Express Investigation : ज्या बातमीने उडवली मोदी सरकारची झोप
Вставка
- Опубліковано 26 вер 2024
- ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा 25 विरोधी पक्षातल्या नेत्यांनी 2014 नंतर भाजपमध्ये प्रवेश केला..आणि त्यातल्या 23 जणांना आत्तापर्यंत या केसेसमधून दिलासा मिळाला आहे...यातल्या 3 जणांच्या केस पूर्ण बंद झाल्या आहेत..20 जणांच्या केसेस कोल्ड स्टोरेजमध्ये गेल्या आहेत...आधी वेगानं फिरणारी चौकशी अचानक थंडावली आहे..
औद्योगिक, सांस्कृतिक, वैचारिक चळवळीत देशाला दिशा देणारं राज्य म्हणून ज्या महाराष्ट्राला आपण आजवर पाहतो...त्या महाराष्ट्राला आता या यादीतही नंबर वनला पाहावं लागतंय....या 25 जणांच्या यादीपैकी तब्बल 12 नेते हे महाराष्ट्रातले आहेत...2021-22 या काळात महाराष्ट्रात जेव्हा मविआचं सरकार होतं..तेव्हा चौकशी यंत्रणांचा सगळा फोकस जणू याच राज्यावर होता...आणि याच काळात ज्यांच्यावर आरोप झाले..त्यात 12 नेत्यांचा समावेश होता...राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 4... हे नेते भाजपसोबत गेले आणि त्यांच्यावरच्या कारवाया लगेचच थंडावल्या..
#expressnews #prashantkadam #edraids #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #edarrest
*Join this channel to get access to perks*:
ua-cam.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin
अशा बातम्याना जास्तीत जास्त प्रसिध्दी देऊन जनतेत सत्य पसरवीत असल्याबद्द आपले हार्दिक अभिनंदन! "चौथा स्तंभ" म्हणून आपण सदैव जबाबदारी पार पाडा. संविधानाचे रक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी: प्रेस व ज्युडिशिअरी यांचेवरच आहे. Bravo! 🙏🙏🙌🙌
सर तुम्ही एकदम बरोबर व सत्य बोलतात.
जय महाराष्ट्र.
कदम साहेब तूमच अभिनंदन कारण अशाच खऱ्या बातम्या द्या भाजपला मँनेज होऊ नका.
सत्य बोलण्यासाठी खूप धाडस लागत ते तुमचात आहे. 👍👍👍👍
कदम सर असेच काम करा आम्ही आपल्या बरोबर आहोत...
साहेब तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केला
नी निडर पत्रकारिता...सलाम तुम्हाला
👍 निर्भीड आणि अगदी खरी पत्रकारिता👍
प्रशांत साहेब माझा आपल्याला सलाम आपण असंच आवाज उठवा आम्ही आपल्या सोबत आहोत, हे जे भ्रष्ट लोकांना साथ देत आहेत त्यांना महाराष्ट्र जनता त्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना घरी पाठवणार
अभिनंदन प्रशांत कदम सर तुमच्या या बातमी बद्दल
बातमी कदम सरांची नाही indian एक्सप्रेसची आहे भाऊ.
कुणाचीही बातमी असू द्या. भाजपला नागडं केलं आहे हे नक्की.
कसे लबाड आहेत ते.
@@vishalkoditkar4776 True, pan andabhaktalach ughda zalyasarkha watatay 😂
Godimidea chi nahi na?@@dilipmkulkarni
खुप छान विश्लेषण... भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय साक्षरतेची गरज आहे.
आपणही काळजी घ्या. भक्त त्रास देतील.
कदम साहेब, पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम आपण करत आहात इतिहास नक्कीच आपल्याला एक चांगला पत्रकार म्हणुन लक्ष्यात ठेवल... ✌🏻🙏🏻
प्रशांत कदम तुमच्या प्रामाणिक पत्रकारितेला सलाम.... नाहीतर आज सगळे गोदी मीडिया झाले आहेत....
चांगली बातमी सर
अतिशय महत्वाची माहिती, सामान्य जनतेसमोर प्रभावीपणे मांडणे,विरोधकांना अनिवार्य.. न्यायालयानेही या बाबी तपासल्या पाहीजेत..
प्रशांत सर खुप मोठी बातमी देता आहात परंतु लोकशाही चॅनल जसे बंद केले होते तसे तुमच्या बाबतीत होऊ शकते तरीही तुमच्या प्रामाणिक पणाला मनापासुन शुभेच्छा
लोकशाही ने कमलेश सुतार यांना काढून टाकले 😢😢😊
सर्वात प्रथम आपले हार्दिक अभिनंदन कदम साहेब. अतिशय निर्भीडपणे तुम्ही भाजपच्या ह्या गलिच्छ राजकारणाची पोलखोल केलीत. आज आपला देश किती कठीण परिस्तिथीतून जातं आहे हे जनतेच्या का लक्षात येत नाही याचेच वाईट वाटत आहे!
