सत्ता दया मग पहा शिवाजी महाराजाचे सर्व गड अतिक्रमन मुक्त होतील विषय गंभीर तिथे मनसे खंबीर 🙏🚩 जय श्री राम🚩
शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर कोनी हि खपुन घेनार नाही
Sajjangad aani Panhala maharajanche kille nahit ka??
Kadhi mukta krnar??
श्री. किल्ले विशाळगड सोबत श्री.किल्ले पन्हाळगड याकडे पण लक्ष्य द्या
तिकडे पण अतिक्रमण आहे
Sajjangad pn aahe
@@BLACKPEARL220almost all forts😢😢
Hoy zaale paahije.🙏
Jhala, swatala shiv bhakt mhanat ale ani kahi faltu lokanni muslim lokanna marhana keli ani tyancha ghar todfod keli, sona lutun nela. Ani jamav karun ale hote 500 loka. Ani marhan jyana jhali 20 30 loka. Tyat ardhe mahilana pan marhan. Ha kasla nya raje cha
पहिल्या प्रथम छत्रपती संभाजी राजे तुम्हाला मानाचा मुजरा इथून पुढे कुठल्याही गडावर अतिक्रमण चालणार नाही झाले तर शिवप्रेमी हे सन करणार नाहीत
Sajjangad aani Panhala yache Kay krnar??
@@BLACKPEARL220सज्जन गड वर काय झालं आहे
@@rahuldhanavade2878 ramdas swamincha math aahe tithe killa mhanun tyache astitwa rahile nahi
Ek Side purna pokharli aahe gadavr janya yenya sathi
Darwajala fakta nav dile aahe maharajanche
Baki ghare, rahiwasiniwas, gurukul yache bandhkam suru aahe
महाराज राजकारण करू नका. ..त्या शरद पवार च कौतुक करू नका. अजून बरेच गड आहेत. तिकडे अतिक्रमणे झाली आहेत. त्या कडे लक्ष द्या. जय शिवराय. .जय शंभूराजे. .🚩🚩🚩💪🏻🚩🚩🚩
शरद पवार यांनी विशाळगड अतिक्रमणाबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
Sharaduddin आहे 😂
40 वर्षांनंतर.....
तो वाकङ्या तोडाचा एक ही शब्द बोलणार नाही. मराठ्या समाजाला लागलेली किड म्हणजे शरद पवार.
Tyanni bhumika spasht Keli ahe . Virodh kela ahe muktikarnala . Atikraman kadhayla virodh kela ahe
तो औरंग्या काय भूमिका घेणार
कोल्हापूरचे आता निवडून आलेले छत्रपति शाहु जी महाराज गेल्या पन्नास वर्षात विशाळगड येथे कधी गेले होते काय?
त्यांनी कधी विशाळगड येथे भेट दिली असती तर आज ही वेळ आली नसती.
छत्रपती महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांना भेटी दिल्या तर नक्कीच चांगली सुरुवात होईल.
जय शिवराय!
Tumhi fakta gharch basun lokanna salle dya... Ek divas tumcha gharavar pn atikraman hoel mg kalel
निवडून यायचा आणि त्याचा काय समंध आहे,अरे बाबांनो काही पण कुठे पण नका रे लावू.
Udayan raje kiti gadkilyanvr gelet mg
करामती काकाने अशा लोकांना सोडले आहे की... दिड वर्षात अतिक्रमण हटवले नाही म्हणे... हे मागील 50 वर्षात काय ह्या अतिक्रमण करणार्यांना पोसत बसले होते काय 🚩
कोणत्याही किल्ल्यावर पुरोतन खातं दगड हलवून देत नाही. मग विशाळगडावर एवढी बांधकाम झालीच कशी मग पुरातन खातं एवढे दिवस गप्प कसे बसले.
ज्या माणसाने हा संघर्ष केला विशालगडासाठी त्याच नाव आहे रवी पडवळ..... संभाजी राजे तुम्ही मागून येऊन क्रेडिट घेताय.... 😅
Asa ahe
Ravi padval tuje upkar ahet baba amchy marathi lokanvar
Saglyach mavlyanchi garaj ahe... Sagle milun rahilo tar upyog ahe
Credit konihi ghya....Atikraman kadha...
