माननीय लोकमत चे संपादक आशिष जाधव सर आपण आता आपल्या वाणीतून अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय दिला आहे त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹👏 आता नार्वेकर सर यांची नक्की कोंडी झाली आहे त्या मुळे १६ आमदार याना अपात्र घ्यावाच लागेल असे अनेक लोकांना वाटत असेल असे मी मानतो
तसं काही नाही. नियतीसुध्दा मॅनैज करता येते. काकांच्या साथीने काहीही होऊ शकतं. नियतीने भाजप शिवसेना युतीला बहुमत दिले होते व त्यांचे सरकार यावे ही नियतीची ईच्छा होती पण काकांनी ऊध्दवजी यांना खुर्ची दाखवली व नियती मॅनेज केली 😆 हो की नाई😂😂😂
शिंदे साहेब एक नंबर आहेत मी स्वतः अनुभवी माणूस आहे माझं काम पण झालं लगेचच पण मला इतकं कळत बापाचं भांडवल करून आणि एकदा राऊत कमिशन घेणार असेल तर त्या उभाथा तर भेटणार नाही jo mla भेटत नांगी आपण तर कचरा आहे...असो
अरे, राजकारण आहे भाऊ, आतापर्यंत हा लवडा झोपला होता का..... आता आरक्षणावरून एवढे वंदे होत आहेत तर हा हे सांगून बुधी भेद करत आहे.... अन् तो गांडू बैल एवढे तिर मारले जुन महिन्यात तर आतापर्यंत तोंडात घेऊन बसला होता का कोणाचा....
कोणी केली पायमल्ली? BJP ची सत्ता पिपासू वृत्ती महाराष्ट्रात दिसून येत आहे. सरकार बनवल्यावर अजून मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही ही नामुष्की भाजप वर येते यावरून त्यांची लायकी समजते.राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री ठेवावे लागतात ते का? आत्ता जी सुनावणी नार्वेकर समोर चालू आहे त्यातील शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी चालू असताना एकही आमदार सहकार्य करत नाही. वकिलांच्या बऱ्याच प्रश्नांना आठवत नाही हे उत्तर देत आहे.याचा अर्थ हे सर्व गझनी झाले की काय ?
@@purushottamgurav2806 ते समजणार नाही तुम्हाला तुमच्या आवडत्या साहेबांनी काहीहिं केले तरी तुम्हाला ते योग्य वाटणार खरे गुलाम आणि भक्त तर तुम्ही आहात एका घराची किंवा मालकाची सवय आहे साहेबांची खिचडी आवडली पण दुसऱ्याने केलेली नाही आवडत असे कुठे असते असो जनता योग्य ते उत्तर देतील फक्त रडू नका evm Ed आणि बाकीच्या वर मी काय म्हणतो केलेले घोटाळे लपवता पण येत नाहीत सेनेच्या लोकांना येवढे येड आहेत की ED chi भीती होती म्हणून साहेबाना सोडून गेले कारण साहेब घरी बसून वसुली करत होते
या सगळ्यांनी जो रुबाब दाखवला होता तो माज उतरणार आनंद दिघे यांचे एक वाक्य जे शिंदे यांनी स्वतःच्या प्रमोशन साठी काढलेल्या सिनेमामध्ये दाखवले होते गद्दारांना क्षमा नाही हे तंतोतंत जुळून येते 👍
@@sachinangre5728 अरे आडनाव आंग्रे. आम्हाला आदरणीय असलेल्या कान्होजी आंग्रे चा नक्कीच तू कुणीही नसणार. नाही तर असली भाषा आणि खुळचटा सारखी कॉमेंट दिली नसती.
