आतली_बातमी Live: सुप्रीम कोर्टात ठाकरे-पवारांना दिलासा मिळणार? पुढे काय? Ashish Jadhao
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- आतली_बातमी Live: सुप्रीम कोर्टात ठाकरे-पवारांना दिलासा मिळणार? पुढे काय? Ashish Jadhao
#shivsenasymbolhearing #ncpmladisqualificationhearing #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
जनता हीच सर्वोच्च न्यायदेवता आहे
तीच योग्य निर्णय देईल, हे सगळ्यांना माहित आहे
आशिषजी..विधानसभेच्या निवडणूकी नंतरच निकाल येईल..हे तुम्हालाही माहीत आहे..संपूर्ण न्यायव्यवस्थाच सत्ताधार्यांची बटीक झाली आहे..
अभिनंदन सर लवकरात लवकर कोर्टाचा निर्णय यायला पाहिजे
नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र साहेब
न्याय व्यवस्था न्याय देवू शकत नाही तर राज्यपाल, सभापती यांची लायकी काय असते ते काय न्याय देणार?
.सर न्यायालय पन खुप उशीर करतंय . ते शिंदे ला मदत करतंय खुप वाईट आहे हे सर्व.न्यायालयावर पन सामान्य माणसाचा विस्वास राहीला नाही
लाभार्थी झाले म्हणजे मतदान युतीलाच होईल असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल
महाराष्ट्र चांगले उदाहरण देशासमोर ठेवण्यात आघाडीवर असे। मात्र पक्ष फोड,पळव,ताबा बसव असले हीन प्रकार सुप्रीम मध्ये येऊन आपण कुठे चाललोय हे मन विषण्ण करणारे आहे।
आशीष जाधव 🙏
जर एखाद्या व्यक्तीला कुणाकडून म्हणजे पो.स्टे,जि.न्यायालय,कोर्ट,हायकोर्ट,सुप्रीम कोर्ट ज्यामध्ये राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळत नसेल तर त्या सामान्य व्यक्तीने कुठे जावे जेणेकरून न्याय मिळेल याबाबत जरुर महिती तुम्ही द्या.
अपात्रता प्रकरणी असा काही निकाल निवडणूकिपर्यंत येईल असे वाटत नाही,
या फुटीरांना परत निवडणूक लढवता येणार कामा नये.
घंटा काहीही होणार नाही. अजून पन्नास वर्षे फक्त तारीख पडत राहील.
Janta matdana medhun nikal lavel.
खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. शिंदे हे अनाधिकृत सरकार हे भ्रष्ट भाजपच्या आशीर्वादाने चालत आहे.
सुप्रीम कोर्ट सुद्धा काहीच करणार नाही हा एपिसोड काहीच कामाचं नाही
निवडणूक पूर्वी निर्णय घेण्यात येणार नाही.तारीख पे तारीखच येणार.
सर्व गोलमाल आहे
न्यायालय निकाल लवकर देत नाही बघा तुम्ही आता त्यात चव राहीली नाही
कोर्ट चा निर्णय 50 वर्षांनी येणार आहे.
कोणत्या ब्र्हमात आहात कमीत कमी ५०० -६००० वर्षे निकाल लागत नाही
न्यायालय म्हटलं की आता हसू येते😂😂😂😂😂
जय महाराष्ट्र साहेब
लाभ अर्थ्यांना पैसे दिले तरी महायुतीला लोक मतदान करतील हा महायुतीचा फार मोठा गैरसमज आहे तसे काही होणार नाही कारण पैसा हा जनतेचाच आहे
असली महाराष्ट्र ची जनता निर्णय करणार, ज्यांनी महाराष्ट्र सांभाळलं,आणि यांनी वेगळा विदर्भ मागितलं होता.
जनतेच्या न्यायालयाने निकाल दिला आहे ... लोकसभा निवडणुकीत ...