रवी पडवळ भाऊ धन्यवाद
आपल्या जुन्या वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी हिंदूंना हिंदू सरकारशी संघर्ष करावा लागतो. किती दयनीय स्थिती आहे भारताची
आता हिंदू कुठं एक आहे मित्रा , मरहाठे अन् ओबीसी मध्ये वाटला गेला आहे
Ganesh murti visarjan karnyat kiti samudra kinaryache hal hotat he saglyana mahit ahe ...tyawar koni nhi bolat ......vishalgad mukt jhala ki amhala hi anand ahe ....pan he fakt killya sathi hot nhiye he hindu muslim madhe bhandan lavnyasathi challel ahe ani apn mohra banat challelo ahe ...
@@zoyashaikh8949kshala phije yasin bhatkal la rahnyasathi ka😂
@@Patil...-441 Je samjaych ahe dada tumhi samju shakta. ..murk manas wad ghaltat .....have a nice day keep smile. Dada
@@zoyashaikh8949तुमच्या समाजाला सांगा गड खाली करा आणि मशीद स्वतः पाडून टाका सर्व वाद सम्पेल
छत्रपती संभाजी राजे तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🙏
BJP मुळे खासदार झाले होते मोदीने पहिली जयंती केली शाहू महाराजांची
छत्रपतीउदयनराजे यांना पण बोलून घ्या राजे आणि सर्व गडावरील अतिक्रमन काढा !!!
नशीब हिंदूंचे हे आत्ता जागे झाले 😊😊
हे अतिक्रमण फक्त शरद पवार हे सत्तेत असताना झाले आहे
Pratapgad varil atikraman pan ncp congress sattemadhe Astana zaale hotte.
शरद वाकड्या मुळे आपला महाराष्ट्राचं अपमान जल्य भिकारी शरद लवकर मरू दी
Khara ahe ha sharad pawar ne vat lavli maharashtra chi pan kai karnar ghati lok kayam che tay pawarla nivdun detat
असं असेल तर ह्या दहा वर्षात ते हटवलं गेलं पाहीजे होतं.. सरकार पाडू शकतात तर अनधिकृत बांधकाम का नाही पाडले?
@@revanathbhagyawantहिंदु एकत्र आले की भले भले पडतात
महाराजांचे 357 किल्यावरील सर्व अतिक्रमण चा सुफडा साफ व्हायलाच हवा. जय शिवराय.
पांच वर्ष खासदार होतात काय केले आता एखदम जाग आली
राजे ही मोहीम तुमच्या नेतृत्त्वात फतेह होणारच 🚩
घंटा.... 15 वर्षांनी गडावर गेलेत ते..... Only रवी दादा पडवळ...
100% दादा🚩🚩🚩@@rahuldhanavade2878
Ravi dada 🚩🙏
आतिक्रमण काढा नाहीतर आम्ही आंदोलन करू.जय जिजाऊ जय शिवराय.
जितने भी शिवाजी महाराज के किले गढ है महाराष्ट्र में किसी ने भी किले गढ पर अतिक्रमण किया है वो हटना चाहिए जय महाराष्ट्र
आत्ता कळालं …हा कार्यक्रम निवडणूकीच्या आगोदर का केला नाही…मतं दूखावली असती ना…😅😅😅
@@पक्या-न5ङ आणि मतांसाठी गद्दारनाथ आणि हिंदुत्ववादी सरकार नमाज पठण करत आहे.
कुठल्या ना कुठल्या निवडणुका चालूच असतात विषय योग्य आहे की नाही ते महत्त्वाचे
अरे भडव्या विषय बरोबर आहे राजेंचा.. मुस्लिम लोकांनी मतदान केले नसते तरी शाहू महराज निवडून येणार होतेच.
Are nivadnuk ahe tr tuza bjp la chance ahe na padun taka n vha mothe😂
Are vedya 1-2 varsha pasun problem chalu ahe... Tumhi nivadnukichach vichar kara... Tuvdhach mendu chalto tumcha
सुनियोजित पणाने षडयंत्र चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात
तुला चिकन नाही मिळणारे आता आमच्या गडावर
खूप लवकर जाग आली अतिक्रमण 25 वर्षापासून आहे..आता ह्यांचं लक्ष कागल मतदार संघ वर दिसतय...म्हणजे शरद काका संभाजी छत्रपती हसन मुश्रीफ...
