मदनी यांच्या स्पष्टोक्तीनंतर तरी भाजपाचे डोळे उघडतील काय़? | Dinesh Kanji | Narendra Modi | Arshad M
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #dineshkanji #jamiatulemaehind #arshadmadani
जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे दिल्लीत अधिवेशन झाले. या अधिवेशनात सुर्य नमस्कार, सरस्वती वंदना आदी प्रथांचा मुस्लीम विद्यार्थ्यांनी विरोध करावा असा फतवा जारी करण्यात आला. जमियतचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी अलिकडेच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा मुस्लीम मतांमुळे झाल्याचा दावा केला होता. मदनी यांचे विधान आणि जमियतने काढलेल्या फतव्याचा अर्थ एवढाच आहे, की केंद्रातील भाजपा सरकारने गेली दहा वर्ष राबवलेले सबका साथ सबका विकास हे धोरण पालथ्या घड्यावर पाणी ठरले आहे, मुस्लीम कट्टरतावाद्यांवर त्याचा शून्य परीणाम झालेला आहे.
#narendramodi #amitshah #rahulgandhi #soniagandhi #congress #hindu #muslims #mohanbhagwat #rss #bjp #maharashtrapolitics #indiaalliance #shortsvideo #shortsviral #uddhavthackeray
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....
मला नाही वाटत की बीजेपी चे डोळे कधी उघडतील. गांधी बाबा अहिंसेचा खुळखुळा वाजवत बसले आणि मोदीजी सबका साथ सबका विकास! आता तो बदलून जिसका साथ उसका विकास असा करावयास पाहिजे
मतदानावेळी डोळे हिंदुस्थानींचे उघडायला पाहिजेत.
मतदान केले पाहाजे आणि ते भाजपला केले तर उत्तमच !
लोकशाहीमध्येमोदीपंतप्रधान पदावर आहेत त्यांना ते करता येत नाही... हिंदू तरी एका कुठल्या पक्षावर अवलंबून आहे.
करेक्ट.
अगदी बरोबर. जिंका साथ, सिर्फ उनका ही विकास. हीच घोषणा यापुढे हवी.
अभी जो आयेगा साथ उसका होगा विकास
मोदीजी नी ज्या काही सोई सुविधा दिल्या त्याचा जास्तीजास्त फायदा घेतला आणि तो त्यांना मिळण्या साठी त्यांच्या नेत्यांनी प्रयत्न केले त्याच वेळी सरकारी बाबू नी हिंदूंना फायदा कसा मिळणार नाही हे पाहत होते.
जनसंख्या नियंत्रण कायदा लौकरात लवकर आणावा.
सरकारला भेदभाव करताच येणार नाही.
पण हिन्दूचे डोळे कधी ऊघडणार जे मतदान करत नाहीत केले तर भाजपा विरुद्ध मतदान करतात.
आता " सबका साथ , सबका विकास " नकोच . सगळे फायदे देऊन सुद्धा एकही मत मिळत नाहीय . आता फक्त " अश्विनी उपाध्याय " ने सुचविलेले कायदे मंजूर करा व अंमलात आणा . सर्व प्रश्न सुटतील .
Totally agree with you.
Hoy ekdam barobar
Agdi barobar
BJP che dole ughadne muskil aahe
सर्व प्रगतीचे कामं बंद करुण भाजप ने आता फक्त हिरव्यांना कसं छाटता येईल हेच पाहावं 🚩🚩🚩
यांना कायमस्वरूपी शत्रु मानून शत्रुचा नायनाट करण्याचे धोरण भारतासह सर्व जगभरात राबवले पाहिजे.
😊सरकारी दवाखाने तसेच रेशन दुकाने सरकारी योजनांचा सगळयात जास्त फायदा या समाजाने घेतला आहे व मत भाजपा विरोधात दिले आहे.हे हिंदू समाजाने ओळखले पाहीजे.
हिंदू चे डोळे कधी उघडणार माहीत नाही😢
Kadhich naahi etihas bomb maarto
आणि कधी बदलणारही नाही असं खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहून ठेवलंय.
Wrong! Dr. Ambedkar himself said he will be the first person to change or overthrow the current constitution as it was forced upon by British.
