संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे सर यांना न्याय मिळाला पाहिजे व पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे .
पहिल्या प्रथम परूळेकर आणि पूर्ण टीम चा मनःपूर्वक अभिनंदन. भारत हा भारतीय यांचा देश नसुन हिंदुत्त्ववादी हिंदू चा देश आहे मागील दहा वर्षांत आपणास पावलोपावली पहायला मिळाले आहे आज रोजी बहूजन समाज संत छञपती शिवाजी महाराज महात्मा जोतिबा फुले छञपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर या विचार धारेवर चालणारा आजचा सरकार आणि सरकारी यंत्रणा नाही मूळात सरकार हा जातीवाद आहे. हे या वरून स्पष्ट दिसून येते
राजु परुळेकर साहेबांचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. नेहमी राजु भाऊ सोशीत, पिढीतील लोकांसाठी लढाई लढत असतात सरकार विरोधात संघर्ष करुन सोशीत पिढीत लोकांन बरोबर उभे राहून दीन दुबळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात.
न्याय हक्कासाठी राज्यातील सर्वच बौद्ध बांधवांना विनंती आहे की सर्व समाज एकसंघ व्हा किती केस होतील होऊ द्या हा लढा दिला होऊ देता कामा नये हा परभणी मुंबई संघर्ष मोर्चा सामील व्हा आपली शक्ती काय आहे ही दाखवण्याची वेळ आली आहे आपण जर दाखवली नाही तर येणारा काळ आपल्यासाठी धोक्याचा काळ आहे समजून घ्या बंधुनो आपण काय काम करतो कोणती नोकरी आहे याला बाजूला ठेवा आणि मोर्चात सामील व्हा नोकरी गेली काही हरकत नाही पण हा प्रश्न बाबासाहेबांच्या अस्मितेचा आहे हे सुद्धा समजून बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी हा संघर्ष आपल्याला चालू ठेवायचा आहे जय भीम जय भारत.
अतिशय निर्घृण घटना धडवली गेली. जातीयवादी निर्दयी आणि माणुसकी ला काळिमा फासललेल लोक आणि आताचे सरकार हि तसेंच आहे. यांचा कडक निषेध. परुळेकर सर आपण नेहमीच सत्याच्या बाजूने असता. आणि नेहमीच ठामपणे कार्य करीत आहात. सार्थ अभिमान आहे आम्हाला. अन्यायाविरुद्ध लढलेच पाहिजे. जय भिम. जय महाराष्ट्र.
C.m.. महोदय संविधान नुसार जर सत्यता व विधानसभेत दिलेली माहिती यात तफावत आसेल....तर..भा.द.सहिता अंसवैधानीक लोकाना लावावी.....जेणेकरुन जनतेचा लोकशाहीवरील विश्वास मजबूत होईल..
ह्या घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबदiर आहेत कारण त्यानी सोमनाथच्या मृत्यू चे खोटे कारण संसदेमध्ये सांगितले त्यामुळे त्यांना ह्या घटनेला जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांच्यावर सह आरोपी आणि अट्रोसीटी ॲक्ट लावला पाहिजे
आंबेडकर वाद जो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्त्वावर उभा आहे, या तत्त्वांचा पुरस्करता आहे, आणि हे विषमता वादी व्यवस्थेचे रक्षक आहेत, म्हणून हे आपल्याला test करत आहेत जय भीम, जय लहुजी जय शिवराय
Looking at your own personal opinion on the same as the one of good news about or mentioning it is absolutely fine with your phenomenal success in the present day and I am thankful for innovative ways in which you evaluate and I congratulate you on your wonderful comment about it
देवेंद्र फडणवीसचे पद बरखास्त करण्यात यावे नसता महाराष्ट्र पुर्ण मणिपूर झाल्या शिवाय रहाणार नाही हे 100/ खरे आहे. मॅक्स महाराष्ट्र ला एकच विनंती आहे की बौध्द समाजाला न्याय मिळवून द्यावा.
परभणी प्रकरणांत सर्वच पोलीस कर्मचारी यांची यादी तयार करून त्यातील प्रत्येकाची जात नोंदवून आंबेडकरवादी कोण याची माहिती घेऊन त्यांना विश्वासात घेऊन खरीबितंमबातमी काढणे गरजेची आहे असे मला वाटते
मॅडमजी आपको मेरा नमस्कार🙏 परभणी मामले में अशोक घोडबांड को नोंकरी से निकालकर घर कब भेजा जाएगा । और इसमें शामील शहाजी उमाप को भी नौकरी से निकाला जाना चाहिए ! पिछडे जाती के तबके में कोबिंग ऑपरेशन हुआ इसका order किसने दिया यह कब जनता को मालूम पडेगा . ऐसे जुल्मी सरकार को कौन कटघरे में खडा करेगा . और इन्साफ कौन दिलाएगा . मिडिया की भूमिका क्या होगी ?
Action should be initiated fast as early as possible against local police commissioner and CM/Home Ministry as well as local who are against Dalit society.