विशाळगाडीवरील अतिक्रमण असेल तर ते काडा यला हवे पण गजापुर मध्ये जे झाल ते खूप वाईट झाले याची जबादारी कोणाची गरीब लोकांची घरे पाडलेली दिसत आहेत
Abhinandan Raje .
I proud of you
आदरणीय राजे,
अशीच आपली भूमिका अपेक्षित होती, शिवप्रेमींचे बळ वाढले.
❤
Raje Humi tumchaya barobar ahai
राजे तुमच्या पाठीशी आम्ही सैदव उभे आहोत आणि राहू
संभाजी राजांचा पूर्ण आदर आहे पण आपले पिताश्री ज्या पक्षाचे नेते खासदार आहेत त्याच पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या घडलेल्या आहेत त्यामुळे आपण आधी आपल्या स्वर्गीय पक्षाला विचारणा करावी अशी आमची विनंती आहे जय शिवराय
@@nrbediting5596 खासदार शाहूजी छत्रपती तर युवराज संभाजी राजेंनी इतकी टोकाची भूमिका घेणे जरुरीचे नव्हते असे स्टेटमेंट केले आहे व ते विशाळगड येथे स्वतः भेट देणेसाठी जाणार आहेत.
काहीच कळून येत नाही या राजघराण्याचे.
या गोष्टी कडे जसे छञपती संभाजी राजे बघतात तसे छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही लक्ष दिले पाहिजे
विशाळ गड मुक्त करा 🙏
हे अतिक्रमण दोन वर्षांत झाले
काय ❓एवढे दिवस गप्प कसे होते ?
आताच एवढे काय झाले❓
निवडणूक, आणखी काय..
मग आता गप बसायचे?का?
एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढले आता आम्हाला छत्रपतींचे गड किल्ले वाचवण्यासाठी लढाव लागत आहे
Satyamev Jayate ya Brid Vaakyala Tada jaavu dila naahi tar gunhe ghadnar naahi.Thankyou.🙏🇨🇮🙏
प्रतागडावरील अतिक्रमण सुद्धा हटवलं पाहिजे.
2202 मध्ये आतिक्रमण आतिक्रमण झाले म्हणता तेव्हा कोणाचं सरकार होते . आज आतिक्रमण काढा म्हणता
ठोकून काढा त्या पालक मंत्र्याला ,संभाजीराजे छत्रपती आम्ही सर्व मावळे तुमच्याबरोबर आहोत .
hasan musrif
ते स्वतः 15 वर्षांनी गेलेत गडावर...😅 क्रेडिट घेण्यासाठी हा माणूस पुढे येतोय... ओन्ली रवी दादा पडवळ.... त्यानेच आखली आहे मोहीम...
@@rahuldhanavade2878क्रेडिट कोणीच घेत नाहीये भावा ते तुला तस वाटतयं, संभाजीराजे पाठिंबा देऊन भूमिका मांडत आहे , गैरसमज करून घेऊ नकोस
Tumhala ajun jar hyachi bhumika kalat nasel tr pakki shand mansa ahet tumhi .....brigedi manus hay ga.....6 june ch pan asch dusryachya kashtach shreya ghetla ani mul mansala bahercha rasta dakhavla.
खूप छान राजे
राजे गजापूर ला निरपराध लोकांवर हल्ला झाला. त्यांचे अतिक्रमण नव्हते... तिथे जाळपोळ झाली.. त्याविषयी भूमिका स्पष्ट करा...
इतिहास में दंगा भड़काने वालों में से आपका नाम लिया जाएगा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाल गडावर अतिक्रमण खपून घेतले जाणार नाही,
संभाजी राजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,
अजून खूप शे किल्ले अतिक्रमण मुक्त करायचे आहेत,
पाडून टाका पुन्हा बाबरी नको भारतात
मला जिथे सर्व बसलेत त्यांना एकच सांगायचे आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एवढं सगळं चाललंय तर त्यांचं नाव एकेरी घेतला जात नाही तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हटले जातात हेच फक्त भान राहिला पाहिजे आपल्याला मग तुमचं काय असतं ते चालू द्या...
Jai Shivaji Maharaj Jai shree Ram 🚩
आम्हाला आमचा गड अतिक्रमण मुक्त पाहिजे...
जय भवानी...
आम्ही आमच्या गडकिल्ल्यावर फालतुगिरी खपवून घेऊच शकत नाही...
