खूप खूप छान छान मस्त मस्त वाटले ऐकून आई वडील देव असतात,देव प्रत्येक घरी येऊ शकतं नाही म्हणून आई वडील दोघेही देवाच्या रूपांत आपले पालनपोषण करण्याची जबाबदारीची घेतात, आपण मात्र त्यांना ओळखू शकत नाही,❤ नमस्कार,
खरंच आजच्या पिढीला बोधप्रद संदेश दिला आहे जो पर्यंत आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची विचारपूस केली पाहिजे कारण एक ना एक दिवस ते देवाकडे जाणार आहेत तोपर्यंत त्यांची विचारपूस करायला हवी तुम्ही जसे लागाल ते पाहून तुमची मुलं तुमची वागणूक पाहून उद्या तुम्ही म्हातारे झाले की ते तसेच करतील आणि मग वेळ गेलेली असते आपलं कर्तव्य करीत रहावे आज आपणं मोठं आहोत ते आपल्या आई बाबा नी किती कष्ट केले ते देवापेक्षा श्रेष्ठ आहेत गेल्यावर नातेवाईक शेजारीपाजारी लहानमोठे बोलावून श्राद्ध करण्याचे काहीच उपयोग नाही 🌷🌿👋 तुज वीण शंभो मज कोण तारी
गोष्ट चांगली आहे पण वाचन चांगले नाही. भाषा अतिशय शुध्द हवी. वाचन ही कला आहे .सर्वांनाच ती जमते असे नाही. वाचन करणार्याने कधा अनेकदा वाचवी. कुठे थांयचे, कुठे वाक्य तोडायचे हे कळले पाहिजे तरच कथेचा योग्य परिणाम ऐकणार्यावर होतो. नाहीतर लेखकाचे कष्ट वाया जातात.हे कथा वाचून दाखवणार्याने लक्षात ठेवावे.
छान कथा आहे. पण सासू सासरे कुटूंब जोडण हे प्रतेक सुनेच कर्तव्य आहे. आणि संस्कार आई कडून मूलीत येतात.तिची आईच तशी वागली आसेल तर तिचा काय दोष.कालाय तैस्मेय नमः😭😭😭😭
ही सत्यकथा असुद्यात किंवा खोटी असू द्यात.पण कित्येक लोकांच्या घरी आई-वडिलांना नीट सांभाळत नाहीत त्यांच्या वाटण्या करतात.जी मुल सुना आई-वडिलांना सासू-सासर्यांना सांभाळत नाहीत त्यांनासमजले पाहिजे की आपल्यावर सुद्धा अशी वेळ येणार आहे.
ही कथा नाही ही सत्यकथा आहे घराघरांमध्ये चाललेलं हे सत्य परिस्थिती आहे मुलं आई बापाला बोलून घेतात आणि अपमानास्पद वागणूक देतात त्यांना फक्त राजाराणीचा संसार हवा असतो आई बापा अडगळीचे सामान वाटतं ही कथा नसून सत्य परिस्थिती आहे
जसं काय असं वाटत होतं की ही माझी स्टोरी आहे आजकालच्या मुलांना आई-वडील नको फक्त बायको पाहिजे हिट स्टोरी ऐकताना डोळ्यातून अश्रू येत होते अशी वेळ कोणावरही येऊ नये
अलीकडे सुनाना मूळची आत्य्न्छ्य नवऱ्यछ्य जवळ आलेलेछल्त् नाही.नवरीला मीच खूप प्रेम करते हे दाखून द्यायचे वाटौज़ि आई किती वाईट आहे हे दाखून देतातत्.आई पासून मुले दूर करण्यात खूप पत्ताइएत् आहेस.
खूप खूप छान छान मस्त मस्त वाटले ऐकून आई वडील देव असतात,देव प्रत्येक घरी येऊ शकतं नाही म्हणून आई वडील दोघेही देवाच्या रूपांत आपले पालनपोषण करण्याची जबाबदारीची घेतात, आपण मात्र त्यांना ओळखू शकत नाही,❤ नमस्कार,
खुप छान कथा होती आई वडीलांची सेवा करा
खूप छान कथा आहे आई वडीलांची सेवा करा❤❤
A bbye deep@@bebideurkar9078❤🎉😢😮😅😊
,
,-6😮jb😮
Veryverygoodkahanimamipapaisgod😊😊😊
खुपच छान कथा होती आज अ
शा बोधपर कथाची गरज आहे
Khup Chan aahy hi katha
Koop chann Katha aie
Khub chan कथा हीच सगळ्या ची व्यथा आहे 🙏🙏👌👌👌
Must
Very good mam
लोकांना बोध घेतला पाहिजे रवूप छान मस्त. धन्यवाद
कथा छान वाटली
खुप छान लेख आहे आई वडीलांना कघी अंतर देऊ नका
हो मॅडम ही तरी कथा आहे पण साक्षात माझ्याबरोबर हे आज घडत
खुप चं छान कथा होती आई वडील हे देव असतात देव स्वता येऊ शकत नाही म्हणून हे दोन देव आपल्यासाठी पाठवतो धन्य ते आई वडील ❤❤
Mast❤
Right
😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤
Khup sundar
खरंच खूप सूंदर कहाणी आहे ताई नाही तर इकडे माझी सासू माझा मला त्रास देते अगदी नकोस केल आहे माझं जीवन
Far chan❤
खर आहे हे आईवडीलना कीमत राहीली नाही 😢😢😢😢
Sunder katha
खुप छान आहे ही कथा आजच्या मुलांना काही तरी धडा मिळेल
खूप सुंदर कथा होती आजच्या काळात आईवडील मुलांना ओझे अडचण होतात फक्त लैला मजबूत पाहिजे
Khup Chan katha
खुपच छान कथा 🎉❤धन्यवाद ताई
अशा मुलांना प्रॉपर्टी देण्यापेक्षा अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे दान करून टाकावी.