आशिष सर तुम्हाला आणि महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे की आमदार अपात्र होतात ,है काही तरी पळवाटा काढत आहे ,सुविधांची पायमल्ली करत आहे Bjp हटाव संविधान बचाव
यांचा करेक्ट कार्यक्रम झालच पाहिजे .. परत आस करायला कोणी हिम्मत करायला नको.... मतदार ची फसगत केली गेली आहे.....आशा आमदार ना धडा शिकवला पाहिजे.हीच इच्छा.....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धरून 16 आमदार अपात्र ठरलेच पाहिजे झालेच पाहिजे सत्तेवरून खाली पडले पाहिजे विश्वासघात करणाऱ्यांना विश्वासघात झालाच पाहिजे झालाच पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
आशिष जाधव साहेब नमस्कार आपण सांगितलेली माहिती खूप छान आहे तुम्हाला आणि तुमच्या चैनल ला नवीन वर्षाच्या 2024 च्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आशिष सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुम्हाला तर खूप खूप शुभेच्छा तुमच्या आईचा चिंतक भरत सोनवणे कर्जत
बरोबर आहे १० आमदार ज्यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्यात यावे ह्या ठरावावर सही केली आहे. कारण श्री शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी गट नेते पद सोडायला भाग पाडणे आवश्यक होते.
जय महाराष्ट्र। जे बंड करून गेले व नंतर जे गेले त्याचा खर्च कसा व कोणी केला तो पैसा कुठून आणला व कोणी दिला त्याची पण चौकशी झाली पाहिजे, आणि जनतेला कळले पाहिजे, यांना जनतेने निवडून दिले आहे, पक्ष कार्यकर्ता म्हणून, पक्षाचे चिन्ह बघून त्याचा विचार झाला पाहिजे, नाहितर कोणीही उठेल व कोणत्याही पक्षात जाणार, पैशासाठी।
आशिष भाऊ वाईटाचा शेवट हा अत्यंत वाईटच होतो महाराष्ट्राला देशोधडीला लावणाऱ्यांचा हिशोब नक्की होणार सत्तेसाठी मस्तावलेल्याना सुप्रीम कोर्ट त्यांची जागा नक्की दाखवेल पण जनतेच्या दरबारामध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीवेळी करेक्ट कार्यक्रम होईल खूप खूप शुभेच्छा तुमची निर्भीड पत्रकारिता हेच समाजासाठी तुमची खरी ओळख आहे आम्ही सदैव तुमच्यासोबत आपला संभाजी दादा थोरवत
आज तुम्ही खरे पत्रकार वाटता आणि हेच सत्य आहे
सत्याचा विजय नक्की...फक्त उध्दव साहेब ठाकरे...खूप छान जाधव दादा
सत्याचा विजय होणार
Yes 👍 एकनाथ शिंदे चा विजय निश्चित 😉😁
Ghanta
@@hm..hindusthani😅😅😅😅😅
जे रियल आहे तेच होणार
🚩🚩Uddhav Saheb🚩🚩
सत्याचा विजय होणार करेक्ट 👆👌👍
सत्य परेशान हो सकता मगर पराजित नाही सत्यता मानल्या बंदल अशिष जाधव सराचे धन्यवाद जय महाराष्ट्र🚩🚩🚩
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥
आज ही वास्तव पत्रकारिता जिवंत आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जाधव सरांचे हे वास्तव विश्लेषण
उद्धव साहेब ठाकरे
सत्य मेव जयते !
सत्य मेव जयते.... शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.....(.पत्रकार जाधव ) अप्रतिम विश्लेषण... 🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
जाधव साहेब...... जय महाराष्ट्र
सत्य हे सत्य च आसते
माननीय लोकमत चे संपादक आशिष जाधव सर आपण आता आपल्या वाणीतून अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय दिला आहे त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹👏 आता नार्वेकर सर यांची नक्की कोंडी झाली आहे त्या मुळे १६ आमदार याना अपात्र घ्यावाच लागेल असे अनेक लोकांना वाटत असेल असे मी मानतो
काही नाही होणार. हे होणार असत तर एवढे दिवस टाइम पास नसता केला. शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील तेव्हाच याचा निकाल येईल.