प्रत्येक गडावर किल्लेदार नेमून त्यांना अतिक्रमण रोखण्याचे संपूर्ण अधिकार द्या महाराज. बघू कोण कसा अतिक्रमण करतो ते.
मशिदीच्या इमामला पगार देतात तसा किल्लेदारांना का नाही देत? महाराज तुम्ही यावर आवाज उठवा, सर्व मराठी जनता आपली कृतज्ञ राहील.
किल्लयांवर जाणारे रस्ते बंद करा फक्त पायी वाटच पाहिजे किल्ल्यांवर जाईला
Great work
अहो राजे विशाळगडावर तसेच पन्हाळगडावरील अतिक्रमण जाले तेही बघा .
पुरातत्व विभाग हे फक्त पगार घेण्यासाठी आहेत . जबाबदार अधिकारी व कर्मचाऱी यांना घरी बसवा.
बरोबर! प्रशासनातील अधिकारी यांना फूह मिळत राहते चुप्पी साधतात
आमचा देव माणूस आहे महाराज साहेब
राजे आम्ही सोबत आहे
राजे तुम्ही राजकारण सोडून फक्त या रयतेच नेतृत्व करा स्वराज्य संकलपणा राबवा रयतेचे राजे व्हा हीच इच्छा
लोकसभा निवडणुकी आधी का केला नाही आंदोलन ..
तू कधी विशाळगडला गेलता का
Are murkha Tu gharich bas nivadnuk ani rajkaran baghat... Vishalgad kadhi baghitla ?
तेव्हा पण तू आला नसता लेका
हि सुरुवात आहे सर्व गडकिल्ले अतिक्रमण मुक्त होणार 🚩🚩🚩🚩🚩
काल जे घडलं टे तूम्ही स्वता घडवून आणलं का?? 😢 त्या मोब ला तूम्ही काय बोलणार? त्यांनी जे केलं ते बरोबर होत का महाराज 😢
अतिक्रमण केलेल्याची नावे प्रसिद्ध करा, खरी काय वस्तुस्थिती आहे ते जनतेला पण समजु दे, घराण्या त जन्म घेतला म्हणजे झाला नाही,
संभाजी राजे छान काम केले तुम्ही 🎉sapot आहे. जय् शिवजि❤
राजे कृपया आपले ऐतिहासिक वैभव जपून समृद्ध करायला आपण पुढाकाराने असायला हवे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांचे संवर्धन कार्य करत राहावे नम्र विनंती मी माझ्यासारखे तमाम मावळे आपल्या सोबत आहेत जय महाराष्ट्र 🙏🏼🚩🚩
सर्व गडावर अस अति क्रमण खपुन घेतल जानार नाही 🙏🚩🚩⚔️💪💪💪⚔️🚩🚩🚩
राजे तुम्ही जेव्हा खासदार होते हा मुद्दा का उचलला नाही. तुम्हाला आमदार होता येणार नाही का. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा आहे,तुम्ही काहीच चिंता करू नका.
राजे आम्हाला तुमचा अभिमान आहे. पण हे अतिक्रमण आताच नाही हे पण खर. जवळपास सर्वच गड किल्ले खाजगी बांधकाम मुक्त केले पाहिजे.
आताच्या सरकार ने गेल्या वर्षी असेच एक बांधकाम पडले - प्रतापगड...अभिनंदन
कठोर अंमलबजावणी काम चोख केले आपण राजे आभार धन्यवाद ❤
राजे,आपला जय हो..
सिंहगड वरील बाळ ठाकरेंचा नावाचा बंगला सुद्धा हटवण्यात यावा
राजे रत्नागिरीत येऊन बघा रत्न दुर्ग किल्ल्याला कश्या प्रकारे ya so called शांती प्रिय समाजा च्या अनाधिकृत बांधकामांनी वेढा घातलाय ते
फार फार सुंदर आनंद झालाय नमस्कार महाराज ❤
महाराष्ट्रातील सर्वच अतिक्रमण शासनाने हटवले पाहिजे. सर्व गडकिल्ले तर अतिक्रमणमुक्त झालेच पाहिजे व हि जबाबदारी शासनाची आहे . जय भवानी जय शिवाजीराजे
जशाच तसे उत्तर दिले बर झाले
मुजरा धनी 🙌🏻
आमदार साहेब हे दांडगाईने का केलं
अहो सरकार तुमचं आहे हेच काम तुम्ही करायला हवे
I proud of you 👏
Jay shivray 🚩
किल्ले सदाशिवगड कराड तालुका याच्या पायथ्याशी सुद्धा अतिक्रमण झाले आहे.प्रशासनाने वेळीच कारवाई करावी.
