सरकार बदलले .आणि अचानक दंगली.होण्याचे कारण कोण आहे हे सामान्य लोकांना .😂😂.कसे लक्षात येत. नाही 😂😂दंगली,मोर्चे, घडविण्या मागे फक्त आणि फक्त ही एकमेव व्यक्ती आहे😂😂😂
*भीमा कोरेगाव प्रकरणात, प्रज्ञासिंह ठाकूर आणि अशा असंख्य प्रकरणांमध्ये मूळ गुन्हेगार हाच माणूस होता.* केंद्रीय कृषिमंत्री असताना असा एकही पेपर नाही ज्यात शेतकरी आत्महत्येच्या बातम्या नाही. या 786 कुळी मराठ्याने वरून सभ्यतेचा बुरखा पांघरला होता. म्हणून जनतेला समजत नव्हते; *परंतु आता जनतेचे दुधाचे दात पडलेले आहेत.* 🤭😂
शरद पवारांची सता आवश्यक आहे तरच संविधान लोकशाही वाचते हे आंबेडकरी चळवळ करणारे लोक व ज्यांना पन्नास वर्षे संता भोगली दलितांवरील अन्याय गोवारी कांड हे विसरुन मराठांच्या खांद्यावर बोकांडी बसुन सता भोगली पण मराठ्यांच्या आरक्षणावर कधीचं प्रयत्न केला नाही. पण सता जाताच मुर्खाला समोर करुन कुणबी मराठा सगेसोयरे मागणीसाठी बेकुबाला ज्याना घटनाच कायद्याच्या काहीच अज्ञान नाही त्याला सगेसोयरे म्हणजे काय घटनेत कायद्यात बसत का नाही हेच माहीत नाही.मनोज जंरागे यांनाही बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठींबा जाहीर केला मनोज जंरागे मार्फत जातीचे राजकारण सुरू करुन ३० खासदार मराठेच निवडुन आणले पण वंचीतचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांना काहीच फायदा झाला नाही संविधान लोकशाही वाचवायची असेल तर मराठाच काँगेस राष्ट्रवादीच पाहिजे हे धोरण बाळासाहेब आंबेडकरनी आव्हान केले पण झाले उलटेच समाजातील विविध जातीनी मिळुन एक होवुन घराणेशाही सता पारंपरिक मराठा निवडून आले.आता बाळासाहेब आंबेडकर ओबिसी कार्ड वापरून पाठींबा दिला आहे पण जे लोकसभेत झाल तेच विधानसभा निवडणुकीत होणार आहे.वंचित हे वंचितच राहणार आहे.मराठा आमदार १५० निवडुन येणार आहे तेव्हा संविधान लोकशाही होईल
सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली.. आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..
Sharad Pawar he देशाचे कृषी मंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्म्हत्त्या झाल्या होत्या आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे त्यांचे खरे कारण शेतकऱ्यांनी समजुन घेतले पाहिजे
सुशिलजी अजून अश्या 10 मुलाखती घ्या त्यात शिवतारेंची पण मिळावा व लोकांना कळू द्या आम्हाला तर हा पवार 4 पिढ्यांचा माहीत आहे, बारामतीत ह्यांना कमितला म्हणतात...😂😂😂😂 👌👌👌👌👌
मराठा समाज अशिक्षित होते त्याना आपला नेता म्हणून त्यांच्यावर मराठी समाजाने विश्वास ठेवला पण त्यानी मराठा समाजाचा विश्वासघात केला समाज त्यांना कधी माफ करणार नाही
बरोबर . हजारो मुंबैकर हिंदुंचे गारदी गोभक्षक दाऊद मिर्चीमेम्नादींचे प्रतिपालक खणते राजे हे ७८६ कुळी औरंग्रेडी मराठा आहेत😊😊😊😊😊 जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
शरद पवार यांनी दादा जाधवराव यांच्या बद्दल एका मोठ्या सभेत बैलं म्हातारी झाली की त्याला बाजारात विकावे लागते असे म्हणाले होते मग आता शरद पवार हे 83 वर्षांचे असताना त्यांना या विषयावर काय बोलणार
हा निरोप कळवा... 2024 लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत, BMC निवडणूक,... स्वतंत्र लढवीत.... बारामती काका यांचा डाव उधळून लावण्यात यावा ही नम्र विनंती आहे
तुम्हा दोघांच अभिनंदन!पुरंदरचा विमानतळाचा प्रोजेक्ट पण मविआ आल्याबरोबर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पळविला ह्या पवारांनी.पुढच्या वर्षी तीन निवडणूका आहेत ,त्यांची सगळी काळी क्रुत्य बाहेर काढा अश्याच प्रकारे.