सुप्रीम कोर्ट पण विकलं आहे का काय एवढा उशीर लागतो सगळं माहित आहे ना तुम्हाला सुप्रीम कोर्टाला डोळे आहेत का नाही दिसत नाही का त्यांना माहिती आहे ना कुणाचं पक्ष कुणाचं चिन्ह आहे भारतामध्ये राहतात का बाहेर तर बाहेर राहतात
गावाकडे खुप भ्रष्टाचार माजलाय, गरीब ऐवजी श्रीमंत 👍घरकुल घेत आहेत,एका घरात दोन दोन घरकुल 🙏🙏🙏
या साठी देशात न्याय व्यवस्थेत काय चालू आहे याचं खरं वास्तव पाहण्यासाठी BLACK JUSTICE ही वेब सिरीज पाहा
सगळी ठाकरे चे आमदार शिंदे कडे येतील ही अपेक्षा होती, म्हणुन सगळे पात्र ठारवले
जर तर ला महत्त्व नाही सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही. निर्णय वेळेत दिला असता तर निकालाला महत्त्व आले असते. आणि जनतेचा मा कोर्टावरचा विश्वास वाढला असता.
यांचा निर्णय म्हंजे हे प्रकरण परत निवडणूक आयोगाकडे पाठवायचे म्हंजे साप मरणार नाही आणि काठी ही तुटणार नाही. रहा लटकत.
पत्रकार न्यायालय ला प्रश्न विचारू शकत नाही का 😂😂😂 न्यायालय ला धारेवर घ्या पत्रकार बंधूंनो 😂😂😂
न्यायालया पेक्षा गावातील पंच बरे😮😮
सत्ते पुढे शहाणपण नाही एवढच
सर्वांनी भाजप च्या तिकिटावर निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका असणार आहे... भाजप.
नसेल तर स्वबळावर भाजप लढणार आहे.
सुप्रीम कोर्टाचे सर्व काही सरकारच्या हाती आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा विकले गेले आहे.
Ashisj sir ...mahit ahe जनतेला निकाल विकत घेतला आहे बिजपी ने
...तुमच्या. या बडबड लां काही अर्थ नाही
धनुष्य बाण अन घड्याळ चिन्ह गोठवलं तर?
नक्कीच शिंदे आणि अजित पवार यांना धक्का बसणार
Only uddhav Saheb ❤
लोकशाहीची थट्टा केली आहे यांना जनतेने परत निवडणुकीत पराभूत करावे.
शिंदे &अजित पवार यांचे राजकीय अस्तित्व फक्त आणि फक्त धनुष्यबाण &घड्याळ ही चिन्ह आहेत....! हे जर खरचं मर्द राजकारणी असतील तर ते वेगळी चिन्ह घेऊन मैदानात उतरतील...
राजकीय भूकंप झाला च पाहिजे,तरच लोकशाही भारतात आहे असे होईल
अहो सुप्रीम कोर्ट वर आमचा विश्वास कधीच उडाला , कशाला विवेंचन करतात ते कोर्ट पण केंद्रीय सरकार चेच ऐकेल तुम्ही परत चिन्हं वैगरे टेंशन घेऊ नका आता केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र ९ फेज मधे पण डिसेंबर घील तुम्ही आम्ही कोण आणि संविधान कुठे
मुळपक्ष दोघानाही परत मिळणार
शरद पवार साहेब देशात टॉप वन नेते पण आमच्या सर्वसामान्य मराठा समाजासाठी काहीच केले नाही करत नाही सुप्रिया ताई का निवडून आली समाज ताई सोबत राहिला दादा आणि साहेब तुमचे राजकारण तुम्हाला लक लाभ
काहीच होणार नाही....justice delayed is justice denied....याप्रमाणे सुप्रीम कोर्ट पण मागच्या वेळी प्रमाणेच गोलमाल निरीक्षण नोंदवून वेळ मारून नेईल
सुप्रीम कोर्टाने जर एवढा वेळ लावला तर विश्वास कोणावर ठेवावा हेच तर हुकूम शाही आहे वाट चाल चालु झाली
उद्धवजी जिंकणार म्हणजे जिंकणारच
लय किचकट राजकारण झालं आहे😂😂
आत्ता निकाल लागून काय उपयोग, उलट आता केस काढून घेतली पाहिजे, जनता न्याय देईल.
सुप्रीम कोर्ट या दोघांना फसवत आहे
Voter la nahi fasvu shaka.log sab kuch Janet Hai.