Deep study sir
बरोबर सर
डॉ बाबासाहेब कुठलीही तडजोड करण्यास तयार नव्हते पण गुलाब काका
याचापासून योग्य धडा घेऊन भाजप मार्ग सुधारणा करेल अशी आशा आहे
कुंभकर्ण निद्रेतून हिंदू समाज जागा कधी होणार
सगळ खर. डोळे उघडा, डोळे उघडा म्हणजे काय कराव. गेल्या निवडणुकीत मोदी नी सविस्तर हा विषय मांडला आहे. आता जनताच प्रतिसाद देत नाही तर भाजप अजून काय कराव?
आज आमचे ऊदधवजी तर पूर्ण जनाब झाले आहेत.
त्यांनी फक्त धर्म स्वीकारणे बाकी आहे
आज उबाठा,संज्या, वाकडे सारखी आमची फितूर आहेत .. नाहीतर ...
सरकारी योजनेचा फायदा फक्त ज्याना दोन किंवा दोन पेक्षा कमी मुले आहेत त्यांना च लागू करा 🚩
पसमंदा पसमंदा करत बसले पंक्चरवाला पण मोदींना शिव्याशाप देतो आणि हे सापाला दुध पाजायला जातात
दैवदुर्विलास आहे. हिंदुंचे डोळे कधी उघडणार कुणास ठाऊक? हिंदुधर्म संपूर्ण नेस्तनाबूत झाल्यावर?
Kharach,kalji vatate deshachai.
हिंदुनों एकत्र आल्यावरच आपली ताकद वाढेल .
कोणीही कितीही सगळ्या परोपरीने समजावले तरीही डोळे उघडतच नाही आहेत.
छान विसलेषन्. सबका साथ सबका विकासचा किती अतिरेक करावा याचा भाजपणे विचार करावा कारण नवे नवे मदणी तयार होतायत.
या राक्षसा विरूधय एक ना एक दिवस या माताच ऐक दिवस जागी होईल दुगाूई देववीचे रूप घेऊल. कारण भारत हि पण माताच आहे.👍
अतिशय प्रामाणिक तत्वनिष्ठ व संघाचे विचार भाजपाचे डोळ्यात अंजन घालणारे हिंदु समाजाचे व संघटनेचे डोळे उघडणारे। असे आहे तुमचे अभिनंदन जय हिंदु राष्ट्रीय जय श्रीराम
आज जर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर आपले लोक पर्यटनाचे नियोजन करतील व मतदानाच्या दिवशी हमखास मजा करण्यासाठी प्रवासी मोहिमेवर जातील हे नक्की आहे.
लाज सोडून देण्यात पटाईत आहेत.
ह्या विधानसभेत जर सर्व हिंदू एकवटले नाहीत. तर ह्या पुढे हिंदू नाही तर गांडू म्हणून नामकरण करणार.
आतापर्यंत विश्वास ठेवला परंतु पुढे तसे करने परवडणारे नाही. ईतिहास आपल्याला माफ करणार नाही.
Bjp rss यांना माहित नाहीत की मुसलमान काहीही झालं तरी हिंदू मुसलमान एकता हे एक मृगजळच आहे
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
आपण अताशय योग्य विश्र्लेशण केले आहे. आपल्या बांधवांना कधी जाग येईल सांगता येत नाही.आपण नगारे वाजवत राहीले पाहिजे.
सर खूप छान विश्लेषण आणि मार्गदर्शन केलात साहेब आपण खरच अगदीकळकळीने लोकाना समजून सांगत आहात हा हिंदू समाज अगदी साखर झोपेत झोपले आणि जेजागे आहेत त्याना काही घेणे देणे नाही पण आपल्या सारखे बोलणारे खूप कमी आहे येक खूप छान गरूप जमले आहे मी आपले सर्व विश्लेषण ऐकत असतो असे वाटते की आपल्या आसर्वांचे दर्शन घ्यावे भाऊ तोसेकर , आभा माळकर, सुशील जी, Dj 9, arcana Satsangi namaskar aaple kam asech Chalu द्या याची आणि तुम्ही लोकांची समजला गरज आहे धान्यवाद
अज्ञातांची गरज आहे भारतातच.....
बरोबर
वेळ निघून गेली आहे .. आता आर या पार
फार फार आभारी आहे दिनेश कांजी
हिंदू एकजुटी साठी केवळ रा स्व संघा कडे बघत रहाण्या ऐवजी सर्व हिंदूंनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हिंदू समाज मतदाना दिवशीं ट्रीप वर जातो म्हणून बीजेपी वोटर कमी झाले
हे शांतीप्रिय लोक फक्त सगळ्या सोयीचा फायदा घेतात पण मतदान मात्र खांग्रेसला करणार. आताही तेच झाले.