आज खरोखर शरद पवारांच्या बद्दल कोणीच चांगल बोलू शकत नाहीत.. खरच ह्या माणसाने स्वतःच्या स्वार्थी राजकारणाशिवय दुसरं काहीच केलं नाही..दुसऱ्याचे घर तोडता तोडता आपलं घर कसं तुटलं ते कळलंच नाही.. जैसी करणी वैसी भरणी.....
या सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली.. आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..
🚩🙏 अतिशय उत्तम निलंगेकर. माझं वय,६४., तुमचे आजोबा आणि विलासराव देशमुख यांचे अस्तित्व मी.समजून.आहे. मी जातीने अल्पसंख्यांक असल्यामुळे. पवारांच्या विचारांच्या मराठा नवीन. गाव गुंडगिरी आणि चोऱ्या करूनच प्रपंच केला आहे या. चाळीस वर्षाच्या अनुभवामुळे हे राजकीय नेते नसून अटल दरोडेखोर.आहेतं.😮. या लोकांची ईडी चौकशी होणे फार गरजेचे आहे 🚩❓
फक्त आरक्षणा पुरताच संकुचित विचार करता ? महाराष्ट्रात व देशातही का काय कारस्थाने चालली याचा ही विचार करा .नाहीआरक्षण तर हायवेवर हॉटेल्स तर उघडून दाखवा .
तो काही इतिहास विसरलेला नाही. फक्त मुस्लिमांच्या लांगूलचालना साठी त्यांच्या तंगड्या चाटत राहिला. *पण अशी माणसे स्वतः इतिहास जमा होतात. शेवटी मुखात माती.*
सुशीलजी एकदम चांगला उपक्रम. असेच expose करा शरद पवारांना वेगवेगळ्या मराठा नेत्यांच्या मुलाखती घेऊन. मराठा समाजाला पण कळू द्या त्यांच्या झारीमधे शुक्राचार्य कसा बसला होता ते. शुभेच्छा.
प्रभाकर सर व सुशील सर नमस्कार, आज काय दुदग्धशर्कर योग म्हणायचा की काय ? शिवाय आदरनिय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे ज्या मुख्यमंत्री महोदयांनी ज्ञानेश्वरी चे इंग्लिश मध्ये आध्यय मुखपठ केलें होते , त्या चे नातू सोबत मुलाखत घेण्याचा योग आलाय......! आनंद झाला.
तिघांनी अगदी भारी व्यवस्थित विश्लेषण केलाय मनाला फार पटलंय पार पडला आहे तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार खूप खूप आभार अतिशय सुंदर माहिती दिली अतिशय सुंदर माहिती
माझ जन्म स्वतंत्र पुर्वीचा आहे.माझ सर्व नेत्यांना नम्रपणे विनंती आहे.साठ वर्षा पासून जी कुटुंब राजकारणात आहेत.राजकारणात आले त्यावेळी त्यांच्या कुटुंबाकडे घर जमीन दागदागिने व्यवसाय सर्व प्रकारचे स्थावर जंगम मालमत्ता व आजची सर्व प्रॅपरटी यांचा जोकालेखा जनतेला खरी माहिती देऊ शकतील कां.लोक सांगती आसे पुस्तक लिहुन प्रसिद्ध करण्याची तसदी धाडस कोणता नेता करूं शकेल का. मिडिया बरोबर चर्चा करुन इकडच्या तिकडच्या गप्पा करून जनतेच्या ज्ञानात भर घालण्या पेक्षा.नेत्यानी आजपर्यंत किती माया मिळवली त्या पैकीं देशात किती व देश्याबाहेर किती यांची माहिती जनतेला पाहिजे हे देण्याचं संत कर्म कुठले नेते करू शकतील.कुठल्या नेत्यांत दम आहे. जनतेला बघायचं आहे..
स्वतापेक्षा जनतेचा भलंबुरं करायचं आहे म्हणून मिडीयाचा वापर करा काँग्रेस चे व पवारांचेच डावपेच बीजेपीने वापरून मोठा पक्ष वाढवला हे जनता चांगलं ओळखून आहे म्हणून तो आपल्यावरील संकट दूर करणारच 🙏
ग्रेट युवराजे मुलाखत आदरणीय दादासाहेबांना मा यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी एकच म्हणाले होते की या व्यक्ती वर विस्वास ठेऊन चुक केली हे अस आ.मा.दादासाहेबांना मा.चव्हाणजी साहेब म्हणाले होते हे बरोबर आ.मा.दादासाहेब निलंगेकरजी यांनी तत्वाच व धेय्यवादी विकासासाठी च राजकारण केले प्रेरणा दाई होते. विलासराव च तडजोडी च होत
मिलेंगे कर सर सुशील कुलकर्णी सर आणि तिसऱ्याच नाव काय ध्यानात नाही राहिलं तिघांचेही मनापासून स्पष्ट सांगितल्याबद्दल विश्लेषण भारी याला म्हणतात पत्रकार जय हिंद जय हिंद जय
शुशील जी और प्रभाकर जी आप दोनों कीं सौम्यता पुणँ विश्लेषण सही में पत्रकारिता कीं परिभाषा प्रदशिँत करतीं हैं । में मराठी अच्छी तरह से बोल नहीं सकता अपितु समझने में कोई परेशानी नहीं होती । मेरा मानना है, महान महाराष्ट्र को अगर किसी ने अधिक नुक़सान किया है, तों वो शरद पवार साहब है । किसी भी कार्य में अवरोध करना साहब कीं प्रक्रूती है ।🙏🏻
सुशीलजीनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाने पिढ्यान् पिढ्या गावगाडा सांभाळला आहे. आज त्या समाजातील लेकरांना जर इतर समाजाच्या मदतीची गरज असेल तर सर्वा॔नी पुढे आले पाहिजे.
सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली.. आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..
What damage Nathuram Godse has done to Brahmin community, He has done 10 times more to Maratha community. He ensured Maratha youths get addicted to his dirty politics and forget theircareerand future. In the process he has destroyed five generations of Maratha community. What did Maratha community achieved by succumbing to his Hate Brahmin campaign. People from Maratha community will realize this after 10 years. Please also make a video on why NCP always insisted on having Home Ministry in Maharashtra. What is the secret.
मराठ्यांच नाव पवांरा नी वापरले पण छत्रपती शिवाजी महाराज चे नाव घ्यायला पवारांना लाज वाटते ...
Tharavik matasathi lachar ahet pawar saheb
Mullah,hay,pawar,,,maratha,,ke,nam,par,kalank,hay,dogla
कवी कलश ने तर संभाजी राजांना दगा दिला.फडणवीस छा जात वाला.
Good job sir
Dogla,hai,na,teda,meda,suwar,
८३ वर्षाच्या गड्याला जनता आता बाजार दाखवणार
बैल बडीव झालाय, मग बाजार दाखवायला पाहिजे...😂😂😂😂
भाकरी खायच्या लायकीची पण रहणार नाही
नाही,आता दाखवाच ।
दाखविलीच पाहिजे, त्यांनी मराठवाड्यातील जनतेला देशोधडीला लावले आहे
Ghari basava
सरकार बदलले .आणि अचानक दंगली.होण्याचे कारण कोण आहे हे सामान्य लोकांना .😂😂.कसे लक्षात येत. नाही 😂😂दंगली,मोर्चे, घडविण्या मागे फक्त आणि फक्त ही एकमेव व्यक्ती आहे😂😂😂
*भीमा कोरेगाव प्रकरणात, प्रज्ञासिंह ठाकूर आणि अशा असंख्य प्रकरणांमध्ये मूळ गुन्हेगार हाच माणूस होता.* केंद्रीय कृषिमंत्री असताना असा एकही पेपर नाही ज्यात शेतकरी आत्महत्येच्या बातम्या नाही. या 786 कुळी मराठ्याने वरून सभ्यतेचा बुरखा पांघरला होता. म्हणून जनतेला समजत नव्हते; *परंतु आता जनतेचे दुधाचे दात पडलेले आहेत.* 🤭😂
27:07 r 27:07 27:07 27:07
तो म्हणजे शरद पवार
🙏🚩
शरद पवारांची सता आवश्यक आहे तरच संविधान लोकशाही वाचते हे आंबेडकरी चळवळ करणारे लोक व ज्यांना पन्नास वर्षे संता भोगली दलितांवरील अन्याय गोवारी कांड हे विसरुन मराठांच्या खांद्यावर बोकांडी बसुन सता भोगली पण मराठ्यांच्या आरक्षणावर कधीचं प्रयत्न केला नाही. पण सता जाताच मुर्खाला समोर करुन कुणबी मराठा सगेसोयरे मागणीसाठी बेकुबाला ज्याना घटनाच कायद्याच्या काहीच अज्ञान नाही त्याला सगेसोयरे म्हणजे काय घटनेत कायद्यात बसत का नाही हेच माहीत नाही.मनोज जंरागे यांनाही बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठींबा जाहीर केला मनोज जंरागे मार्फत जातीचे राजकारण सुरू करुन ३० खासदार मराठेच निवडुन आणले पण वंचीतचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांना काहीच फायदा झाला नाही संविधान लोकशाही वाचवायची असेल तर मराठाच काँगेस राष्ट्रवादीच पाहिजे हे धोरण बाळासाहेब आंबेडकरनी आव्हान केले पण झाले उलटेच समाजातील विविध जातीनी मिळुन एक होवुन घराणेशाही सता पारंपरिक मराठा निवडून आले.आता बाळासाहेब आंबेडकर ओबिसी कार्ड वापरून पाठींबा दिला आहे पण जे लोकसभेत झाल तेच विधानसभा निवडणुकीत होणार आहे.वंचित हे वंचितच राहणार आहे.मराठा आमदार १५० निवडुन येणार आहे तेव्हा संविधान लोकशाही होईल
पवारापेक्षा पारधी समाज इमानदार आहे.कधी काळी पोटासाठी छोट्या मोठ्या चोर्या करीत पण इमानदार समाज.पवाराकडे कधी इमानदारी होती??