खूप छान
खूप छान कथा आहे पण त्या वयात गेल्यावर च कळतै❤
खूप छान खरोखरच खूप छान
100% बरोबर आहे हे सर्व असंच चाललंय जगात
खूप छान आहे कथा. जगात हे असंच चाललं आहे.
खूप भावनिक कथा
Very good
खुप छान कथा 👌👌....सत्य घटनेवर आधारित आहे🙏🏻🙏🏻
Very very nice 👌👌
Katha khup chan aahe.
Khup सुंदर कथा
छान कथा आहे मला ही कथा आवडली
खरंच आजच्या पिढीला बोधप्रद संदेश दिला आहे जो पर्यंत आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची विचारपूस केली पाहिजे कारण एक ना एक दिवस ते देवाकडे जाणार आहेत तोपर्यंत त्यांची विचारपूस करायला हवी तुम्ही जसे लागाल ते पाहून तुमची मुलं तुमची वागणूक पाहून उद्या तुम्ही म्हातारे झाले की ते तसेच करतील आणि मग वेळ गेलेली असते आपलं कर्तव्य करीत रहावे आज आपणं मोठं आहोत ते आपल्या आई बाबा नी किती कष्ट केले ते देवापेक्षा श्रेष्ठ आहेत गेल्यावर नातेवाईक शेजारीपाजारी लहानमोठे बोलावून श्राद्ध करण्याचे काहीच उपयोग नाही
🌷🌿👋 तुज वीण शंभो मज कोण तारी
Koopch sunder Katha ashe dolyat pani alayashiyay rhanar nahi
Ilike store
खूपच सुंदर, आत्ता जी परिस्थिती आहे त्याचे जिवंत उदाहरण,😢😢
Ijkjm
Very good Tai
खूप छान कथा आहे. 👍👌👌🙏
Far chan Katha bodh purk ahe
छान या समाजाला काळाची,गरज, आहे ❤❤❤
खूप छान कथा होती मॅडम डोळ्यात खूप खूप रडू आलं
❤❤🙏🙏👌🏻
🙏🙏🙏
verynice
एकदम तरुणांना बोध घेणारी कथा वाचून आनंद झाला त्याबद्दल आपणास धन्यवाद .
👌 Aprateem 😭 story
Kupch chn namaskar Aj kal hech kliyugateel hech chl hy
खूप छान कथा व सत्य.
Mhanunach Anath Mulanna Dattak Ghenyas Sarvsamanyya Fhar Uttschuk Nastat. Hrudaydravak Katha.
धन्यवाद ताई धन्यवाद 🙏🏻🙏🏻😢
Khup sundar katha.🎉🎉
मुलांना बायको पोरा समोर कोणीच नको आई बाबा बहिन सौरव गोण
, ,,v v, b, b, v b v.
,गुड 👏👌
Sunder bodh katha
गोष्ट चांगली आहे पण वाचन चांगले नाही. भाषा अतिशय शुध्द हवी. वाचन ही कला आहे .सर्वांनाच ती जमते असे नाही. वाचन करणार्याने कधा अनेकदा वाचवी. कुठे थांयचे, कुठे वाक्य तोडायचे हे कळले पाहिजे तरच कथेचा योग्य परिणाम ऐकणार्यावर होतो. नाहीतर लेखकाचे कष्ट वाया जातात.हे कथा वाचून दाखवणार्याने लक्षात ठेवावे.