खूप छान विश्लेषणणात्मक माहिती
🎉 खुप छान खुप खुप धन्यवाद कदम सर सामान्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व जागृती केली
प्रशांत सर आपलं रिपोर्टिंग ऐकून मनाला खूप समाधान आपलं कार्य असंच पुढे चालू राहो हीच ईश्वराला प्रार्थना तुमच्यासारखे ची आज महाराष्ट्राला नवे भारताला गरज आहे
❤🎉 असे खरी परिस्थिती लोकांसमोर मांडा हि विनंती 🎉
सर याला म्हणतात निर्भीड पत्रकार 👍
Kay nirbhid ...4 paiae takle ki nirbhid patrkarita sampate
👍👍
सर काही आज पत्रकार झालेले नाही. एक काँग्रेसच्या काळात देखील निर्भय पत्रकारिता करू शकत होते आज हे पण भाजपच्या सुपारीवर आहेत
❤❤
@@Only_king243TT
🎉
प्रशांत, u are great, सध्या एवढे निर्भिड पने कोणीच बोलत नाही.
प्रशांतजी, आपले विश्लेषण एकदम,टु द पाँईट, असत ,आणि, राव असल्या काळात खरच आभारी!
अभिनंदन प्रशांत सर आपल्या निर्भीड पत्रकारितेला 👍
राजकारणी लोकांवर थुंकण्यापेक्षा लोकांनी स्वतः वर एकदा नाहीतर खूप वेळा थुकल पाहिजे.... कारण उठ सुट ह्याच लोकांना मतदान करता आणि मग राजकारणी लोकांना शिव्या घालणार..... काय अर्थ आहे ह्याचा जो पर्यंत जनता जनार्दन होत नाही तो पर्यंत ही राजकारणी लोक अशीच मुतत राहणार 💯
भाऊ बरोबर आहे
100% KHAR
Agdi
सर आपण योग्य भूमिका मांडली.. आज भारतात याची गरज आहे. जो कोणत्याही गोष्टीला सडेतोड उत्तर देतो.. हेच पत्रकारिता स्वतंत्र आधार स्तंभ आहे..
कसला हा गर्जा महाराष्ट्र माझा, भ्रष्टाचारी व त्यांन सांभाळणारे निर्लज्ज झाले आहेत. गरज आहे गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार,
धन्यवाद कदम सर खरं आहे,भाजप सारखा भ्रष्टाचारी पक्ष जगात नाहि. ❤❤❤❤
शाब्बास प्रशांत, लगे रहो
लोकशाही चायनल च्या नंतर नंबर वन म्हणून सत्य समोर आनुन दाखवून देणारे सत्य चायनल वाले तुम्हाला मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे बातम्या दाखवून जनजागृती केली पाहिजे धन्यवाद
धन्यवाद इंडियन एक्स्प्रेस आणि कदम सर!
प्रशांत कदम जी खुप छान माहिती आपण दिली
या देशातला सर्वात भ्रष्ट्राचारी पक्ष म्हणजे भाजप अशी ओळख या पक्षाची निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला हे सर्व माहित झालं आहे.
न खाऊंगा न खाने दुंगा हेच खरं आहे
आम्ही खुप खातो पण दिसु नये .यांचं उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री होते CBI चौकशी मधुन कसे बाहेर निघायचं हेच खरं आहे.
सगळ्यात हरामी पत्रकार आहेत
आग..आग..जळफळाट
@@milindkulkarni3198jalfalat nahi re Satya santy,tyamule jalfalat hotoy
बामण काका लाज वाटते का @@milindkulkarni3198
प्रशांत कदम आपण खूप छान विस्लेशण चांगले करत आहेत
प्रशांत .. आपल्यासारख्या निर्भिड पत्रकारांची या देशाला खरी गरज आहे salute to you
अतिशय सुदंर विशलेषण अभिनदंन साहेब
भाजप ला सत्तेचा माज आला आहे.. अबकी बार लांबूनच नमस्कार 🙏🏻
Lambun namskar kela tari ayega to modi
#evm hain munkin hain 😂😂
Ee😮😅😅😅😅 9:17 9:17 9:36 😮 se Zee Dee @@rajanpawar6332
@@rajanpawar6332m
मिडिया व पत्रकारानीच निर्भीड बनुन सत्य समोर आणल तरच जनतेला सत्य समजेल.
@@ashokunhalkar7538 midiyach wikla gelay .
धन्यवाद सर आपण धन्य आहे. या कॅमेरा प्रेमी गरीब प्रधान सेवकाला आरामाची गरज आहे. खोटे बोलून बोलून दमले आहे.