जमीयत उलेमाचे नाक दाबले पाहिजे.थोडक्यात शक्य तेथे ... पाहिजे.
हिन्दुका साथ हिन्दुका विकास और हिन्दुपे ही विश्वास अभी यही धोरण चही ये
फुकटचे देणे बंद करावे
आता जिसका साथ उसका ही विकास ❤
एकदम सही बात,जितका साथ उसकआहई विकास.वंदेमातरम
मदनी पुरी दुनिया सै हिंदू धर्म खतम करेंगे।
सर्पला दूध पाजले तर विसच होणार हिंदूंनी हिंदू पक्षांना मते दिलीच पाहिजेत, नाहीतर काँग्रेस पवार ठाकरे यांचे हिंदू विरोधी सरकार येऊ शकतात.
सत्य!
खर आहे ला थो के भू त बातो से नही मानते ! आता फार झालं भारतात अ ज्ञात च्या बं दुका इथं भारतात ही चाला यला हव्यात
हिंदू समाजाला जागे होणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून निवडून आणले पाहिजे त्यासाठी कोणतीही सबब पुढे न करता १००% मतदान केले पाहिजे तरच हिंदू या देशात जगू शकेल, नाहीतर हिंदू धर्मातील नागरिकांना पुढील काळ कठीण आहे.
ते अज्ञात मारेकरी भारतात कधी येणार?
फारच उत्तम मांडणी कांजी साहेब असेच खाद्य पुरवा धन्यवाद
हिंदू समाजाला आपला नेता मोठा झालेला पाहवत नाही. जाती पातीच दृष्ट राजकारण करून नेतृत्वाला खच्ची कारण्यातच हिंदू मधील जयचंद धन्यता मानून.. हिंदुत्व विरोधी पक्षांना मतदान करतात... कठीण भविष्य हिंदू बांधवांचे
तुम्ही कितीही सांगीतलं तरी हिंदू नेत्यांना लवकर लक्षात येत नाही.
या साठी योगी आदित्यनाथ हे पाहिजेत.
aho murkh bahusankhy hindu matadarana lakshat yayla 65 varshe lagli 1947- 1952 te 2014 tar 10 varshat hindu netyanna kase lakshat yenar ? 10 varshanni 2024 la part hindu matadarana atmghatacha zatka aalach na?
ताबडतोब आस्विनी उपाध्याय सांगतात तस जनसंख्या नियंत्रण कायदा लागू करून जन्संख्येवर नियंत्रण करणे आवश्यक आहे नाहीतर हे डोई जड होतील
जय भारत वंदे मातरम्
मुस्लिम स्वतःला या देशाचे राज्यकर्ते समजतात. त्यामुळे ते असे फटकून वागतात.
अतिशय चिंताजनक आणि दुर्दैवी.
कोणी ही किती ही ह्या शंतिप्रीय समूदाया साठी कितीही करा पण त्यांची मानसिकता बदलणार नाही कधी ही., ही काळया दगडावरची रेघ आहे , कोणी ही विसरू नये !!! 👍
केंद्र सरकारनेअशा सगळ्यांना पाकिस्तान मध्ये हाकलावेत.
Reconversion in Hinduism sudhha suru karave.
साप हा साप अणि काही नाही
कडकं धोरण असावे
कट्टर राष्ट्रीयत्त्व,राष्ट्र प्रेम या सोबत कट्टर हिंदुत्व हेच कट्टर मुस्लीमांना उत्तर असणार.मुळमुळीत धोरणाचे परिणाम फक्त भारतच नाही तर ब्रिटन फ्रान्स इत्यादी देशही भोगत आहेत. जय हिंद
I somehow cannot understand what is stopping BJP from action on the suggestions given by so many sensible people?
True
दिनेश कांजी भाऊ तुम्ही योग्य बोललात पण आमचा हिंदु समाज साखर झोपेत आहे तो जागा होऊ ईचछीत नाही अशा लोकांना काय बोलायचे नाहीतर आज भाजपला कुबड्या घ्यायला लागल्या नसत्या !
अतिशय योग्य विश्लेषण. भाजपा, मा. मोदीजी आणि शहाजी अचानक कसे काय सध्याच्या वळणावर गेले आहेत कळत नाही.
योग्य शिर्षक आहे . छान विश्लेषण .
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!❤
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या लोकांना राजधर्म या आदेशाचा विसर पडला आहे
चांगुलपणाचा अतिरेक चालला आहे. नाठाळाचे पाठी देऊ काठी असं वर्तन आता हिंदूंनी ठेवायला हवे.
