Maharashtra Bhushan : Appasaheb Dharmadhikari यांच्या कार्यक्रमातल्या प्रत्यक्षदर्शी काय म्हणाल्या?
Вставка
- Опубліковано 19 кві 2023
- #maharashtrabhushan #appasahebdharmadhikari
खारघर इथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातला मृतांचा आकडा आता 14 वर पोहोचलाय. या कार्यक्रमातले मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने झाले यावर चर्चा सध्या सुरू आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुंबईच्या उज्ज्वला पवार यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी संवाद साधला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
बरोबर आहे त्याचं.... आम्ही ही होतो आम्ही सुखरूप बाहेर पडलो... जय सद्गुरू 🙏🙏
Kay manhaycha tumhala he je jhal te sadguru mule jhal.....
Tumhi sagle chutiya loka aaahe , kon jatya gap tv vasun aatend krycha , garb lokna jiv gamava lagla
राजकारण्यांच्या नादी लागुन ही अवस्था करुन घेउ नका ! कारण जेव्हा सर्व पर्याय संपतात त्यावेळी राजकारण्यांना देवाची व त्यांच्या भक्तांची आठवण येते .
इथे राजकारणी लोकांनी बोलावलं म्हणून कुणी गेले नव्हते... तर आमच्या सद्गुरूंचा सन्मान होत आहे .. सद्गुरु चे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो... आणि प्रत्येक वेळेसच आम्ही जातो.. त्यावेळी ची घटना दुर्दैवी आहे.. तापमान भरपूर होते... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
Rajkarni ale mhanun bjp Kiva shivsenela mat milnar nahit
बहुजन समाज कधी शिकनार,सुधारनार, संघटित होनार?
Don't teach OBC,obc is patriotic
नाहीतर असाच मरणार
हा समाज नक्कीच सुधारणार, त्यासाठी बैठकीची शिकवण डॉ. श्री नानासाहेब तसेच डॉ. श्री अप्पासाहेब यांनी सुरू केली आहे.
For your kind information, no fees, not even a penny they are charging for the same.
आपण लाभ घेऊ शकता नक्कीच
हिंदू राष्ट्र हा एक जुमला आहे.... मूळ संकल्पना ही आडाणी राष्ट्र आहे.
tuu tumhii salyaa Ni kahi motha ukhadalyy te sanga fukatt reservation chya khairatii. var jgatat kahi motha zhaly tumchya samaja madhla kon sanga Dr Engineer scientists foren jaun kon ahe Bag Mothya company che ceo te baga adhii tuu kaljii karuu nko बहुजन kon आहे tyachi तुम्ही vegla zhalatt naa amchya pasun bass mag kashala sambhabda nastaanaa Ungalyaa karyachya ugach bolyachaa tumcha lokana kon kaii jabarjasti nay karat ahe kon ya basa बैठकी la yaaa je je बैठकी madhy ahett चांगले शिकलेले ahatt literate ahe tu amhalaa sanguu nko andbhakti kaii tee konala manava tee Tuu ye कधी चॅलेंज karto बैठकी madhy sri mat दासबोध वर sglya Jati Kaii दुसर्या dharma che sudhha येतात Nirupanala Puje la pan Sglya jatii chya lokana पाठवतात jati cha नाही कर्म चा bhraman keley hite प्रत्येकाला tuu बहुजन बहुजन karu nko तुम्हाला fkta hottt topic भेटल्या mahun poli bhajatt ahe तुम्ही ka अप्पासाहेब धर्माधिकारी bhraman ahett mahun
जय सद्गुरु!
