तुळशी माळ धारण केल्यानंतर, जोपर्यंत आपण तुळशीच्या माळेचे नियम पालन करत नाही.. आणि जोपर्यंत भगवंताच्या नावाचा संख्यापूर्वक जप करत नाही... तोपर्यंत काहीच होत नाही .... आपल्याला स्वतः आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागतो .... नियमांचे पालन करावे लागते, भगवंताच्या राम कृष्ण आदी नामाचा जप करावा लागतो ........ मग आपण स्वतः आपल्या जीवनामधील बदल अनुभवू शकतो
जय जय राम कृष्ण हरि
Jai shree ram
खुप सुंदर माहिती
पांडुरंग हरी 🙏🙏👌
Hare Krishna prabhuji
राम कृष्ण हरी 👏🏻💐
राम कृष्ण हरी
तुळशी ची माळ घातल्यावर आपल्या जीवनात काय बदल होतो आणि तुळशीची माळ का घालावी pleas सांगावे 🙏
तुळशी माळ धारण केल्यानंतर, जोपर्यंत आपण तुळशीच्या माळेचे नियम पालन करत नाही.. आणि जोपर्यंत भगवंताच्या नावाचा संख्यापूर्वक जप करत नाही... तोपर्यंत काहीच होत नाही
.... आपल्याला स्वतः आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागतो .... नियमांचे पालन करावे लागते, भगवंताच्या राम कृष्ण आदी नामाचा जप करावा लागतो ........ मग आपण स्वतः आपल्या जीवनामधील बदल अनुभवू शकतो
जय जय राम कृष्ण हरी