Nahi
इमानदारी आणि पवारांचा काय समंध 😂😂
अहो पवार साहेबांचं असा आहे ना की कोळसा उगाळेल तेवढा
Konashi tulna kartay...pawar n imandari kahi sambandh ahe ka? Ka bicharya pardhi bandhavancha apman krtay pawar shi tulna krun
एक नंबर भाऊ
बरोबर बोलले निलंगेकर साहेब फक्त स्वार्थासाठी राजकारण केले
मराठवाडा चे सर्वात जास्त नुकसान शरद पवार यांनी केले आहे. किल्लारी भूकंप झाला त्यावेळी सर्व शरद पवारांनी लूटमार केली आहे.
शरद पवार ने काय वाटोळे केले ते त्याच्या सर्मथनी ऐकावं
Sardhya kewal mula hye o bhalwa hye
अगदी बरोबर आहे
पण त्या समर्थकांना अक्कल असेल तरच कळेल ना! 🤭🤣😙🤔😛
शरद पवारसाहेबांना सध्या किती पेन्शन मिळते. खरच ते मराठा आहेत काय? असल्यास मराठा आरक्षणासाठी पुढाकार का घेत नाही? संशोधन करण्यात यावं.
ओ@@balajisinari5659
आयुष्यभर लोकांना त्रास दिला पण नियतीचा खेळ निराळा.आज पवाराना माहित पडेल की त्रास काय असतो.शेवट तर भयानकच होणार हा श्राप नक्कीच लागणार.
नियती कोणालाच माफ करत नाही
यस यस यस यस यस * 100 % सत्य च * धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏
Agreed fully❤
@@chandrashekharghumare4342 लबाड कपटींना तर अजिबात नाही.
सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली..
आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..
अभ्यासपूर्ण मुलाखत. ही वस्तुस्थिती महाराष्ट्र भर पसरविण्यात यावी
ह्या तिघांनी मिळून पवारांचे जिवंतपणीच पोस्टमार्डम केले.❤❤❤
शरद पावर ही व्यक्ती नसून ती विकृती आहे
तेल लवलेला पै लवान कुठल्याही पकडीतुं सक्षज निसटुन जातो
सत्य आहे
Sharad Pawar he देशाचे कृषी मंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्म्हत्त्या झाल्या होत्या आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे त्यांचे खरे कारण शेतकऱ्यांनी समजुन घेतले पाहिजे
सुशील सरांनी पवार आडनावाची पार इज्जतचं काढली राव 😂😂😂
अरे ते आपले 93 वर्षाचे योद्धा कोठे आहेत ? ••• मागील तीन दिवसापासून 'पापा की परी' सुप्रियाचे दर्शन पण दुर्लभ झाले आहेत । काळजी वाटते ।
@@susheelchauhan7759😂😂
@@swapnapandit478😮😮😅😅😅
पवार हे खुप मोठं घराणं आहे.९२ कुळी.शरद पवारांनी त्याचा मान राखला नाही.प्रत्येकाने आपापल्या घराण्याचा मान वाढवावा.अजित दादांची जवाबदारी वाढली आहे.
Nahi fakat sardhya chi chadi kadhali bhau to halkat
सुशिलजी अजून अश्या 10 मुलाखती घ्या त्यात शिवतारेंची पण मिळावा व लोकांना कळू द्या आम्हाला तर हा पवार 4 पिढ्यांचा माहीत आहे, बारामतीत ह्यांना कमितला म्हणतात...😂😂😂😂 👌👌👌👌👌
😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌
पण निवडून बारामती तले च देतात .
बरोबर बोललात
घान मानुस
ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा न मिळणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला
मुळात आपला मराठा समाज अक्कल नसलेला आहे म्हणूनच तर अशा लोकांनी 50 वर्ष मजेत घालवली
Jara thobad nit sambhalun bol.
.
Samaja bddal boltoy tu
मराठा समाजाला आज पण अक्कल नाही म्हणून मुठभर बामण आज पण राजकारण करत आहे
Kahi chukich bolat nahit te
Barobar ahe
अरे वा, सुशील कुळकर्णी आणि प्रभाकर सुर्यवंशी एकत्र आणि तेही निलंगेकरांची मुलाखत त्यात पवारांबद्दल जास्तीची माहिती मिळाली.