मी पण ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरच तिथली व्यवस्था चांगली करण्यात आली होती. आम्ही आप्पा स्वारी ना पुरस्कार घेताना पहावयाचे होते म्हणून पाहण्यासाठी आलो होतो. पंचवीस लाख सदस्यांपैकी काही जणांना उन्हाचा त्रास झाला, व 13 जण मृत्युमुखी पडले, त्याचा दोष सद्गुरुचा नाही सरकारचा पण नाही. हा केवळ अपघात होता त्याला कुणीही राजकिय वळण लावू नये
प्रत्येकाने खरंच स्वतःच्या अंतर्मनाला एकदा विचारून पाहा असा सत्कार एवढ्या उन्हात करणे गरजेचे आहे का? ज्यांना स्वार्थ साधायचा होता त्यांनी तो साधला परंतु जे श्री सेवक देवाघरी गेले आज त्यांच्या मुलांच्या मनात आणि आयुष्यात काय चालले असेल? खरंच विचार करा.
जय सद्गुरु🙏
Instead of giving lecture give atleast 20,00,000 to them on basis of humanity
@@gayatripote4922 Sasa
काही चालल नसेल.ते जर नियमीत बैठकीला जाणारे असतील आणि त्यांचा सदगुरुंवर विश्वास असेल तर त्यांना माहीत असायला पाहीजे.की त्यांच्या नातेवाईकांना सद्गती मिळाली.सदगती कोणालाही प्राप्त होत नाही.
@@sandippatil2465 I totally agree, pan ata Yana kahi Dene ghene nahi, jar ek mahinyat election Asti tar ₹ 50,00,000/ declare kele aste.
सरकारने मतासाठी केल हे सांर
मेलेल्या टाळूवरचे लोनी खाणारे सरकार
किती जोशी कुलकर्णी मेले
सोहळा होण्या अगोदर मुंबई - पुणे मार्गांवर मोठा अपघात झाला त्याची दखल घायला कोणता नेता गेला नाही, फक्त त्याना सोहळ्यात गेलेली लोकं दिसली
धन्य आहे 🙏
अपघात आणि जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळ केलेला हा प्रकार वेगळा
Tumcha gharatil koni gel astt tar
@@naganathkamble8577 mag mhnun apghatat Maran pavlelyanchya bhavna nahit Tyanna nko bghayala jayla? Lahan mul hoti ti sagli bichari
@@np7001 aapan jaun 5 tas kadak unat basa m samel Kay hot
@@sakshimore4654 mi 4 days thithe hoto
सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब दसरा मेळाव्यात जेवढा पैसा खर्च केला त्याचा 10 % जरी व्यवस्थेसाठी पाणी, सावली, खर्च केला असता तर कदाचित ही दुर्घटना टळली असती..😢
Sanmanniya mukyamantri nahi murkha mantri
स्वार्थी मुख्यमंत्री.
@@user-ne7ns3li9f swarti ani murkha
हिंदू राष्ट्र हा एक जुमला आहे.... मूळ संकल्पना ही आडाणी राष्ट्र आहे.
@@sat8482 kon adani? Pawaranche partner?
शिंदे/फडवणीस च्या शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात एवढे लोकांना आपला जीव गमवावा लागला भावपुर्ण श्रद्धांजली
अतिशय दुर्दैव आहे,पण महिलांनी पण विचार करावा की एव्हढ्या ऊन्हात आपला संसार सोडून कशाला जायचं,हा सोहळा घरी बसून पण पाहता आला असता, जनतेच्या पैशावर १४ कोटी रुपये खर्च करून हा कार्यक्रम भर ऊन्हात झाला, मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिल्लीतून आलेलं साहेबां समोर आपली पाठ थोपटून घेतली,पण ज्या भगिनी आपला संसार उघड्यावर सोडून गेले त्यांच्या कुटुंबीयांच काय, त्यांच्या लेकरांच काय,आता पुन्हा एकदा जनतेच्या पैशातून प्रत्येक पाच पाच लाख रुपये देणार म्हणजे कांहीही कारण नसताना जनतेच्या पैशाच वाटोळ, पाच पाच लाख रुपये देऊन गेलेली माणसं परत येतील का, ह्या सर्व गोष्टींला राज्य सरकार जबाबदार आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, हा सोहळा संध्याकाळी पण घेता आला असता पण दिल्लीतील साहेबांना वेळ नसल्यामुळे हा कार्यक्रम भर ऊन्हात झाला.