आम्ही संविधान मानतो जय ओबीसी
आशिष सर सुप्रीम कोर्ट शरद पवार आणि आणि
BJP उनको ही हिंदू मानती हैं। जो BJP को ओट देता है। जो BJP को वोट नही देता उसे BJP हिंदू नही मानती 😂
पात्र किंवा अपात्र होतो . आता काहीच फरक पडणार नाही . कारण जो फायदा घ्यायचा तो आमदारांनी घेतला आहे
कोर्टाचे काय खर आहे का कधीच निकाल द्यायला पाहिजे किती दोन महिन्यात पुढच्या महिन्यात दोन महिन्याची तारीख ही कुठली पद्धत आहे कोर्टाची तरी
आशिष सर ज्या प्रकारे उज्वल निकम यांना लोकसभा चे तिकीट भेटले त्याच प्रमाणे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे भाजप काळात राष्ट्रपती बनतील हे आमिष दाखविले असेल
लोकशाही संपली आहे हुकूमशाही सुरू आहे निर्णय कोणाच्या बाजूने लागेल हे समजा
आशिषजी याचा काय उपयोग त्यांनी पूर्ण कार्यकाल भोगला आता फक्त आमदारकी जाईल कारण देशातील न्याय व्यवस्था काय आहे हा संबंध देश जानतोय त्याच्या मुळे हे एकने सुध्दा नको वाटते मेरा भारत महान न्याय व्यवस्था छान
जय महाराष्ट्र ।
विजय सत्याचा व्हावा हीच ईच्छा
शिंदे अजित पवार पार फिटणार आहे फडणवीस च्या नांदी लागून😂😂😂
Supreme Court cha nikal yet nhi ...
काही होणार नाही सर्व मेनेज केलेले आहे सर्व जनतेला माहित आहे. कायदा धाब्यावर बसवला आहे
उध्दव ठाकरे यांना वेळेत न्याय मिळेल असे वाटत नाहीं पण जनता न्याय देईल
जन नायक राहुल गांधी युवा पीढी का बब्बर शेर गरीबों का मसीहा👍Rahul Gandhi jindabad🤚इंडिया गतबंधन की जय हो 🇮🇳🙏
कोर्टाची.टोलवा.टोलवी.जज्यसो.हे.वाईन.बर.नव्ह
भारताच्या न्याय व्यवस्थेची लतकरं
सर्व जगा समोर आली
लोकशाहीवर कसा बलात्कार केला जातो
हे सगळ्या समोर आलं...
मला वाटतंय कि हा निर्णय न्यायालय द्वारे फिरवला जाईल … भाजप २८८ जागा लढवेल .. शिंदे - पवार यांना संपवेल … असं झालं तर महायुती - भाजप ६६ , शिंदे गट १४, अजित गट - ८
महाविकास आघाडी
उद्धव गट - ७०-७५
कॅाग्रेस - ६५-७०
शरद पवार गट -५५-६०
बच्चु अॅंड कंपनी - १०ते १५
जाधव साहेब निवडणुकीत सोडा विदर्भातील शेतकरी सोयाबीन सोगनि कदि येते पाहिले पाहिजे नंतर निवडणुका घेतल्या पाहिजेत
सर्वांनी फसनविसला श्रद्धांजली व्हायला हवी 💐🙏
Don't expect Sir
जाधव साहेब ही केस न्यायालयत जर 25 वर्षों ने निकाल दिया पाहीज न्यायालय
सत्य परेशान होता हें पराजित नही
आवाजात खूप disturbance आहे.
जर सरकार म्हणाले की निवडणूक लाबवायच्या, तर निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा बटीक आहे, त्यामुळे सरकारच्या मताच्या विरोधात जाणार नाही..
जनता निर्णय घेयला सक्षम आहे ज्याचि त्याची जागा दाखवायला.क्षञपतींच्या महाराष्ट्रात गद्दारीला थारा नाही
आता कुठलीच यंत्रणा स्वायत्त अथवा निष्पक्ष राहिलेली नाही. त्यामुळे जनतेवर फार मोठी जबाबदारी आहे. काय योग्य काय अयोग्य याचा विचार जनतेलाच करावा लागेल.
