@@manojkolhe1 मनोज सर्व भाषेत मराठा इतिहास आला पाहिजे हे बरोबर आहे ,पण मुख्य भारतीय भाषा हिंदी असल्याने प्रथम त्या भाषेत आल्यास सर्व भारतीय तो वाचतील आणि हिंदी भाषकांना खरा मराठा इतिहास माहिती होईल,
@@madhavraopatil2086 नाही समजली जात हिंदी ,ज्यांना समजते त्यांना हवी असते असे नाही .सर्व भारतीय भाषा महत्वाच्या . Sarv jn nhi karat North n hindichi gulami
नाना पुण्याहून १९ ऑक्टोबर १७६० ला म्हणजे पानीपत युद्धा अगोदर ८७ दिवस निघाला होता. अर्थातच सदाशिवराव भाऊ कामातूर नानाच्या अवतरणाची डिसेंबर, १७६०-जानेवारी १७६१ पर्यंत, पानीपतास अर्धपोटी, उपासपोटी, ससैन्य वाट पहात राहिले. कामातूर नाना मात्र ४५,००० सैन्यासह पुण्याहून निघून पहिल्या ७० दिवसात रमतगमत फक्त ३०० कि.मी. म्हणजे दिवशी फक्त ४ कि. मी प्रमाणे पैठणला पोहचला व प्रथम ९ वर्षाच्या बालिकेशी विवाह केला. तो कामूक नाना पानीपत, त्याचा मुलगा, त्याचा चुलत भाऊ सरव विसरला व त्याने या बालिकेशी ५ दिवस हनीमून साजरा केला व आपल्या बरोबर ६ सरदारांची लग्ने व हनीमून १ जानेवारी १७६१ पर्यंत उरकले. नंतरचे १५६७ कि. मी. चे अंतर हा लंपट नाना काही उरकू शकला नाही. सदाशिवराव भाऊ मात्र ससैन्य या लंपटाची वाट पहात राहिले. आपल्या चुलत भावानेच दगा दिला, मदत करु शकला नाही व कामक्रिडा करत राहिला तेथे जाटांनी मदत केली नाही, शिखांनी मदत केली नाही,इ. बाबतचे बोलणेच खुंटते. तेव्हा पानीपतच्या मराठ्यांच्या कत्तलीस ( पराजयास नव्हे) नाना हा कामातूर माणूस सर्वस्वी जबाबदार आहे व नंतर ३०,००० मराठी गुलामांस तो अहमदशहा अब्दालीच्या तावडीतून सोडवू शकला नाही याला ही कामपिसाट नानाच जबाबदार आहे.
इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे आणि गुरुवर्य निनाद बेडेकर दोघे एका मंचावर दुग्ध शर्करा योग
औऔ औ औ औऔ औ औऔ औ औ औ औ औ औ औ औ औऔ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ औ
निनाद जी आपणास सा. दंडवत
आपली पोकळी सदैव जानवते
निनाद सर यांना त्रिवार मानाचा मुजरा प्रचंड बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व
Great salute n thanks to Ninadaji sir for his great contribution.
आभारी आहे मॅडम निनाद जी सरांच्या माहितीचे सांगून आमच्यासारख्या नाही धन्यवाद म्हणता येईल किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगता येईल
छान निनाद जी, आपल्या सारख्या इतिहास तज्ञ लेखक का मुळे मराठ्यांचा इतिहास समजतो, हिंदी मध्ये सुद्धा मराठा इतिहास लेखन केले पाहिजे असे वाटते,
Hindi ka fakt ladki? Saglya Jagtik bhashet vhyala hawa.
@@manojkolhe1 मनोज सर्व भाषेत मराठा इतिहास आला पाहिजे हे बरोबर आहे ,पण मुख्य भारतीय भाषा हिंदी असल्याने प्रथम त्या भाषेत आल्यास सर्व भारतीय तो वाचतील आणि हिंदी भाषकांना खरा मराठा इतिहास माहिती होईल,
@@madhavraopatil2086 मुख्य भारतीय भाषा असा काही अस्तित्वात नाही. संविधानात सर्व भाषा समान सांगीतल्या आहे. हिंदीचा वेगळा लाड नको.👍
@@manojkolhe1 भारतात 40 टक्के लोक हिंदी बोलतात ,हिंदी सर्व देशात व शेजारी देशात ही समजली जाते म्हणून '.
@@madhavraopatil2086 नाही समजली जात हिंदी ,ज्यांना समजते त्यांना हवी असते असे नाही .सर्व भारतीय भाषा महत्वाच्या . Sarv jn nhi karat North n hindichi gulami
Shivbhushan Ninad ji Bedekar
निनाद बेडेकर आज हवे होते
yesa
निनादजी बेडेकर महान इतिहास संशोधक
नाना पुण्याहून १९ ऑक्टोबर १७६० ला म्हणजे पानीपत युद्धा अगोदर ८७ दिवस निघाला होता. अर्थातच सदाशिवराव भाऊ कामातूर नानाच्या अवतरणाची डिसेंबर, १७६०-जानेवारी १७६१ पर्यंत, पानीपतास अर्धपोटी, उपासपोटी, ससैन्य वाट पहात राहिले. कामातूर नाना मात्र ४५,००० सैन्यासह पुण्याहून निघून पहिल्या ७० दिवसात रमतगमत फक्त ३०० कि.मी. म्हणजे दिवशी फक्त ४ कि. मी प्रमाणे पैठणला पोहचला व प्रथम ९ वर्षाच्या बालिकेशी विवाह केला. तो कामूक नाना पानीपत, त्याचा मुलगा, त्याचा चुलत भाऊ सरव विसरला व त्याने या बालिकेशी ५ दिवस हनीमून साजरा केला व आपल्या बरोबर ६ सरदारांची लग्ने व हनीमून १ जानेवारी १७६१ पर्यंत उरकले. नंतरचे १५६७ कि. मी. चे अंतर हा लंपट नाना काही उरकू शकला नाही. सदाशिवराव भाऊ मात्र ससैन्य या लंपटाची वाट पहात राहिले. आपल्या चुलत भावानेच दगा दिला, मदत करु शकला नाही व कामक्रिडा करत राहिला तेथे जाटांनी मदत केली नाही, शिखांनी मदत केली नाही,इ. बाबतचे बोलणेच खुंटते. तेव्हा पानीपतच्या मराठ्यांच्या कत्तलीस ( पराजयास नव्हे) नाना हा कामातूर माणूस सर्वस्वी जबाबदार आहे व नंतर ३०,००० मराठी गुलामांस तो अहमदशहा अब्दालीच्या तावडीतून सोडवू शकला नाही याला ही कामपिसाट नानाच जबाबदार आहे.
इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !
Great ninad ji
Ninad ji, Best historian I ever seen
Why is the Video so fast ??????
anchorche presentation chan ahe
सुंदर
Great Speech
खुप छान सर
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
Can anyone spell that website please provide
Internet archive.org ahe
स्तब्ध
🙏🌹🙏
True ashaji
65 मधेच गेले😢😢😢
येथे कर माझे जुळती
मराठ्यांच्या पानिपतच्या शिरकाणास अत्यंत महत्वाचा जबाबदार माणूस म्हणजे लंपट नाना हा होय हे इतिहास कसा विसरतो? नाना पुण्याहून
Prakash Ambedkar great greaaaaaattttttttthistoian
Subhedar biwalkaranbaddlkahimahitiuplabddaaseltarpablishkara