अरे बाबा ऊबाठा ने इतकी वर्षे मुंबई लुटली त्याचं काय
अरे या लोकाना कोण सांगेल ज्या देवाला बाघन्य साठी हे लोक एवढ्या उन्हात उपाशी पोटी बसुन राहिले आणि तो देव एवढी मोठी घटना होउन पण घरात बसुन राहिला साधी विचारपुस करायल पण गेले नाही
तुम्ही योग्य बरोबर बोललात.
@@sanjaygawade8079 yed
हो बरोबर आहे तुम्ही तुम्ही बातमी ऐकायची आणी काय खर काय खोटं माहीती नाही आणि बोलत सुटायच
पत्रकार काय येडी ये..... सारखं सारखं तेच विचारतेय तुम्ही किती जनांना पाहीलं...चक्कर येउन पडलेलं.😅
प्रत्येकाची सहनशीलता वेगळी असते,कोणत्या दिवसात कार्यक्रम घेतोय हे बघून व्यवस्था केली पाहिजे होती.
एकदा नेते मंडलीनी दवाखान्यात जाऊन् बघा काय हाल आहे लोकांचे दवाखने फ्री करा ,शिक्षण फ्री करा कॉमन माणूस सुखी होईल बाकी काही फ्री नको या 2 गोष्टी करा प्लीज
SP
अगदीच खरंय... दवाखाने आणि शिक्षण मोफत करा... सामान्य माणूस पोट भरू शकतो आपल्या कुटुंबाचं कष्ट करून
correct 👍🏻👍🏻
आम्ही पण त्या कार्यक्रमात सहभागी होतो ... त्यानी सांगितले १००% बरोबर. जय सदगुरू ...
Ho 🙏
Hoo
हो ताई बरोबर आहे मी पण होते जय सद्गुरू
बरोबर 🙏
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे तसेच कंबोज लाड सिंह बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरुद्ध आहे.
अतिशय दु:खद घटना आहे पण सद्गुरू आणि सर्व राजकारणी सुरक्षित आहेत फक्त सामान्य लोकांनाच त्रास होतो या कार्यक्रमाची सर्व दृष्टीकोनातून काळजी घ्यावी भविष्यात
जय सदगुरू ताई खूप छान उत्तर दिल
खूप ऊन होते त्यादिवशी हे सत्य आहे
आणि येणारा साधक हा स्वखुशीने आले होते त्यामुळे कोणी कोणाला दोष देऊ नये 🙏🙏
She is from Mumbai she brought water food
Others came from long distance villages didn't have anything
Who forced them to come? Its all on our own wish that we should go there or not.. We should have that much thinking capacity to follow the rules
@@anitashelar7067 this program could have been done just like previously done for asha Bhosle this year
But politics, religious organizations wanted a big show
Bhakts will go any where if buses are provided free
There should have been some organization for food and water as done during Dasara melava
@@sandeepgade5530 खरं आहे, नियोजन शून्य होते,14 कोटी कुठे खर्च केले.