बोधकथा चांगली आहे पण प्रत्यक्षात तसे वागत नाही हीच शोकांतिका आहे
Very sad and nice
Seva Kara aai vadilanchi
छान कथा आहे. पण सासू सासरे कुटूंब जोडण हे प्रतेक सुनेच कर्तव्य आहे. आणि संस्कार आई कडून मूलीत येतात.तिची आईच तशी वागली आसेल तर तिचा काय दोष.कालाय तैस्मेय नमः😭😭😭😭
😢😮😅😊🎉😂❤❤😂😂😂😅😢😂😂😂😂😂😂😂
खूपच छान होती ही कथा आई-वडिलांच्या याच्यावर मुले आजकाल सांभाळत नाहीत पण त्यांचे डोळे कधी उघडतील🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😂😂😂😂
अगदी जिवंत उदाहरण
सुंदर कथा
Khoop chan Katha aahe
हयातीला करावे नंतर १३ वे,श्राद्धपक्ष करून काहीच फायदा नसतो.मनात सल राहिले लाच असतो.फक्त प्रथा पाळली जाते. मानसिक शांती हरवते.कथा सुंदर आहे.
Venu demapure Aaradhya and family
आजकालचे पुष्कळ मुलं असेच आहेत
खुपच छान लेख आहे
आई वडिलांची काळजी घ्यायला हवी
नंतर पच्छाताप करण्यात काय फायदा
खूप सुदर कथा. आज समाजामध्ये मुलांना आई वडिलांची किमत राहिली नाही.
❤❤
😢😢अः@@AshwiniAngane-vf6htअंअंअंअंअं
ऑऋऋःअंअंअंअंअंअःअंऑऋऋःअःऋंअःअःअःअःअःअःअःअःअःअः
Kokklkkkkkkkkkñ😅kñljjjñññmk@@AshwiniAngane-vf6ht
@@AshwiniAngane-vf6ht❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Katha Chan ahe pan aai Ani baba ge var pastavane thik nahi
मुले मोठी झाल्यावर त्यांना आई वडिलांची गरज नसते
ही सत्यकथा असुद्यात किंवा खोटी असू द्यात.पण कित्येक लोकांच्या घरी आई-वडिलांना नीट सांभाळत नाहीत त्यांच्या वाटण्या करतात.जी मुल सुना आई-वडिलांना सासू-सासर्यांना सांभाळत नाहीत त्यांनासमजले पाहिजे की आपल्यावर सुद्धा अशी वेळ येणार आहे.
आज घरा घरात थोड्या फार फरकाने पराभूत झालेले असेच आईवडील बघायला मिळतील हेच आहे नवीन पिढीचे jivn मुल्य मी आणि माझे jivn.आणि .पैसा.
😊❤
छान होती कथा आजकाल जन्म दिले मुल आई वडील ना विचारत नाही नंतर पंच ताप करुन काय उपयोग
कथा चांगलीहोती
;
घरा घरात असे थोडया प्रमाणात तरुण पिढी कडून घडतं आहे पूर्वी सासू कडक असायची आत्ता नवीन सुना
खूपच सुंदर व बोध घेण्या सारखी कथा
👌
ही कथा नाही ही सत्यकथा आहे घराघरांमध्ये चाललेलं हे सत्य परिस्थिती आहे मुलं आई बापाला बोलून घेतात आणि अपमानास्पद वागणूक देतात त्यांना फक्त राजाराणीचा संसार हवा असतो आई बापा अडगळीचे सामान वाटतं ही कथा नसून सत्य परिस्थिती आहे
मुले कधीही धडा घेणार नाहीत.मुलगा व् सून् यांना पैसा शेषथ् झाला आहे.आई वडील नको आहेत हेच खरे.
😂❤😅
पन मि तर मनते कि कुट कुट सुनेला पन त्रास दिला जातो ना
वेळ निघून गेल्यावर अश्रू गाळण्यात काय फायदा बायकोचे ऐकावे पण एका मर्यादेपर्यंत
Pravin chya vadilani paise aani property tyachya navavar karayla nvhte pahije.
आई*
जसं काय असं वाटत होतं की ही माझी स्टोरी आहे आजकालच्या मुलांना आई-वडील नको फक्त बायको पाहिजे हिट स्टोरी ऐकताना डोळ्यातून अश्रू येत होते अशी वेळ कोणावरही येऊ नये
😮
Kay ha hulcut mulga aahe.
Aaplya mulanche khelane whale Aahe vel hi parat yenar visru naka
What's the use after crying and showing show off
खुप छान कथा डोळ्यात पाणी आले
खुप सुंदर 👌🏻👌🏻 आणि हृदय 💓❤️ स्पर्शी कथा!
Khup chan
खरच ही कथा खुप छान आहे डोळ्यात पाणी आले
खूप छान कथा आहे हृदयप्रर्शी कथा
खूप छान
फार सुंदर कथा आहे
अलीकडे सुनाना मूळची आत्य्न्छ्य नवऱ्यछ्य जवळ आलेलेछल्त् नाही.नवरीला मीच खूप प्रेम करते हे दाखून द्यायचे वाटौज़ि आई किती वाईट आहे हे दाखून देतातत्.आई पासून मुले दूर करण्यात खूप पत्ताइएत् आहेस.
Khup chan
सुंदर कथा होती
Very emotional
खूप सुंदर
खूप खूप छान कथा.