नार्वेकर ने निकाल नाही दिला तर शेवटी सुप्रीम कोर्टाच्या दारात निकाल दिला जाणार
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1
मा. वरिष्ठ पत्रकार आशिष जाधव साहेब आज आपको जवाब नही. 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
सर्व काही मॅनेज होईल पण " नियती "कधीच मॅनेज होत नाही
तसं काही नाही. नियतीसुध्दा मॅनैज करता येते. काकांच्या साथीने काहीही होऊ शकतं. नियतीने भाजप शिवसेना युतीला बहुमत दिले होते व त्यांचे सरकार यावे ही नियतीची ईच्छा होती पण काकांनी ऊध्दवजी यांना खुर्ची दाखवली व नियती मॅनेज केली 😆 हो की नाई😂😂😂
@@Sureshkale-poems😂😂😂
अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच.....
सुप्रीम कोर्टाने मा. ठाकरे यांना न्याय द्यावी ही विनंती.
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद. जय महाराष्ट्र 🙏🙏
JAY SAVIDHAN JAY BHARAT
JAY SHIVRAY JAY MAHARASHTRA
घर कोंबडा
Excellent analysis
एकनाथ शिंदे साहेब जाणार म्हणजे जाणार कुठल्याही परिस्थिती त्यांना राजीनामा द्यायला लागेल
Saheb?
Arey gaddar aahe
शिंदे साहेब एक नंबर आहेत मी स्वतः अनुभवी माणूस आहे माझं काम पण झालं लगेचच पण मला इतकं कळत बापाचं भांडवल करून आणि एकदा राऊत कमिशन घेणार असेल तर त्या उभाथा तर भेटणार नाही jo mla भेटत नांगी आपण तर कचरा आहे...असो
@@meghaphotography751तुला काही अक्कल नाही
फार छान विश्लेषण
नार्वेकर यांनाच अपात्र केले पाहिजे कोर्टाने
विधानसभा अध्यक्षा कडून काही अपेक्षा नाही आहे...
अप्रतिम विश्लेषण जाधव जी न्याय व सत्याला पोषक पत्रकारिता.... जय शिवराय जय महाराष्ट्र.
Good news Aashish sir,,,,,, Satya Mev Jayate
B😮
15:53
@@maheshnawale8680ौद
@@maheshnawale8680डैठ😊
अगदी बरोबर कार्यक्रम केला आहे. जय महाराष्ट्र.
जाधव सर,खुपच छान व परखड विश्लेषण आहे.सत्यमेव जयते
सर, तुम्ही नेहमीच अभ्यास पुर्ण माहिती सांगता या बाबतचा निर्णय लवकरच महाराष्ट्रा समोर येणार आहे तेंव्हा कळेल तुम्ही सांगितलेल्या माहितीची सत्यता.
गद्दाराना अजिबात सोडू नका कामत साहेब
गद्दार तर उध्दव आहे
सर विजय हा सत्याचाच होणार
भगवान के घर देर है लेकीन अंधेर नहीं है जय महाराष्ट्र
सत्यमेव जयते!!
हा घर कोंबडा घर मे बिठेगा
उल्हास बापट व कामत साहेब आपण विजयी 100%झाले
नार्वेकर कायदेशिर रीत्या अध्यक्ष तरी आहे का ?
छान माहिती दिली अभिनंदन तुमचे
अरे, राजकारण आहे भाऊ, आतापर्यंत हा लवडा झोपला होता का..... आता आरक्षणावरून एवढे वंदे होत आहेत तर हा हे सांगून बुधी भेद करत आहे.... अन् तो गांडू बैल एवढे तिर मारले जुन महिन्यात तर आतापर्यंत तोंडात घेऊन बसला होता का कोणाचा....
शिंदे मिंढ्ये जाणार नक्की जाणार
फार सुंदर वर्णन केले
सत्ता येते आणि जाते, पण स्वस्वर्थासाठी घटनेची पायमल्ली करून सत्ता उपभोगणाऱ्या सर्व राजकारण्यांना न्यायव्यवस्थेने धडा शिकवला च पाहिजे.