Hya nonsense nna kay sangun fayda bhau... Mendaad ahet hee lok sarvi
We also come from long distance we are present in the function we have water bottle, fruits , lunch , snacks , whatever we need so we protect our self from sunstroke & blessings of sadguru we reached our home safely 🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे ताई, आम्ही पण संपूर्ण फॅमिली गेलो होतो कार्यक्रम साठी. जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻
आता पर्यंत आपासाहेबानी किती लोकांची भेट घेतली..एवढी मोठी घटना झाली सगले मंत्री संत्री भेट घेउन आले मग तुमाचा देव का घरात बसुन राहिला
आम्ही आमचे बघू
Amchya samrthana garaj nahi ye tumchya netyansarkh bhetayala te amahala shrvana marfat khop jast adhar dilay
Tyana yeychi garaj kay te already amchya nasa nasat ahet
@@akankshakadu5288 मानसानी श्रद्धा ठेवावी अंधश्रद्धा नको तुमचे विचार हे अंध श्रद्धेशी जुलत आहेत
ते तू नको सांगूस
Jay sadguru tai khup Chan uttr Dil tumhi
|| जय सद्गुरु ||
हे सर्व राजकारनी लोक आहेत य्याना उत्तर देउन आपली शिल्लक कमि करू नका कारण भविष्यात याचंही परीवार बैठकीत बसनार आहे
Agadi barobar bolalat aapan💯🤞 jay sadguru 🙏😌💯
Agdi barobar bolalat
ekdam perfect bhau bola tu Jaysadguru 🙏🙏
Barobar aahe hey rajkaran challay aaplya lokancha vishay gheun. aapli shillak naka sampau. मौनाने पण हवी असलेली उत्तर ज्याला त्याला समजणारा असेल तर कळे ल. जय सद्गुरु देवाला काळजी.
@@smitaghadi1681 असे कार्यक्रम थोडक्यात म्हणजे हॉलमध्ये बसून करून लोकांना घरी बसून पाहिला असता ,असा हट्टामुळे गोरगरीब जनता मेली तरीही त्यांच्या प्रति थोडं दुःख सुद्धा आपल्या मनात नाही आहे.फक्त आम्ही करतो तेच योग्य दुसरे करतात ते दाखवण्याची भक्ती, असे बैठकीत सांगितले आहे
गरजच काय आहे अश्या वेळेस जाण्याची सर्वात महत्वचा आपला जीव आहे..
एव्हडी लोकं गोळा करायची गरज नव्हती,लोकांना ही कळतं नाही डोळस श्रद्धा ठेवा, हकनाक जीव गेले
Tuhmla ny samjnar gp basa
Barobar
Sangun fayda ny swatacha jiv ghalavtil pn ky bolnar ny
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
जय सद्गुरु
एवढ्या कडक उन्हात हे लोक कसे काय जातात.
🙏🏻🙏🏻जय सद्गुरू ताई 🙏🏻🙏🏻
मीडिया राज्यात लोकांची डोकी दुखी आहे कोणीही उठून कोणाची तरी मुलाखत घेऊन ती प्रसारित करायची आणि लोकांना चुकीच्या बातम्या देऊन त्यांना एकमेकांच्या विषय राग आला पाहिजे असा प्रकार सुरू आहे
Minde ne राजीनामा द्यायला हवा
११२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली... स्वतःच्या पक्षातले नेते घोटाळे मध्ये जैल मध्ये गेले... पालघर ला साधूंची हत्या झाली हनुमान चालीसा वाचलं म्हणून जैल मध्ये टाकलं .. पण मुख्यमंत्री काय घरातून बाहेर पडले नाही... तेव्हा का नाही राजीनामा मागितला.???