धन्यवाद
मराठा समाज अशिक्षित होते त्याना आपला नेता म्हणून त्यांच्यावर मराठी समाजाने विश्वास ठेवला पण त्यानी मराठा समाजाचा विश्वासघात केला समाज त्यांना कधी माफ करणार नाही
मराठा नेते कमी आयएसआय एजेंट जास्त आहेत
RSS cha ABCD pn mahit nasnaryanni bolu nahi kahi...gapp basun aikun ghyava fkta
बरोबर . हजारो मुंबैकर हिंदुंचे गारदी गोभक्षक दाऊद मिर्चीमेम्नादींचे प्रतिपालक खणते राजे हे ७८६ कुळी औरंग्रेडी मराठा आहेत😊😊😊😊😊
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
कुणी निंदा कुणी वंदा
फोडाफोडी आणि खंजीर खुपसून राज्य करणे हाच माझा धंदा
खूप खूप धन्यवाद,राजकारणातील कलंकित चेहरा सर्वां समोर आणलात.समाजाला जागे करण्याचे असेच काम करत रहा.
अगदी बरोबर आहे स्वाभिमानी मराठ्याला कधी शरद पवार आवडले नाही
शरद पवार यांनी दादा जाधवराव यांच्या बद्दल एका मोठ्या सभेत बैलं म्हातारी झाली की त्याला बाजारात विकावे लागते असे म्हणाले होते मग आता शरद पवार हे 83 वर्षांचे असताना त्यांना या विषयावर काय बोलणार
ह्या बैलाला फुकटसुधा कोण घेणार न्हाय
मला दादा जाधवराव हे प्रकरण माहीत नाही, श्री सुशीलजींनी यावर एखादा व्हिडीओ करावा
असे म्हणणा-यांना आता बैल बाजार नाही तर खाटीकांचा बाजार दाखविला पाहिजे.
आता आपण काय 38 वर्षाचे आहात काय..
हा निरोप कळवा... 2024 लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत, BMC निवडणूक,... स्वतंत्र लढवीत.... बारामती काका यांचा डाव उधळून लावण्यात यावा ही नम्र विनंती आहे
तुम्हा दोघांच अभिनंदन!पुरंदरचा विमानतळाचा प्रोजेक्ट पण मविआ आल्याबरोबर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पळविला ह्या पवारांनी.पुढच्या वर्षी तीन निवडणूका आहेत ,त्यांची सगळी काळी क्रुत्य बाहेर काढा अश्याच प्रकारे.
एकदम बरोबर माहिती देण्यात आली धन्यवाद 1978 पासून सगळं खरा इतिहास सांगितला किती खालचा दर्जाचं राजकारण झालं पवारांकडून ते दाखवल
पवार यांचे मागे फिरणारे तेवढेच कारणीभूत आहेत.
वाह, खरा कलंकित चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न खुप छान,
अशीच मुलाकात
विजय बापू शिवतारे यांची पण घ्या,
जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर....अगदी खरे ...
सर्व जाती चे आरक्षण रद्द करावे..सगळ्या जाती तील लोकांना केवळ आर्थिक निकष वॉर आरक्षण द्यावे..आरक्षण हटा व् देश बचाव्
आज खरोखर शरद पवारांच्या बद्दल कोणीच चांगल बोलू शकत नाहीत.. खरच ह्या माणसाने स्वतःच्या स्वार्थी राजकारणाशिवय दुसरं काहीच केलं नाही..दुसऱ्याचे घर तोडता तोडता आपलं घर कसं तुटलं ते कळलंच नाही.. जैसी करणी वैसी भरणी.....
दुसर्याची घर फोडली हे खरच आहे..पण स्वताचे घर फुटले हे खरे नाही. अहो ही एक चालबाजी आहे करामती काकाची..उशिराने जनतेच्या लक्षात येईल...थांबा जरा..
शरद पवार आणि ठाकरे घराने बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या पूर्ण फायदा घेतला जय श्री राम
तू साहेबांची तुलना त्या शरद शी करू नको. साहेब साहेब होते. शरद चोर आहे. मी मराठा आहे
जय श्री राम
सरजी खुपच मस्त राज ठाकरेने जे सांगितले NCP चे काका हे जाती जातीचे राजकारण चालु झाले ह्याला पुष्टी मिळाली
सुशील जी, प्रभाकरराव, निलंगेकर जी फारच उद्बोधक माहिती दिली.👌👍🌹🖐️🌹
खूप सुंदर मुलाखत तुम्ही उभायतांनी सादर केली संभाजी पाटील निलंगेकर साहेबांची.
मराठवाड्याचे आधारस्तंभ लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते आमच्या सर्वांची प्रेरणास्थान माननीय श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर साहेब ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
मराठा बांधवांना एकच विनंती अशा जातीत तेढ निर्माण करणारा नेता श, पवार यांना मरणा नंतर तिरंगा ध्वज टाकू नका, धन्यवाद
सत्य आहे
दोघांना एकत्र ऐकून आनंद झाला..... लगे रहो हम आपके साथ है....
या सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली..
आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..
Thanks
Phaltan.tal.laa.pani.na.dyanara.nayta.sharad.pawar.
@@raghunathpatil9944all Dr ra we see fr❤😂🎉😢😮😅
@@raghunathpatil9944❤❤@❤@❤noor
🚩🙏 अतिशय उत्तम निलंगेकर. माझं वय,६४., तुमचे आजोबा आणि विलासराव देशमुख यांचे अस्तित्व मी.समजून.आहे. मी जातीने अल्पसंख्यांक असल्यामुळे. पवारांच्या विचारांच्या मराठा नवीन. गाव गुंडगिरी आणि चोऱ्या करूनच प्रपंच केला आहे या. चाळीस वर्षाच्या अनुभवामुळे हे राजकीय नेते नसून अटल दरोडेखोर.आहेतं.😮. या लोकांची ईडी चौकशी होणे फार गरजेचे आहे 🚩❓
वाह जेव्हा analyser सुशील कुलकर्णी सोबत प्रभाकर सूर्यवंशी दादा पण असतील तर व्हिडिओ आणि इंटरव्ह्यू छान असणारच😊 निलंगेकर sir यांनी छान माहिती दिली 👍
आज दुग्धशरकरा योग अनुभवास आला. 🙏🙏🙏
सर्व मराठा समाजाने फडणवीस यांची जात विचारात न घेता त्यांच्यामागे भक्कम उभे रहावे , हा एकच गृहस्थ मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून देईल 👍
Garaj nahi! Fakta 'Kolhapurkar Chhatrapati Sambhaji Raje Bhosle Maharaj' aani tyancha 'Swarajya Paksha'.
फक्त आरक्षणा पुरताच संकुचित विचार करता ? महाराष्ट्रात व देशातही का काय कारस्थाने चालली याचा ही विचार करा .नाहीआरक्षण तर हायवेवर हॉटेल्स तर उघडून दाखवा .
शरदवाकड्याम्हणजेमहाराष्ट्रालालागलेलाकंलक
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पवार यांना विर्दभातील जनता कृषी
मंत्री होते तेव्हा काय अन्याय केला हे विसरली नाही
सर खरच तुम्ही सर्व राष्ट्र भक्त आहेत कारण तुम्ही राजकारण कसे असते हे सामान्य जनतेला समजून सांगतात ,धन्यहो तुम्ही सर्व 😮😮😮
#लोकनेते निलंगेकर साहेब!
शरद पवार यांनी जाती करिता माती कधीच खाल्ली नाही,समाजच मातीत घातला.
सर्वांचे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
बाबासाहेबांनी सांगीतले आहे की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडयू शकत नाहीत 👍
तो काही इतिहास विसरलेला नाही. फक्त मुस्लिमांच्या लांगूलचालना साठी त्यांच्या तंगड्या चाटत राहिला. *पण अशी माणसे स्वतः इतिहास जमा होतात. शेवटी मुखात माती.*
त्यांनी कुणालाही आपल्यापेक्षा मोठं होऊ दिले नाही.
त्यांनी मराठी समाजाला कधीच एकत्र येऊन दिले नाही
निलंग निलंगेकर सरांनी स्पष्ट सांगितलं मनाला चांगलं वाटलं
मराठा. मतदार. कधी समजदार होणार😮
फडणवीस चे राजकारण का.
@@narayanp4256 फडणवीसजींचे राजकारण आणि पवारांचे जातियवादी गजकर्ण आहे😆😆😀😀
गंधारे साहेब त्याची काळजी करू नका. 2014 पासून जनतेचे दुधाचे दात पडलेले आहेत. 🙏😂🤣
नाव संभाजी पाटील निलंगेकर साहेब आहे एक मराठा लाख मराठा
सुशीलजी एकदम चांगला उपक्रम. असेच expose करा शरद पवारांना वेगवेगळ्या मराठा नेत्यांच्या मुलाखती घेऊन. मराठा समाजाला पण कळू द्या त्यांच्या झारीमधे शुक्राचार्य कसा बसला होता ते. शुभेच्छा.
खुप छान, स्पष्ट आणि परखडपणे मते मांडली आहेत भैयासाहेबांनी.
खुप छान मुलाखत घेतलीत सर. तुम्हा सर्वांना धन्यवाद सर आणि दिपावलीच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा ❤
कोण ताच मराठा नेता मराठा समाजाला नाही झाला त्यांना फक्त मता ची गरज आहे
पवार हे खरंच इतक्या नीच वृत्तीचे कसे काय झाले असावेत....!! माणूस इतका अविवेकी कसा काय वागू शकतो .....??
*लोभो पापस्य कारणम.* बुडत्याचा पाय खोलात जायला लागला की त्याला कोणीही वाचवू शकत.
यांच्या रक्तातच स्वार्थ भरलेला आहे.