Jai Bhim, This what the discrimination happened from castist administration and every time we protest such instances. We need to careful and united do not expect this castist government 🙏
माझा मते आता पूढील पिडी एका गोष्टी कडे लक्ष देने गरजेचे आहे की आप मोर्चे करते वेळ आपली एक निशाणी असली पाहिजे मग ईतर विचार सरनिचे लोक काही करू शकत नाही आपली एक वोळक असायला पाहिजे आणि सर्वाना मोर्चे करणारे एक विचार आणि असेला तर असे प्रकार घळनार नाही
Jewha Brahman mukhymantri che nav samor ale,Tehwach mazhya manat shankechi pal sukali ki punha ekda bhima Koregaon ghadnar,ani Parbhani madhe Nako vayala hot tech ghadale.Jay Bhim, Jay Samvidhan.
तिस्ताजी , परुळेकरजी और समस्त कार्यकर्ता गण आपका हमे गर्व है हम आपके साथ है . अब और घरमे बैठे रहना घातक होगा . 🙏🌹
सोमनाथ सुर्यवंशी शहिद संविधान रक्षक
यांना न्याय मिळालाच पाहिजे ❤
न्याय मिळालाच पाहिजे आणि तो आम्ही मिळवणारच
ज्यांनी हे प्रकरण घडवून आणले,ते काय न्याय देणार अस स्पष्ट दिसत आहे
मुख्यमंत्र्यांची भाषा न्याय नाकारणारी आहे हुकूम शाही आणली आहे
संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे सर यांना न्याय मिळाला पाहिजे व पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे .
वरुन आदेश आले असतील.
याचा अर्थ हे सगळं घडवून आणले आहे.भीमा कोरेगाव च प्रकरण असेच होते
सर्व प्रकरणाला मुख्यमंत्री जबाबदार आहेत
हिंदू राष्ट्र खुशाल करा पण गरीबाचे घरे उद्ध्वस्त करू नका कारण सत्ता कायम राहाते नसते.
मुख्यमंत्री यांच्यावर सदोष मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मनुवादी सरकार चा जाहिर निषेध निषेध निषेध जयभिम
आप सभी महानुभाव का बहुत बहुत धन्यवाद साधुवाद
राहूल सर जयभिम
जब तक आंबेडकरी समाज वोट देते वक्त चमचो के पिछे रहेगा, सत्ता मे रहने वाले सत्ताधीस यह खेल खेलते रहेंगे
👍👏✅💐🙏⛳🤝धाडसी प्रयत्न,,, शूरां मी वंदितो,, गनिमी काव्याने लढू,,, जय तुफानी सेना,,, जय पत्री सरकार,,, क्रांतिसिंह नाना पाटील झिंदाबाद
Adv. Pawan jondhale handled all the cases very carefully he did remarkable work in this case.
Jai bhim pawan sir
संविधान रक्षक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला च पाहिजे.
पहिल्या प्रथम परूळेकर आणि पूर्ण टीम चा मनःपूर्वक अभिनंदन. भारत हा भारतीय यांचा देश नसुन हिंदुत्त्ववादी हिंदू चा देश आहे मागील दहा वर्षांत आपणास पावलोपावली पहायला मिळाले आहे आज रोजी बहूजन समाज संत छञपती शिवाजी महाराज महात्मा जोतिबा फुले छञपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर या विचार धारेवर चालणारा आजचा सरकार आणि सरकारी यंत्रणा नाही मूळात सरकार हा जातीवाद आहे. हे या वरून स्पष्ट दिसून येते
व्यवस्थित माहिती संकलित करून आपण जनतेसमोर मांडली आहे आपल्या सर्व टीमचे धन्यवाद जय भीम
राजुभाऊ परुळेकर आणि त्यांचे टिमला धन्यवाद. फार चांगली माहिती समोर आणली.
धन्यवाद.
राहुलजी बहुत- बहुत शुक्रिया.
मॅडम बहुत धन्यवाद.
राजु परुळेकर साहेबांचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. नेहमी राजु भाऊ सोशीत, पिढीतील लोकांसाठी लढाई लढत असतात सरकार विरोधात संघर्ष करुन सोशीत पिढीत लोकांन बरोबर उभे राहून दीन दुबळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात.
Thank you
राजू 🙏
वास्तव चर्चा❤
संविधान रक्षक शहीद विजय वाकोडे जी यांना न्याय मिळाला च पाहिजे.
ही वस्तुस्थिती आठवले ला दिसत नाही का
आठवले आता चाटवले झाला आहे.