जय सदगुरू..मृत्यू झाल्या श्री सदस्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण..🚩
जय सदगुरु
नियोजन चांगल होत उन जास्त होत तर मंडप टाकायचा होता ना
आम्ही पण कार्यक्रम ला जातो। पण हा कार्यक्रम 10 ते 1 च्या दरम्यान कधीच होत नाही संध्याकाळी बैठक होती
हे फक्त सभा घेतली बाकी काय नाही
फक्त याच्या मुळ लय संसार उध्वस्त झाली आहे
अत्यंत गरीब पार्श्वभूमीचे लोक प्रवासासाठी पैसे भरून संध्याकाळी घरी सोडले आणि मर्यादित साधनसामग्री हातात घेऊन आले कारण बहुतेक गोर गरीब रोजंदारी कर्नारे होते प्रभू त्यांच्य मृत्यु आत्म्याला शांती द्यावो हिच प्रार्थना करतो आणि लोकान्नी ह्या पुढे तरि स्वाताह बुद्धी चा वापर करावा
जय सद्गुरु🙏🙏
जय सद्गुरू 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
अहो मॅडम तुमचं वय आणि मरणारांच वय फरक आहे तुम्हाला उण सहन होत तास दुसऱ्याच नाही काही रोगी पण होते जिवा पेक्षा पुरस्कार महत्वाचा नाही
Tumhala kahi mahit nast tari tumhi ka hyaver tumch mat deta
@@akankshakadu5288 tumhala pahilech tya goshti sangitlya tr.... Tya dharmadhikari ni tent chi arrangement karaychi asti..... Evdhi pan sadbuddhi nai ka ..... Tya trusty na or management la
@@mayurnandedkar9540
आम्हाला पन जास्तं बोलता येथ, आमच्या सहनशक्ति चा अंत बघु नका,तु कुना बद्ल बोलतोस तुला कळते का,सरकार पद्मश्री ,महाराष्ट्र भुषण, डाॅ.रेट.पदवी कुनाला देते याची तुला अक्कल आहे का
ज्यांनि आपला पृर्ण आयुष्य झीझवला देश हीता साठी त्यांनां हे पुरस्कार मीळतात
तु कीती सामाजिक कार्य केलेस ,तुला कीती पुरस्कार मीळाले ते सांग ,मग बोल
@@akankshakadu5288 kaka chya dokyat fark ahe jaudya
Tyanna allow ch navhta yen.spasht suchana hoti vruddha ,aajri vyakti, pregnant ladies Ani lahan mul hyanna allow navhta.tasach jyana kahi bp kinva unhacha tras asel Tyanna suddha bolale hote live bgha tithe yenyachi garaj nhi.mag jyane tyane swathchya capacity nusar jave
आम्ही पण त्या कार्यक्रमाला हजर होतो. या ताई सांगतात . ते 100% खरं आहे.
This women is very strong and healthy so that she didn't fall sick 👍
पहिली गोष्ट कार्यक्रम झाला तेव्हा आम्हीं सर्व सोबत होतो नियोजन आगदी सर्व चांगले होते पाणी ,मेडिकल टीम पासून सर्व गोष्टी व्यवस्थित होते घटना घडली हे खुप वाईट झाले कार्यक्रम होण्याच्या आगोदर रात्री काही भागांमध्ये पाऊस पडला व पडलेल्या पाऊसमुळे कार्यक्रम दिवशी खुप उकिरडा जाणवला
हा कार्यक्रम दिवशी ही घटना झाली म्हणून परत परत मीडिया दाखवत आहे पण श्री बैठकीतून , त्यांचे कार्य हेही लोकांना सांगा 🙏🏻
14 crore made ek mandap nahi bandhala...aani vip sathi sarva suvidha dilya...
लोकांना अन्न नाही मग ही जबाबदारी कुणाची होती इतका निष्काळजी सरकार कसे दाखवू शकते
जय सदगुरू
🙏💐जय सद्गुरू! भावपूर्ण श्रद्धांजली! कार्यक्रम दुपारी 2:00 वाजता संपला. 12:30 ला नाही.
मावशी भर उन्हात झोपल्या होत्या वाटत 12.30 कार्यक्रम संपला बोलत आहेत
🙏🙏
❤
*appa if really feels anything abt his followers he should return his award back, mindhe should have distributed water bottle and white cap to the crowd, btw official authorities had given advice not to conduct this function at noon hours in summer days*
@Venu Kadam keep following its your choice, on humanatarian grounds he should have had visited his followers who have suffered.....truth is bitter
@Venu Kadam public has complete right to post their opinion this is a democratic country, u are free to follow whomsoever you want
अगदी बरोबर 🙏 जय सद्गुरु 🙏
जे गेले त्यांचे निवेदन असेल की शेवट गोड व्हावा सद्गुरूंची भेट होऊन मृत्यू
राजकारण करू नये.
तरी ही आम्ही त्यांच्या दुःखात सामील आहोत. सदगुरू मुळे , हा उष्माघात आकडा लाखोवर चा १० वर आला.