हो अगदी बरोबर जनतेच्या कौल ची पायमल्ली करणाऱ्या पक्षाला जनतेने बाद केले पाहिजे उबाठा गट संपणार
कोणी केली पायमल्ली? BJP ची सत्ता पिपासू वृत्ती महाराष्ट्रात दिसून येत आहे. सरकार बनवल्यावर अजून मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही ही नामुष्की भाजप वर येते यावरून त्यांची लायकी समजते.राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री ठेवावे लागतात ते का? आत्ता जी सुनावणी नार्वेकर समोर चालू आहे त्यातील शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी चालू असताना एकही आमदार सहकार्य करत नाही. वकिलांच्या बऱ्याच प्रश्नांना आठवत नाही हे उत्तर देत आहे.याचा अर्थ हे सर्व गझनी झाले की काय ?
Satta yete jate pan desh pratham😂 eti Devendra Fadnavis 🙏
@@purushottamgurav2806 ते समजणार नाही तुम्हाला तुमच्या आवडत्या साहेबांनी काहीहिं केले तरी तुम्हाला ते योग्य वाटणार खरे गुलाम आणि भक्त तर तुम्ही आहात एका घराची किंवा मालकाची सवय आहे
साहेबांची खिचडी आवडली पण दुसऱ्याने केलेली नाही आवडत असे कुठे असते
असो जनता योग्य ते उत्तर देतील फक्त रडू नका evm Ed आणि बाकीच्या वर
मी काय म्हणतो केलेले घोटाळे लपवता पण येत नाहीत सेनेच्या लोकांना येवढे येड आहेत की ED chi भीती होती म्हणून साहेबाना सोडून गेले कारण साहेब घरी बसून वसुली करत होते
या सगळ्यांनी जो रुबाब दाखवला होता तो माज उतरणार आनंद दिघे यांचे एक वाक्य जे शिंदे यांनी स्वतःच्या प्रमोशन साठी काढलेल्या सिनेमामध्ये दाखवले होते गद्दारांना क्षमा नाही हे तंतोतंत जुळून येते 👍
हो पण गद्दार नक्की कोन. हिंदुत्व सोडून कांग्रेस बरोबर जाणारे की ??
@@dnyaneshwarrindhe3974Chomya fakta sharirane motha jhala aahes ki buddhi cha pun upayog kartos😂
@@sachinangre5728 अरे आडनाव आंग्रे. आम्हाला आदरणीय असलेल्या कान्होजी आंग्रे चा नक्कीच तू कुणीही नसणार. नाही तर असली भाषा आणि खुळचटा सारखी कॉमेंट दिली नसती.
@@dnyaneshwarrindhe3974 Sadsadvivek buddhi asel tar thoda wapar krava..
Aadnav ani comment donghancha uttar milel.
सत्यमेव जयते 🙏
सत्य कधीच लपत नाही न्याय उशिरा होतो
Yes 👍 माजखोर मस्तवाल बिनकामाच्या निर्बुद्ध व घरबस्या उद्धव ला सगळेच वैतागून स्वतः होऊन उद्धवला लाथाडले 😐😉🙂😁😁😁
@@hm..hindusthaniकाय जोक करता राव 😂😂😂😂😂😂
@@hm..hindusthani तो घरी बसला म्हणून तर तुझ्या सारखा कोरोना मध्ये जिवंत राहिला.. येडं झ.. फड २० असत तर मे 😀लाच असता तुझ्या सारखा 😀😃😄
होय खरे आहे आणि न्याय होईल आणि घर कोंबडा कायमचा घरात बसेल.
@@hm..hindusthaniभाऊ पाठक आहे का तू
जय.ऊबाटा.शिवसेना
आशिष सर तुम्हाला आणि महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे की आमदार अपात्र होतात ,है काही तरी पळवाटा काढत आहे ,सुविधांची पायमल्ली करत आहे
Bjp हटाव संविधान बचाव
यांचा करेक्ट कार्यक्रम झालच पाहिजे ..
परत आस करायला कोणी हिम्मत करायला नको....
मतदार ची फसगत केली गेली आहे.....आशा आमदार ना धडा शिकवला पाहिजे.हीच इच्छा.....
साहेब सांगता हे खरे
पण लोकशाही ची पाय मल्ली चालली आहे
बरोबर सर
अहो साहेब सुनावणी म्हणजे एक फार्स वाटतो. यांना पूर्ण वेळ सत्ता भोगायची आहे.म्हणून टाइम पास सुरू आहे.
