Kalki is a 100% natural bio-solution invented by Shri Ajit Kumar Parab of Vengurla after many years of unconventional R&D. It is being patented. It has been successfully used to treat water and air pollution (recently on a very polluted stretch of Ram Nadi in Pune with PMC's permission) and remarkably improve soil quality. Now its use to cure/treat lumpy disease is also being proven
कल्की हे बायोकल्चर आहे. आमच्याकडून लीटरभर घेऊन - पाणी आणि गूळाच्या सहाय्याने हवे तेवढे बनवू शकता. पवित्र वनस्पतींचे सान्निध्य असल्यास निरंतर बनवत राहू शकता. इतरांना वाटू शकता. शेती आणि सर्व प्रकारच्या फळबागांसाठी वापरु शकता.
नमस्कार श्री. परबजी,आपल्या स॑शोधनाबद्दल धन्यवाद. एक विचारू इच्छितो आपण जे आपण स॑शोधन केले आहे ते शेतकय्रा॑च्या फायद्याकरता करत आहात कि काय हे नीट कळत नाही. आपण आपली औषध बनवायची रीत कि॑वा कुठे कसे मिळेल ह्याची पण स्पष्टता नाही. आपण आपला स॑पक्र क्रमा॑क पण आड वळणावर टाकला आहात. ह्यामुळे आपल्यात जो पूव्रजा॑च्या पावलावर पाऊल टाकून चालत आहात. त्यामुळेच किती तरी स॑शोधने लयास गेलीत. ते॑व्हा आपला मनातील स॑देह दूर करू शकाल का॑? आणि आपल्या पोटतत जे का॑ही आहे . ते ओकाल का॑? जेणेकरून आपल्या कोकणाचे ऐश्वय्र अबाधीत राहील. आपण जराशी जरी आम्हा कोकण्या॑ची काळजी असेल तर आपली मनीषा विषद करा. धन्यवाद. सुहासकाका
Khup chan
Very nice 👌
काय आहे कल्की?
कल्की म्हणजे काय
Kalki is a 100% natural bio-solution invented by Shri Ajit Kumar Parab of Vengurla after many years of unconventional R&D. It is being patented. It has been successfully used to treat water and air pollution (recently on a very polluted stretch of Ram Nadi in Pune with PMC's permission) and remarkably improve soil quality. Now its use to cure/treat lumpy disease is also being proven
कल्की हे बायोकल्चर आहे. आमच्याकडून लीटरभर घेऊन - पाणी आणि गूळाच्या सहाय्याने हवे तेवढे बनवू शकता. पवित्र वनस्पतींचे सान्निध्य असल्यास निरंतर बनवत राहू शकता. इतरांना वाटू शकता. शेती आणि सर्व प्रकारच्या फळबागांसाठी वापरु शकता.
नमस्कार श्री. परबजी,आपल्या स॑शोधनाबद्दल धन्यवाद.
एक विचारू इच्छितो आपण जे आपण स॑शोधन केले आहे ते शेतकय्रा॑च्या फायद्याकरता करत आहात कि काय हे नीट कळत नाही. आपण आपली औषध बनवायची रीत कि॑वा कुठे कसे मिळेल ह्याची पण स्पष्टता नाही. आपण आपला स॑पक्र क्रमा॑क पण आड वळणावर टाकला आहात. ह्यामुळे आपल्यात जो पूव्रजा॑च्या पावलावर पाऊल टाकून चालत आहात. त्यामुळेच किती तरी स॑शोधने लयास गेलीत. ते॑व्हा आपला मनातील स॑देह दूर करू शकाल का॑? आणि आपल्या पोटतत जे का॑ही आहे . ते ओकाल का॑? जेणेकरून आपल्या कोकणाचे ऐश्वय्र अबाधीत राहील.
आपण जराशी जरी आम्हा कोकण्या॑ची काळजी असेल तर आपली मनीषा विषद करा. धन्यवाद. सुहासकाका