जय सदगुरु 🙏🙏🙏खूप मस्त Interview झाला
असेच ऊन्हात जात जा. खूप पुण्य लागेल.
जय सदगुरू🙏
नक़्कीच जास्त पुण्य सद्गुरू देणारच
जय सदगुरू
Hmm
Jay sadguru 😊 nakkich janar
Ji ha urmila ji tumhi gharat nit bsa vyvstit prapanch krt 🫡😊
ह्या कार्यक्रमाला मी स्वतः पण होतो कार्यक्रम 1.15 ला संपला 10.30 चा कार्यक्रम 11.15 ला सुरु झाला नियोजन चांगल होता ऊन खूप होता परंतु शत्री, जेवण, पाणी सोबत ठेवणे सुचना होत्या नियोजन चांगल होत, या अगोदर आम्ही सकाळी सात ते संद्याकाळी 7 पर्यंत पर्यंत बसायचो पहिल्यांदा असा प्रकार घडला तापमान जास्त होताच आणि कार्यक्रम संपल्यानंतर एकदम सर्व लोक निघाली उष्णता आणि गर्दीत थोडी चेंगराचेंगरी झाली त्यामुळे हा प्रकार घडला झाला प्रकार अतिशय वाईट घडला पण यात कुणाचा दोष नाही पण याला राजकीय वळण दिल जातंय आणि ज्यांना या कार्यक्रमा बद्दल काहीच कल्पना नाही ते लोक काहीही तर्क लावून मोकळे होतात वस्तुस्थिती मांडली पाहिजे.
Ho barobar aahe aamhi kiti ushira unat bsaycho pn kadhi ky ny an aamhi jithe baslelo tikdepn chengra chengri aasa ky ny zhala
माझ्या कडे या पाठवा न्यूज वाल्याला मी सांगतो मी पण गेलो होतो
मावशी म्हणत आहेत आम्ही नेहमी जातो सत्काराला .....
नेहमी कसले सत्कार होतात नेमके 😮
तु बैठकीला बस महणजे कळेल की
Aare bala tula nahi kalanar
तुला नाय महित असे कार्यक्रम नेहमी होत असतात आणि ऊष्मघाटता मूले हे झालय
येडी बाई
Bhau samarthana bagnayacha tyana bhetanyacha aamhi khup आग्रह karto manun ase program hotat aamchya आग्रहा mule tyana program ghyave lagtat
Jay sadguru 😊
जय सदगुरू 🙏
एकदा अप्पांची प्रेस कॉन्फरन्स घ्या...
एवढे उत्तम नियोजन झाले होते... 2000000 श्री सेवक येऊन पण ट्राफिक कुठे जाम नव्हते... त्यादिवशी तापमान जेवढे जास्त होते की त्यामुळे हा उष्माघात झाला... मी ज्या मैदानात होतो तिथे कुठे चेंगराचेंगरी झाली नाही.. घटना दुर्दैवी आहे... श्री सेवक म्हणजे आमचे कुटुंब आहे... यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत...
जय सद्गुरु 🙏
जय सद्गुरु ताई खूप बरोबर बोलल्या आहेत
Ajun ekda sadguru na Maharashtra Vibhushan puraskar jahir karava ani bharat ratna pan dyava 😂😂😂
50 च्या वरती deaths झाले आहेत.. आमच्या हीत आजच एक जण जे तिकडे जाऊन आले होते ते serious होते व आज सकाळीच हार्ट attak ने वारले..
जय सदगुरु 🙏🏻🙏🏻
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वर बंदी आणावी कारण या पुरस्कार सोहळ्यावेळी सर्वसामान्य जनता उन्हाने होरपळून मेली ऐकूनच धक्का बसतो महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाच काळा डाग लागला असे वाटते... शासनाला असे पुरस्कार द्यायचे असतील तर फक्त शंभर दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये द्यावे
Chhan bollya tai🙏
सी.सी.फुटेज बघून आराखडा घ्या.आणि माहिती द्यावी.
ताई खरे बोला. आप्पा कशाला पुरस्कार घेतला.