सत्यमेव जयते , परखड पत्रकारीतेला सलाम.!!!!!
❤ छान विश्लेषण प्रशांतजी कदम सर
सलाम तुमच्या या पत्रकारितेला
प्रशांत सर.......ग्रेट .........भारत नावाच्या देशात लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे.........
मोदी ला दोन वेळा पंतप्रधान बनवलं आहे आता महाराष्ट्राला संधी मिळाली पाहिजे पंतप्रधान महाराष्ट्राचा झाला पाहिजे यासाठी आवाज उठवायला हवा
Ajit pawar la karu ki mag😂
😂😂😂😂😂@@mh15....panchwati3
पंतप्रधान पद महाराष्ट्रातील नेत्याच्या भाग्यात नाही? येथील
गलिच्छ राजकारण
देवा भाऊ होइल next २०२९
महाराष्ट्र मध्ये राजकीय लो भ्रष्टाचारी आहेत राज्याची वाट लावली.
समृद्धी महामार्गने यातल्या बऱ्याच जणांना समृद्धी मिळवून दिली आहे आणि ही गोष्ट दिल्लीश्वरांना आमच्याच महाराष्ट्रीय नेत्यांनी सांगितले आहे त्यामुळे हे आयतेच सापडले
प्रशांतजी स्वतंत्र व निर्भीड पत्रकारीते बद्दल आपल हार्दीक अभिनंदन.
कदम सर आपण खरी माहिती देता त्याबद्दल तुमचे धन्यवाद
खुपच छान विष्लेशन
आपल्या निर्भिड पत्रकारितेला आमचा सलाम....!
खरोखरच सलाम निर्भीड पत्रकारितेला
सुंदर विश्लेषण कदम साहेब जय महाराष्ट्र
मा.परशात..कदमसर..विश्लेषण..खुप..छानच..धन्यवाद..आभारी..आहोत.
सर दिल्लीत जे hoarding लावली आहेत तशीच महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात लावली पाहिजे... राजकमल झा यांचे भाषण उत्तम 🙏🏼
निर्भय बनो जय महाराष्ट्र
आज तुम्ही पोपटासारखे बोलतंय पण उद्या तुमचे पाकीट ठरले की तुम्ही गायब असे अनेक चैनल व नेते आम्हीं पाहिले पत्रकारिता हा एक व्यवसाय बनला आहे
महाराष्ट्राची इतकी बदनामी ही फक्त या एकट्या फडणवीस मुळे झाली आहे. 😢
महाराष्ट्र दरोही टरबूज मिंधे ने महाराष्ट्र ची वाट लावली यांना तुडवत पाहिजे जनतेने
9:05 9:08
Wish you all the best !
एकदम खरं आहे साहेब. 👍
@@rupeshkadam1046😮
धन्यवाद धन्यवाद कदम साहेब
आपल्या प्रकड पत्रकाराला माझा नमस्कार
खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण,याचा भाजप ला फटका बसणार,आणि जनता आता हुशार झालीय,योग्यच मतदान करणार
ग्रेट, निर्भीड पत्रकार, खरा चौथा खांब
ग्रेट प्रशांत सर ह्या गोष्टी लोक आत्ता चर्च्या करतात मीडियाने हे सांगायला खूप उशीर केला जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब
सर ,तुम्ही सर्वजण खुप कळकळीने ह्या सर्व बातम्या सांगत आहात पण लोकांवर याचा काही परिणाम होताना दिसत नाही.
सर आपण खरच प्रामाणिक पत्रकार आहात. सलाम तुम्हाला.
वा प्रशांत तुम्ही खरी बातमी बनविली अभिनंदन कारण सध्या पत्रकार म्हणजे वेशाना पण लाज वाटते
प्रशांत साहेब खूप छान विश्लेषण आणि निर्भिड पणे बोललात
प्रशांत कदम साहेब आपण खरंच
आपली जबाबदारी वाढली आहे
प्रशांत भाऊ असेच निर्भीड पत्रकारिता चालू ठेवा 👍 वाशिंग मशीन चे स्वछता अभियान बाकी काय
सर ह्यवर फडवणीस चा interview घ्या लवकर
सलाम आहे आपल्या जिद्दीला,हिमंतीला आपण भाजप बद्दल सत्य मांडत आहेत.पण जपून रहा हा देखील सल्ला.
स्वतंत्र पत्रकारिता very good ,salute for your work.....good. work for my mother India...
कदम साहेब तुम्ही सगळ्या गोष्टी फार छान मांडता लोकशाहीचा तिसरा डोळा म्हणजे पत्रकार सगळ्या पत्रकाराने अशी मांडणी केली तर भारतात खरी लोकशाही नांदेड मी एक सामान्य शेतकरी असून फार मोठ्या राजकारणी त्रासाला कंटाळलेला आहे कुटुंब उध्वस्त होणे इतपत शिक्षा भोगलेली आहे या लोकशाहीचा आनंद जनतेने घ्यायचा असेल तर सर्व पत्रकाराने निर्भयपणे जनतेसमोर मांडणी केली पाहिजे
भाजपने नीचपणाचा कळस गाठलं आहे.