खूप मुद्देसूद विश्लेषण….सुंदरच.
7:35 👈😡 अत्यंत छपरी गैरसमज आहे. जेवढ्या लवकर संघ तो दूर करेल तेवढी बीजेपीमध्ये सुधारणा होईल.
या सर्व हिंदुविरोधी कारवाया आपण सर्व मिळून आपल्या हिंदुत्व मत सुनामीने हाणून पाडूया. आपले भविष्य आपल्यालाच सुरक्षित ठेवायचे आहे.
तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे.हे भाजपचे प्रमुख नेते व प्रधानमंत्री यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे आणि त्यावर त्वरित कारवाई pm ni Keli पाहिजे.
दिनेश जी सुंदर विश्लेषण सर.
मूसलीम जे भारतीय हिताचे आहे दोन मूल यक बायको त्याला च सवलती दिल्या पाहिजेत जे लोक संख्या कायदा पाळत नाही
अप्रतिम
प्रत्येक भारतीयांनी विचार करण्याजोगे विश्लेषण .
"सब का साथ, सब का विकास"
ऐवजी
"जिसका साथ, उस का विकास "
सुरू करा. जय श्रीराम... 🚩
हो बरोबर आहे
खरंच आहे.
सगळ्यात मोठी चूक 1947 सालीच केली गेली.. धर्माच्या नावे देशाची वाटनी केलेली असताना सगळे हिंदू आणि मुसलमानांची अदलाबदल करायला पाहिजे होती.. ते न करता देशाला सेक्युलरिज्मच्या नावे मुस्लिमांचे लाड़ पुरवण्याचे काम चालू झाले.
योग्य वेळी बंदोबस्त होईल.राज्य चालवणे म्हणजे शाखा चालविण्या इतके सोपे नाहीं.
Kahiteri sensible bola
भाजपाचे डोळे उघडेच आहेत फक्त भाजपाला दिसत नाही.
हेहरामखोर सरळ होणार नाहीत यां च्या माने वरसू री ठे वली पाहिजे
अगदि बरोबर आहे.
अतिशय योग्य निवेदन. स्पष्ट आणि to the point
मोदीजींनी मनाचा मोठेपणा सगळ्यांसाठी ठेवू नये .
अगदी बरोबर
हिंदूंना साथ हिंदूंचा विकास.
अगदी बरोबर आहे
Good analysis ,I agree all the factors you told .BJP still don't understand this matter , still hopes for some percentage of votes .
BJP कधी हि सुधारणार नाही. मोदी न महात्मा बनायचे आहे at the cost ऑफ हिंदू negligence. २०४७ developed इंडिया हा एक brahm आहे हे लक्षात येईल.
योगीला प्रंतप्रधान बनवा मुसलमान सु़धरतील।
बिजेपी ला बदलावं लागेल.
एकदम बरोबर !"
महत्वाचा विषय घेतलात . धन्यवाद
नमस्कार कांजी साहेब l 🙏
भाजपने लोकसभेची हि शेवटची संधी आहे,,,, असे समजले असावे,,,??? 😢😢
आता महाराष्ट्र, हरियाणा,, झारखंड,,, आणि उत्तर प्रदेश हातातून गेल्या नंतर त्यांचे डोळे,,, कदाचित उघडतील 😡😡
अतिशय अप्रतिम विश्लेषण !
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat hindustan la hindu rastra ghoshit karawa😊😊
जाऊद्या हो पुढची पिढी गुलाम करूनच अखेरचा श्वास घेणार जाणता राजा
आणि स्वयंघोषित हृदय सम्राट
सरकारी योजना चे फायदे फक्त एक पत्नी आणि दोनच मुले असलेल्यांना मिळावेत.
स्वा. सावरकर नेहमी म्हणायचे कि मला मुसलमानांची वा इंग्रजांची भीती वाटत नाही पण हिंदूंमधल्याच हिंदू विरोधाची भीती वाटते .त्यांची ही एकच भीती आपण खोटी ठरवूया.
1947 च्या भारत विभाजन धर्म आधारीत होते तर जे पाकिस्तान निर्मितीसाठी मतदान करून गेले नाहीत ते भारत देशात शरणार्थी का नसावेत.
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.we should not faith on Islamic community.for them we are only kafir. Jai Hind jai bhole nath.
हिंदुत्ववादाचा नवीन पर्याय शोधावा लागणार आहे.
Agdi barobar.
You are absolutely right .
Very true vishleshan.