सद्गुरू कुठे होते ? सरकार प्रशासण कोठे होते? मीडिया कोठे होती?
सदगुरु नी पुरस्कार सरकारला परत करायला हवा.
यास मॅडम ना कुणाची तरी भीती वाटते त्यांच्यावर दबाव आणला जातोय आणि त्यातून ही माहिती देत आहेत
असा पुरस्कार देणं चूक व घेणं ही चूक, केवळ मतासाठी गर्दी व राजकीय msg द्यायचा होता, लोकांनी गाडगेबाबा यांची माहीती वाचावी, ते खरे समाज सुधारक
20 lakh kase sukhrup gele ghari to vichar koni naka karu fakt je news vale dakhavtat tech bola fakt
हात जोडून नव्हे तर कर्माची जाण असणे महत्त्वाचे आहे कुटुंब प्रमुख म्हणून कमी पडत असाल जबाबदारी पासून मुक्त व्हा आणि निरूपणकार श्रीसदस्यांनपैंकी यांचे नावे प्रतिष्ठानाची कार्य करण्याची संधी द्यावी तुमच्या पेक्षा उत्तमच करतील कार्यभार !
काय बोलायचं ते पहिलेच ठरलेलं.
अग बाई ह्याच्या अगोदरचे कार्यक्रम हे थंडीमध्ये झाले. एवढ्या प्रखर उन्हात कधीच झाले नाही.
Ho mala mahiti aahe mi bolale tase
THAT'S NOT SPIRITUAL PROGRAM BUT DEFINITELY THAT MASS PUBLIC HAD INVITED FOR SHOW POLITICAL STRENGTH @@#@#@@@@@
खूप ऊन असल्याने लोकांना खूप त्रास झाले
एका एका माणसाला विचारा म्हणजे 2 ,4 वर्षे लागतील सगळं माहिती होयाला बावळट कुठले तुमच्या माय बापाच्या इमानदारीने संपूर्ण कार्यक्रम टाका युट्युबला होऊन जाऊ द्या दूध का दूध और पानी का पानी
shameful! Maharashtra govt should be held accountable.
Ya reporter madam ekch Question 4,5 vela vichartay madam ha program amchya सदगुरूंचा आहे tumchya political lokancha nahi jra Question vichartana Nit vichar karun bola
तिथे झाडं खूप होती झाडा खाली बसले असते तरी चाललं असतं व पोलिस अधिकारी सुधा भरपूर होते
धर्माधिकारी हे कोण आहेत मला आत्तापर्यंत माहिती नव्हत,पुरस्कारामुळे मला कळाले,पण धर्माधिकारी जर का एक इमानदार,प्रामाणिक,करुणेने भरलेले नेतृत्व असेल तर ते या भृष्ट,महीला विरोधी,देशद्रोही BJP सरकार कडून पुरस्कार स्वीकारला नसता.
Tai 12.5 vajata Kampala mhanatat pan meadia made bhasha tar kiti vajeparyant chalali hoti te pahile
हेच सत्य आहे
सर्व काही क्लिअर होईल फक्त अप्पासाहेबांनी सांगितलं पाहिचे तिथे सत्कार घ्यायला कोणी सांगितलं....सत्य हे अप्पासाहेबच सांगू शकतात.
देवाप्रती भाव असावा पण उन्हात च बसले पाहिजे तरच खरा भक्त असे नाही , नेहमी असे कार्यक्रम होतात तरी याकडे दुर्लक्ष का..... देवाने फक्त माणसाला बुध्दी दिली ती केवळ कसेही जगण्यासाठी नाही...... तुम्ही नाम स्मरणासाठी येकत्र या अरे पण प्रत्येकाच्या ह्रुदयात ईश्वर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणार का... ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ! राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा ! मंत्र हा जपावा सर्व काळ असे असतानी हे लोक देवासाठी अजून धावाधाव करतात हे खूप दुर्भाग्य आहे..........