खुप छान विश्लेषण जय महाराष्ट्र
आशीष सर खरोखर मनापासून तूमचे
आभार नीकाल काहीही येवो
पण आपल्या बोलण्यातून अर्धा
नीकाल अगदी स्पष्ट दिसत आहे
उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे
एकच सत्य खूप सूंदर विश्लेषण शेवटी सत्याचा विजय होतो
अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण विश्लेषण आशीषजी..Hats Off to you- Dr.Ashwini
वास्तववादी विश्लेषण!
🚩शिवसेना🚩उध्दव बाळासाहेब ठाकरे!🔥
🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
सगळ्या न्यूज चॅनलनी सच्या पत्रकाराना आपले गुलाम बनवायचे आहे परंतु सच्चे पत्रकार यांच्या पुढे झुकणार नाही हे आपण दाखवलय सर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धरून 16 आमदार अपात्र ठरलेच पाहिजे झालेच पाहिजे सत्तेवरून खाली पडले पाहिजे विश्वासघात करणाऱ्यांना विश्वासघात झालाच पाहिजे झालाच पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
सत्याला ञास होतो परंतु विजयी सुध्दा होतो
सत्यमेव जयते आशिष जी लबाडी जास्त काळ टिकत नसते
नमस्कार जाधव साहेब एकचं नंबर बोला आहेत
सत्य को परेशान कर सकते है पराजित नही
आशिष जाधव साहेब नमस्कार आपण सांगितलेली माहिती खूप छान आहे तुम्हाला आणि तुमच्या चैनल ला नवीन वर्षाच्या 2024 च्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आशिष सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुम्हाला तर खूप खूप शुभेच्छा तुमच्या आईचा चिंतक भरत सोनवणे कर्जत
उद्धव ठाकरे साहब जिंदाबाद ग़द्दार शिन्दे गट कायमचा निलंबित झाला पाहिजे शिवसेना फक्त ऊदव बालासाहेब ठाकरे यांचीच आहे
गद्दाराना क्षमा नाही गद्दारानची उलट सुलट तपासणी केली असता गद्दार 💯 टक्के कोमात गेले फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩
हे सगळ ऐकलेवर असे वाटते की
लोक ज्या आमदारांना निवडून कायदा बनवणे साठी पाठवतात त्यांनाच कायद्याच ज्ञान नसते हे शिद्ध होत।
जाधव साहेब तुमचे हे विश्लेषण नसून हा या प्रकरणाचा निकालच सांगितला आहे . सॅल्यूट .
उध्दव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कापसाला भाव दहा हजार भाव दिला त्यामुळे उध्दव ठाकरे सरकार 2024 पाहिजे जय महाराष्ट्र
👌👌👌!!अतिशय मार्मिक आणि सत्य विवेचन!!धन्यवाद!!🎉🎉🎉🎉🎉(मयमतकर)
बरोबर आहे १० आमदार ज्यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्यात यावे ह्या ठरावावर सही केली आहे. कारण श्री शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी गट नेते पद सोडायला भाग पाडणे आवश्यक होते.
उद्धव साहेब आगे बड़ो हम तुम्हारे साथ हैं
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
भाजपची विश्वासार्हताच नाही.
उत्कृष्ट विवेचन.ठाकरे शिवसेनेला न्याय मिळाला पाहिजे.
त्यातल्या त्यात भर म्हणजे संजय बंगर ह्यांची नौटंकी 😂😂😂😂 वाह रे वाह
छान आगदी बरोबर साहेब
काही पण सत्य असू दे,पण निकाल विरोधात जाणार, त्यांना माहिती आहे. जनता सर्व विसरते
एकदम सटिक विश्लेषण सर जी जय हिंद
अप्रतिम विश्लेषण
Bhagwan ke ghar der hai andher nahi hai 🙏💯
Jadhav Sir Salute♥️💯
सत्य मेव जयते ठाकरे ब्रँड जय महाराष्ट्र
Uddhavji 🇮🇳🇮🇳⛳⛳💪💪
उद्धव ठाकरे यांना न्याय मिळालाच पाहिजे.