या लोकांना उत्तर देणार आहे
जनता आता जागरुक होते आहे त्यासाठी
तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारांची गरज आहे
😊
एकच ध्यास ! कमळीचा संपूर्ण सत्यानाश!!
नाही होणार
@@मल्हारभक्तकट्टरहिंदूआंधळे भक्तांचा होणार तुझासांरखे 🤨
Right
Not possible.Biggest political party not in the world but on planet earth 😀
काहीपण करा पण येणार तर मोदीच
सर यांना म्हणतात निर्भिट पत्रकार यांनी ही बातमी सांगितल्या बदल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन🌹🌹🙏🙏
छान विश्लेषण सर
मराठी न्युज मधले रविशकुमार आहेत एक नंबर पत्रकारिता
भाजप चे दिवस फिरल
Nai phirnar lok lai chutiya ahet....😂 yanchi gand marli tri.... Boltat yenar tr modich....
Mla pn as vatayla laglay ata bjp sarkh hidutva angat aanu aani scam vr scam karu ani bjp la support karu... Tention ch nhi😂
कदम साहेब तुमच्या निर्भीड पत्रकारिते बद्दल तुमचे अभिनंदन
सत्यमेव जयते..!!
सर निर्भिड पत्रकारांची आज गरज आहे. या राक्षसाचे दहन करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी देशभक्त तयार होणे व त्यांनी देशासाठी शहीद होण्याची तयारी दाखवावी लागेल.
एकजण तर गल्लीत गोंधळ घालतो आणि दिल्लीला जाऊन मुजरा करतो
उठ दुपारी घे सुपारी
😂😂😂😂
Bhrastachari merà pariwar¹@@sujatapawar4717
Khaj aaliye tyala
👍🏻👍🏻🤣🤣
कमळाबाई तुला भावपूर्ण श्रद्धांजली निरोप ❤❤❤❤😂😂😂😂😂😂 भाजप हाटाव देश बचाव जय जवान जय किसान 🎉🎉🎉🎉🎉
प्रशांत जी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!!!!!!
प्रशांत कदम जी आता आम्ही regular तुमचे व्हिडिओ पाहतो.खूप अद्भूत गोष्टी कळतात. सगळं भयानक आहे...
Great sir
निर्भिड पत्रकारितेची व्याख्या तुम्हाला शोबते सर,,,,,खूप चांगली आणि स्पष्ट मांडणी केली....
प्रसार माध्यमांनी सत्याचा प्रसार व प्रचार करीत रहावा. सत्याचा विजय निश्चीत आहे.
शाब्बास महाराष्ट्राच्या शेर पत्रकार प्रशांत कदम राजा ❤❤
कदम सर ग्रेट विश्लेषण निर्भिड 👍👍
खूप छान विश्लेषण अब की बार देखते राहो यार 👍👍🙏🙏
भाजप हटावमहाराष्ट्रात बचाव
सर, खरी माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याच धाडस आपण करत आहेत, आपले आभारी !
लोकशाही वाचवण्याची आत्यंतिक गरज आहे ती सुप्रीम कोर्टा शिवाय वाचवू शकत नाही
खूप छान विस्लेशन फार आवडली
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण.
B j p हटावं
देश बचावं
किसान् बचावं
छान सर उत्तम समलोचन आणि खूपच सखोल माहिती आपण दिलात
सर भाजपची केंद्रात भी सत्ता नको आणि महाराष्ट्रात भी नको
पहिल केंद्रातून भाजप घालवल पाहिजे
मग कोण येडा राहुल आणायचा का?😂😂
जाऊच शकत नाही.जे कॉंग्रेस ने केलं तेच भाजप करणार यात चुकीचं काय?
भाजप आहे म्हणून देश टिकून आहे.
संविधान कॉंग्रेस ने बदललय मग भाजपने का बदलू नये
उत्तम पत्रकार❤
खूप छान विश्लेषण सर...असं निर्भिड पणे प्रत्येक पत्रकारांनी पुढे यायला हवे...तरच लोकशाही वाचु शकेल...
खूप धाडसाने या बातम्या आपण दिल्या तुमचं खूप अभिनंदन भाजपचा खरा चेहरा समोर आणलात खरंच वेळ आलीय आता सर्वांनी बदलण्याची आपलं मत अगदी योग्य जागी मांडून लोकांना जागं करताय ही एक देशाची सेवा आहे धन्यवाद सर असेच परखड मत मांडून पत्रकारितेचा सन्मान करत आहात 🙏🙏👍👍👏👏