Tai Chan sangitl aaplich chuk ahe tyat konala kai dosh dyaicha sarv baithkit suchna zalya Astana apnch barobr vagt nahi
Bhavpurn shraddhanjali
पवार ताई जय सद्गुरु,,तुम्ही खर आणि सत्य सांगितलं ते बर केलात ,,
*BBC please interview people who have lost their dear and near ones*
Chan interview dila j ky ahe te spasht 👍
Tai Barobar bolat aahe
Khopoli ghatat bus padali
13 mele tyanchi
Patrakar advertise ka karat nahi
Mantri tikde ka nahi gele
अशा पापी लोकांच्या हातून पुरस्कार स्वीकारणे नियतीला मान्य नसावं, कारण याच्यापेक्षाही मोठ मोठे मेळावे झालेले आहेत, परंतु असं कधीही घडलेलं नाही,😢😢
अरे तुला काय माहीती पापी कोन फक्त बातमी बघायची आणी लोक बोलली म्हणून आपन हीकाहीतरी बोलायच तु परमार्थातला नाही तुला काय कळनार आपण प्रर्तेक्श बघीतल नाही आणि काही पण बोलायच
Appasaheb lalchi aahe sala😢😮😂dev kasla selfish man palputya
बरोबर बोललात ताई .जय सद्गुरु
मी माजगाव तुळशीवाडी मध्ये राहतो माझी मिसेस त्या कार्यक्रमाला गेली होती त्यांनी असे सांगितले की टॉयलेटची सोय अर्ध्या तासाच्या अंतरावर ठेवते त्या आदल्या दिवशी रात्री गेल्या होत्या त्याने घेऊन गेलेला डब्बा खाल्ला नाही पाणी कमीत कमी प्या का टॉलस्टॉय अर्ध्या तासाच्या अंतरावर होती अजून मग अजून काय होणार होते
😢
Jay sadguru 🙏
सर्व अनुयायांना आज्ञा दिली असेल कस बोलायचे ते लोक भाबडी आहेत त्याचा फायदा कोणाला होतो
अगदी सत्य आहे ताई ,आम्ही सुद्धा सोहळ्यास उपस्थित होतो झालेली घटना दुःखद आहे. सरकारचे नियोजन योग्यच होते या अगोदर असे कार्यक्रम झालेले आहेत त्या दिवशी उष्णता जास्त होती परंतु 20-25 लाख श्रीसदस्यांमध्ये हजारो वयोवृद्ध माणसे अगदी आनंदाने समाधानाने सोहळा पारपाडून घरी जाताना आमच्या डोळ्यांनी पाहिले आहेत थोडयाफार लहान घटना वगळता कुठेही गोंधळ झाला नव्हता, परन्तु झालेली घटना दुर्दैव आहे त्या श्रीसदस्यांचा आधीच्या आजारांमुळे त्याना त्रास जास्त झाला आहे, बैठकीत झालेल्या सुचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे होते त्यातून ही घटना टाळता अली असती, माझ्या श्रीसदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... जय सद्गुरू
Agdi barober. Kunachihi chuk nahi. Parmeswarachi iccha...
सर्व काही श्रीसदस्यांच्या असलेल्या व्याधींना तुम्ही जबाबदार धरता का? त्यांच्याघरी जाऊन जगजाहिर करा की हा मृत्यू त्यांच्या असलेल्या व्याधीमुळे झालेत म्हणून! बोला परंतू एकतर्फी म्हणून कुणाची बाजू घेत भाष्य करू नका! विषयाची गांभिरता लक्षात घ्या आधी! तुमच्या कुटुंबातील सदस्य सुखरूप आहेत म्हणजे कारण दुःखाचा डोंगर तुमच्यावर न कोसळता श्रीसदस्यांवर कोसळला असून नुसते बोलता की श्रीसदस्य म्हणजे कुटुंब असे असते तर आपण त्यांच्या घडलेल्या प्रंसगाचे दुख आणि वेदना समजून घेतल्या असत्या!