अहो शकूनी काकांनी स्वतःला जाणते राजे म्हणून मिरवणाऱ्या या नेत्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले म्हणूनच आज हे दिवस पाहण्याची वेळ आली आहे
फारच सुंदर विषय घेऊन चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद
जबरदस्त
जय - विरु म्हणू का मेरे करण-अर्जून👌👍
असे प्रयोग भरपूर करा ह्या द्वेषात काही म्हणण्यापेक्षा एक समाज तर भरडत चालला आहे.
खुप छान खुप खूप आभार 🙏💐
अरे वाह 👌🏻👌🏻👌🏻 दोनीही आवडणारे..
प्रभाकरजी व सुशीलजी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻.
एकत्र बघायला,ऐकायला मिळाले आज आमची परवणीच..... 🙏🏻🙏🏻🙏🏻..
प्रभाकर सर व सुशील सर नमस्कार,
आज काय दुदग्धशर्कर योग म्हणायचा की काय ?
शिवाय आदरनिय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे ज्या मुख्यमंत्री महोदयांनी ज्ञानेश्वरी चे इंग्लिश मध्ये आध्यय मुखपठ केलें होते , त्या चे नातू सोबत
मुलाखत घेण्याचा योग आलाय......! आनंद झाला.
तिघांनी अगदी भारी व्यवस्थित विश्लेषण केलाय मनाला फार पटलंय पार पडला आहे तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार खूप खूप आभार अतिशय सुंदर माहिती दिली अतिशय सुंदर माहिती
नमस्कार आपल्या दोघांचे विचार फार श्रेष्ठ आहेत
संभाजी पाटील सरां नी पवारां ची चांगलीच ठासलीय की.
माझ जन्म स्वतंत्र पुर्वीचा आहे.माझ सर्व नेत्यांना नम्रपणे विनंती आहे.साठ वर्षा पासून जी कुटुंब राजकारणात आहेत.राजकारणात आले त्यावेळी त्यांच्या कुटुंबाकडे घर जमीन दागदागिने व्यवसाय
सर्व प्रकारचे स्थावर जंगम मालमत्ता व आजची सर्व
प्रॅपरटी यांचा जोकालेखा जनतेला खरी माहिती देऊ
शकतील कां.लोक सांगती आसे पुस्तक लिहुन प्रसिद्ध करण्याची तसदी धाडस कोणता नेता करूं शकेल का. मिडिया बरोबर चर्चा करुन इकडच्या तिकडच्या गप्पा करून जनतेच्या ज्ञानात भर घालण्या पेक्षा.नेत्यानी आजपर्यंत किती माया मिळवली त्या पैकीं देशात किती व देश्याबाहेर किती
यांची माहिती जनतेला पाहिजे हे देण्याचं संत कर्म
कुठले नेते करू शकतील.कुठल्या नेत्यांत दम आहे.
जनतेला बघायचं आहे..
स्वतापेक्षा जनतेचा भलंबुरं करायचं आहे म्हणून मिडीयाचा वापर करा काँग्रेस चे व पवारांचेच डावपेच बीजेपीने वापरून मोठा पक्ष वाढवला हे जनता चांगलं ओळखून आहे म्हणून तो आपल्यावरील संकट दूर करणारच 🙏
सगळे सारखेच यांच्यात कसला आलाय दम..पत्रकार ओरडून ओरडून गप्प बसणार..जनता चोरांना मतदान करणार..मग परत त्यांच्याच मागे रहाणार..
ग्रेट युवराजे मुलाखत
आदरणीय दादासाहेबांना मा यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी एकच म्हणाले होते की या व्यक्ती वर विस्वास ठेऊन चुक केली हे अस आ.मा.दादासाहेबांना मा.चव्हाणजी साहेब म्हणाले होते हे बरोबर
आ.मा.दादासाहेब निलंगेकरजी यांनी
तत्वाच व धेय्यवादी विकासासाठी च
राजकारण केले प्रेरणा दाई होते.
विलासराव च तडजोडी च होत
Meaningful video, salute to all three of u. 💯🙏.
दोघांना एकत्र बघून खरोखरच आनंद झाला
तुम्हा दोघांनाही तुमच्या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
🌹🌹मनाला भिडणारे चर्चासत्र 🇮🇳💪🏿🇮🇳
तुम्हा तिघांचेही आभार 🌹🙏🏿🌹
संभ्रमित वातावरणात खरी पत्रकारीता कशी असते हे योग्य रीतीने दाखवलं. तिघांचे ही धन्यवाद. नेहमी असे कार्यक्रम व्हावेत.
नमस्कार. आपण दोघांना विनंती आलेल्या अतिथी ची प्रथम ओळख करून द्यावी
खुप सुंदर मुलाखत, सुशिल साहेब, प्रभाकर साहेब आणि निलंगेकर साहेब. खुप खुप धन्यवाद आणि आभार देखील.