देशाभरात हा मोठा अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न आहे राजे सज्जन लोकांनी फक्त टॅक्स भरायचे मतांच्या राजकारणापाई सामान्य लोकांचे जगणे मुश्कील झालेले आहे.रसत्याने चालणे मुश्कील म्हणुनच एकदा बाहेर देशात गेलेली आपली मुले भारतात यायला तयार होत नाही आई वडील बिचारे एकटे भारतात दिवस काढत आहे
राजे संघर्ष आपल्या रक्तात आहे,आपण कुणाच्याही बापाला घाबरू नये.
रागणा किल्ल्यापर्यंत आता गरज नसताना रस्ता झालेला आहे, तिथे सुद्धा उद्या अतिक्रमण होण्याची भीती आहे. आत्ताच प्रशासनाने काळजी घ्यायला हवी.
प्रत्येक किल्ल्यावरील अतिक्रमण काढा. प्रतापगडावर चढतांना पायरींना लागून कितीतरी दुकाने आहेत. मागे अतिक्रमण काढण्यात आली. किल्ल्यावरील अतिक्रमण कधी काढणार. ते अतिक्रमण आहे का नाही. सोयीचे अतिक्रमण काढायचे व इतर अतिक्रमण राहू द्यायचे हे चुकीचे आहे.
कोणी परवानगी दिली महाविकास आघाडी सरकार ने हे सर्व काम केले आहे हे सर्व शरद पवार याचे काम आहे अजून पर्यंत झोपला होता काय राजे महाविकास आघाडी चे सरकार असताना झोपला होता काय
गेली चाळीस वर्षे अतिक्रमण हळू हळू होत आहे.
महविकास आघाडी गेल्या पाच वर्षांतील अडीच वर्ष सत्तेत होती.
Mg bjp la kadyla lav na tycha gandit dum nai ka
तू जागा होतास तर बोलला नाहीस 😂
कोंबडा खायला विशाळ गडावर जात असणार र तू
जिथे जिथे अतिक्रमण आहे तिथे कारवाई सरकारने केली पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
निरपराध लोकांची घरांची, तोडफोड, जाळपोळ करणे योग्य आहे का, ज्यांचा काही संबंध नव्हता.
स्वराज्य पक्षाची विधानसभा तयारी...मुश्कील आहे जिंकणं यांच
Raje. Mancha. Mujra. Salute
आम्ही आपल्या बरोबर आहोत आता माघार नाही .. जय शिवराय
ज्या आधिकारी पदाधिकाऱ्यांनी त्यांना परवाणग्या दिल्या त्यांच्या नरड्याला धरा अगोदर .
अशा प्रकारची गधार पिलावळा नी हे प्रश्न निर्माण केले आहेत .
शासन प्रशासन अतिक्रमण हटाने मे जोर दे,
राजे आम्ही कायम तुमच्या बरोबर रहाणार 🙏🚩🚩🚩
या सर्व अतिक्रमणाने मागे फितुरीची परंपरा आणि लाचार राजकारण जबाबदार आहे.
अतिक्रमण हटाव
खरे आहे,राजे!
हे अतिक्रमण आजचे आहे का मुलावर घाव घाला शोधून काढला पाहिजे याला जबाबदार कोण
असल्या पत्रकारांना उदयनराजे महाराज पाहिजेत
Jai shree ram raje ❤
मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला करण्याचा प्रयत्न आहे
संभाजी राजे ❤❤
मनाचा मुजरा राजे
Vishal gadh atikraman mukat zalch pahije.Jai shivrai 🔥🚩
Jai shivji jai bhawni shivji ❤
यासाठी राजसाहेब ठाकरे सारखा हिन्दु जननायक यांच्या हातामधे महाराष्ट्राची सत्ता दया मग पहा शिवाजी महाराजाचे सर्व गड अतिक्रमन मुक्त होतील विषय गंभीर तिथे मनसे खंबीर 🙏🚩 जय श्री राम🚩
हे आंदोलन कोणी सुरू केल,ह्या अतिक्रमणावर आपण कीती वेळेस आक्षेप घेतला,जेंव्हा हे आंदोलन ऊभारल ते कोण होते