😂😂सगळ्यात भारी मुद्दा आरक्षण हाच आहे हे सरकार जाणार आहे
चंद्रचूड म्हटलं की हसू येते 😂😂😂
चूकिचा निकाल दिला असेल तर ज्यांनी निकाल दिला त्यांच्यावर कारवाई करणार काय?
हा सर्व खेळ फसणवीसचा आहे त्याला भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏
आशिष जी,
'आतली बातमी' सखोल व माहितीपूर्ण असते.
आजच्या एपिसोड मध्ये आणखी दोन शक्यता आपण विचारात घ्यायला हव्या होत्या.
जर चिन्ह व पक्ष शरद पवारांना दिला व अजितदादांच्या गटाचे आमदार अपात्र ठरवले तर?
तसेच शिवसेने बाबत.
धन्यवाद.
Nyayalay war vishwas nahi aani nyayadhishawar pan vishwas nahi😂😂😂😂😂
दोघी लढणार पण विकलेल्या यंत्रणा बघायला मिळाल्या
Uddhav thackeray 👍 🙏 💯 Indian
निवडणूक पुढे ढकलली जाईल आणि सुप्रीम कोर्टही निष्पक्ष न्यायाच्या नावाने आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने (जी खरी बाजु आहे) फैसला देईल...निवडणूक चिन्हांवरुन पुन्हा एकदा गोंधळ उडून त्याचा थोडाफार तरी फायदा भाजपला व्हावा यासाठी ही खेळी खेळली जाईल.
Sagle khatle widraw karun courtcha kamkajacha nished kela pahije !!
जय संविधान
Ajita dada gat eyakanatha shide he amadar apatara tharavale tar yancha amadarana 6varasha elecation ladadha enar nahit
Time in justice is injustice
अहो निर्णय घ्यायला किती वेळ लागला नागरिकांनी बाकी काही नाही हेजेस कोण आहे ना सामील असेल जे जे नक्की त्याच्यात सामील असतील
आपली न्याय व्यवस्था नपुंसक आहे असं म्हणावं लागेल का? सर्व जनतेला माहीत आहे... योग्य कोण आणि अयोग्य कोण मग अजूनही विलंब का लावला जातो कळत नाही
सुप्रीम कोर्टाचा निकाल चालू सरकारच्या विरोधात जरी आला,तरी पण सरकारला काही फरक पडणार नाही.कारण त्यांनी या सर्व प्रकरणाचा बरकाईने अभ्यास करून कपट नीती वापरून त्यांचा हेतू आणि उद्देश साध्य करून घेतला आहे.
सर कोर्ट सुद्धा भाजपच्या ताटाखालच मांजर आहे हे जनतेला माहीत आहे
निर्णय काही ही आला तरी ही नुकसान भाजप च होणार.
Ashish ji कसली आतील batmi, तुम्ही तर फक्त काय घडले आहे ते फक्त सांगताय, हे तर सर्वांना माहित आहे,, महा युतीचा विचार जो तुम्ही सांगताय तो तुमचा नेहमीचा फालतूपणा आहे, narrative set करणे हाच उद्देश
आतातरी न्याय मिळेल का
मला माहित नाही महाराष्ट्र होनार काय आहे जी चे चमचे येनार नाही नाही नाही
अजित दादा + पवार साहेब = एकच
फक्त 70 हजार कोटी E.D पासुन वाचवण्यासाठी नाटक
बावळट आनाजीपंत
Nich aanaji pant
च्या संहिता लागली की परत निकाल गेला पुढे निवडणूक झाल्यावर हेच काम चालू आहे आता लावायची निवडणूक निर्णय होईल तो काय होईल नंतर बघू
शक्यता!! शक्यता!! शक्यता !! याच्या पलिकडे काय ? परफेक्ट काय? लोकांना मुर्ख समजून वाटेल ती मुक्ताफळं उधळायची स्वतः काय म्हणायचे ते म्हणा चूकीचे ठरले तर चूकू द्या तुमचे विचार कुठे काय दीसतच नाहीत. फक्त पोपटपंची!!