अतिशय छान विश्लेषण आणि मुलाखत. विषय आवडला. नाद खुळा कार्यक्रम.
मराठा समाज म्हणून कायदेशीर काय काम केलें आहे पवार साहेबांनी त्यावर मराठा समाज लाभ घेऊ शकतो
मराठा आरक्षणच्या वेळेस यांना विधान सभेत मुस्लिम आरक्षण आठवायचे मुस्लिमांना आरक्षण केव्हा हाच तो प्रश्न असायचा,
@@vishwaschitare-o1kजाती साठी माती खातात असे म्हणतात पण मोठ्या साहेबांनी सत्ते साठी जातीला मातीत घालनेचे काम केले
उत्कृष्ट मुलाखत
खूप छान मुलाखत आहे
अतिशय छान माहिती पूर्ण मुलाखत, तुम्हा तिघांंना मनःपूर्वक धन्यवाद !
Very nice interview. Many thanks to both shri Kulkarni and Suryavanshi
ही वस्तुस्थिती संपूर्ण मराठा समाजाला समजावी म्हणजे मुलाखत सार्थक झाली
मिलेंगे कर सर सुशील कुलकर्णी सर आणि तिसऱ्याच नाव काय ध्यानात नाही राहिलं तिघांचेही मनापासून स्पष्ट सांगितल्याबद्दल विश्लेषण भारी याला म्हणतात पत्रकार जय हिंद जय हिंद जय
नमस्कार सुशील जी प्रभाकर जी खूप छान ❤❤
शुशील जी और प्रभाकर जी आप दोनों कीं सौम्यता पुणँ विश्लेषण सही में पत्रकारिता कीं परिभाषा प्रदशिँत करतीं हैं । में मराठी अच्छी तरह से बोल नहीं सकता अपितु समझने में कोई परेशानी नहीं होती ।
मेरा मानना है, महान महाराष्ट्र को अगर किसी ने अधिक नुक़सान किया है, तों वो शरद पवार साहब है ।
किसी भी कार्य में अवरोध करना साहब कीं प्रक्रूती है ।🙏🏻
कुलकर्णी सर आपण निर्भिडपणे आपली छान सुंदर काळजाला भिडणाऱ्या अश्या प्रकारची माहिती देत आहात dhanywad....
उत्तम !सुशीलजी , प्रभाकरजी धन्यवाद!🙏
सुशीलजीनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाने पिढ्यान् पिढ्या गावगाडा सांभाळला आहे. आज त्या समाजातील लेकरांना जर इतर समाजाच्या मदतीची गरज असेल तर सर्वा॔नी पुढे आले पाहिजे.
छान संभाषण झालं कुठेतरी जाणीव होईल तुमच्यामुळे एक मराठा लाख मराठा
Huge Respect for All of you ... Bhau , Sushilji , Prabhakarji ... You are doing a wonderful job .. Hats of to you
सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली..
आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..
याला मनतात। खरा। मराठा
म्हसनात गौ-या गेल्या तरीही सुधारले नाही हे महाराज
आता सुधारणे कठीण होऊन गेले
Very good discussion without any prejudice .
खुपच छान मुलाखत वास्तव जनतेला कळाले च पाहीजे
अगदी बरोबर बोललात निलेगकंर
Good job sir
निलंगेकर सांगतात ते खरे आहे
स्वाभिमानी मराठा पवार साहेबांना मानत नाही
हो आम्ही त्यांची कट कारस्थाने
गेल्या 10 वर्षाखाली ओळखले होते
हो
काहींनी आपल्या काकांना हिसका दिला यांनी आपल्या आजोबांना वैताग आणला
कळलं नाही
सुशील सर मला प्रभाकर सर आणि आपण एकत्र पाहीले त्यामुळे फार समाधान वाटले
कमीत कमी सहकार मधील नोकऱ्या मराठ्यांना दिल्या तिथं ओ बी सी असो एन टी एस सी एस टी कुणालाही फिरकू दिलेलं नाही साहेबांनी 🙏🙏🙏
होय साहेब ,आणि सहकार मधील अनेक संस्था उध्वस्त करून त्यामधील कामगारांना देशोधडीला लावण्याचे महान कार्य केलेले आहे.
नमस्कार सुशील जी
थोडक्यात पण छान मुलाखत .थोडी घाई झाल्यासारखी वाटते .आजून थोडा वेळ घेतला आसता तरी चालले असते
What damage Nathuram Godse has done to Brahmin community, He has done 10 times more to Maratha community. He ensured Maratha youths get addicted to his dirty politics and forget theircareerand future. In the process he has destroyed five generations of Maratha community. What did Maratha community achieved by succumbing to his Hate Brahmin campaign.
People from Maratha community will realize this after 10 years.
Please also make a video on why NCP always insisted on having Home Ministry in Maharashtra. What is the secret.