या गदार आमदारांना ६ वर्षासाठी कोर्टाने घरी बसवले पाहिजे. सर छान विषलेशन केलेत. धन्यवाद❤
व्वा क्या बात है कधी तरी सत्य हे बाहेर एर्णाच जय महाराष्ट्र सत्य मेव जयते
उध्दव ठाकरे एक नंबर माणूस
चिरपाट, फुगावले,तंबाखू मास्टर सर्वच जाणार.. 😂😂😂
उद्धवजी ठाकरे साहेब विजयी भव ❤❤❤❤❤
या सर्वच गोष्टीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार कारणीभूत आहे आपणास वाटत नाही काय?😂😂😂😂😂😂😂😂
आज 👌विश्लेषण केलात सर 🙏
आशिष जाधव सर काय मस्त स्पष्टीकरण मजा आली ऐकताना एवढ सगळ स्पष्ट असताना नार्वेकर तरीही पाठीशी घालत आहे हे मोठ कोड आहे राव नार्वेकर जरा...... आहेत काय
जय महाराष्ट्र। जे बंड करून गेले व नंतर जे गेले त्याचा खर्च कसा व कोणी केला तो पैसा कुठून आणला व कोणी दिला त्याची पण चौकशी झाली पाहिजे, आणि जनतेला कळले पाहिजे, यांना जनतेने निवडून दिले आहे, पक्ष कार्यकर्ता म्हणून, पक्षाचे चिन्ह बघून त्याचा विचार झाला पाहिजे, नाहितर कोणीही उठेल व कोणत्याही पक्षात जाणार, पैशासाठी।
आशिष जी आपला पत्रकारितेचा अनुभव लक्षात घेता आपले निवेदन खूप विस्तृत असतात.आणि ते अफलातूनच असते.मी आपले सर्व कार्यक्रम मी पहातोच पहातो.धन्यवाद.
जाधव सर विश्लेषण खूपच छान.. Great
न्यायालयात निकाल काहीही लागो पण 2024 ला जनतेच्या न्यायालयात मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्याय नक्कीच मिळेल.
सत्यमेव जयते,, निकाल अपेक्षित,, नाहीतर लोकशाही धोकयात समजा,,,,, जय महाराष्ट्र जय शिवसेना,,रोख ठोक पत्र कारीता जाधव जी
आशिष भाऊ वाईटाचा शेवट हा अत्यंत वाईटच होतो महाराष्ट्राला देशोधडीला लावणाऱ्यांचा हिशोब नक्की होणार सत्तेसाठी मस्तावलेल्याना सुप्रीम कोर्ट त्यांची जागा नक्की दाखवेल पण जनतेच्या दरबारामध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीवेळी करेक्ट कार्यक्रम होईल खूप खूप शुभेच्छा तुमची निर्भीड पत्रकारिता हेच समाजासाठी तुमची खरी ओळख आहे आम्ही सदैव तुमच्यासोबत आपला संभाजी दादा थोरवत
फडतूस ने शिंदेचा सत्यानाश केला.आत्ता बसा बोंबलत.😮😮😮😮😊😊😊
गद्धर हा गद्धार च असतो
Jadhav sir you are great and I like your all comments. Please be continued.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सत्य हे परेशान होते पण पराजित होत नाही
अखेर सत्यमेव जय ते अखेर सत्याचा विजय होणार हे नक्कीच.
Jadhav Sir, Excellent Analysis!
ठाकरे.ब्रँड..............विजय निश्चित .🔥🚩
सत्याचा विजय हा होणारच ठाकरे म्हणजे शिवसेना
२८-३० च्या दरम्यान निवडणूक आयोगाला हाताशी धरुन निवडणूका जाहीर करण्यात येतील
काही अडचणी नाहीत मोदी है तो कोई भी मुमकिन नहीं, 70 हजार करोड़ कुठे गेले, ज्याच्यावर आरोप तेच मंत्री होतात तर मोदी जी आहेत सब कुछ मुमकिन है