तो सत्तेच्या दावणीचा बैल आहे
राहुल प्रधान सर आणि त्यांच्या पुर्ण टीमचे धन्यवाद आणि मॅक्स महाराष्ट्र चे सुध्दा धन्यवाद आणि सर्व कार्यकर्त्यांना क्रांतिकारी जयभिम
सर्वांचे आभार जय संविधान जय महाराष्ट्र 🙏🙏
खूप चांगली चर्चा सत्य परिस्थिती सांगितली
Support Suryavanshi
जय भीम जय संविधान 🙏
जय भीम. फडणवीस यांना पण सह आरोपी केले पाहिजे
Very good and very nice information
या सरकार कडून न्यायाची अपेक्षा च नाही तर आपल्या ला न्याय मिळवून घ्यावा लागेल
न्याय हक्कासाठी राज्यातील सर्वच बौद्ध बांधवांना विनंती आहे की सर्व समाज एकसंघ व्हा किती केस होतील होऊ द्या हा लढा दिला होऊ देता कामा नये हा परभणी मुंबई संघर्ष मोर्चा सामील व्हा आपली शक्ती काय आहे ही दाखवण्याची वेळ आली आहे आपण जर दाखवली नाही तर येणारा काळ आपल्यासाठी धोक्याचा काळ आहे समजून घ्या बंधुनो आपण काय काम करतो कोणती नोकरी आहे याला बाजूला ठेवा आणि मोर्चात सामील व्हा नोकरी गेली काही हरकत नाही पण हा प्रश्न बाबासाहेबांच्या अस्मितेचा आहे हे सुद्धा समजून बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी हा संघर्ष आपल्याला चालू ठेवायचा आहे जय भीम जय भारत.
राजुजी सही कह रहे की धीरे धीरे सभिके साथ हॉगा, इसीलिये हम सब आंबेडकरी समाज के समर्थन मे रस्ते पे उतरे
जय भीम जय संविधान
अतिशय निर्घृण घटना धडवली गेली. जातीयवादी निर्दयी आणि माणुसकी ला काळिमा फासललेल लोक आणि आताचे सरकार हि तसेंच आहे. यांचा कडक निषेध. परुळेकर सर आपण नेहमीच सत्याच्या बाजूने असता. आणि नेहमीच ठामपणे कार्य करीत आहात. सार्थ अभिमान आहे आम्हाला. अन्यायाविरुद्ध लढलेच पाहिजे. जय भिम. जय महाराष्ट्र.
खूप छान पद्धतीने मांडणी
मेडम आपकी पूर्ण टिम का आभार 🙏
C.m..
महोदय संविधान नुसार जर सत्यता व विधानसभेत दिलेली माहिती यात तफावत आसेल....तर..भा.द.सहिता अंसवैधानीक लोकाना लावावी.....जेणेकरुन जनतेचा लोकशाहीवरील विश्वास मजबूत होईल..
राजाच जर अन्यायी असेल तो अन्याय
करणार, त्याच कोण काय करणार असे
वास्तव आज देडशाचं आहे.
जेय भीम 100 दीवस सेळी होऊन जंगने सोडा एक जीवाने लाडा ते 500 होते आंपन 30 कोठी आहोत सात कंरा जेय भीम
सोमनाथ सुर्यवंशी वाकोडे बाबा यांना न्याय मिळाला पाहिजे
सर तुमचे मनापासून आभार जय भीम जय शिवराय जय संविधान
पोलिसांनवर कारवाई झाली पाहिजे
ह्या माहितीनुसार सदनात खोटी माहिती सांगत महाराष्ट्राची दिशाभूल केल्या बद्दल फडणवीस वर गुन्हा दाखल झाला पाहिजे..
बामनाला काही होत नाही
@@kalpataruscienceacademynir6302 ब्रह्मनिंदा महापापम्
Jay Bheem namo buddhay Jay sanvidhan
जय संविधान
ह्या घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबदiर आहेत कारण त्यानी सोमनाथच्या मृत्यू चे खोटे कारण संसदेमध्ये सांगितले त्यामुळे त्यांना ह्या घटनेला जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांच्यावर सह आरोपी आणि अट्रोसीटी ॲक्ट लावला पाहिजे
सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख याचे कुटुंबियांना न्या य मिळालाच पाहिजे. सरकार वेळ काढू भुमिका घेत आहे. ताबडतोब कारवाई होणे आवश्यक आहे.
🙏🔥❤️😭😀🙏🔥 thanks in jabiim
जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान मॅडम
All social associations together must fight tii the Justice is delivered.
सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे ,आता माघार नको..
.
त्या पोलिसांची नाव पत्ते वायरल करा
राहुल प्रधान
Sir thanks to all team.
हे सर्व सरकार पुरस्कृत pre planned आहे त्याला तेच जबाबदार आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी आंबेडकरी समाज सर्वशक्ती पणाला लावून लढणारच
आंबेडकर वाद जो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्त्वावर उभा आहे, या तत्त्वांचा पुरस्करता आहे, आणि हे विषमता वादी व्यवस्थेचे रक्षक आहेत, म्हणून हे आपल्याला test करत आहेत
जय भीम, जय लहुजी जय शिवराय
Jay.Bhim.jaysavidhan.
Jaybhim
अत्याचार करणाऱ्या ना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
Jay Bhim...Jay savidhan
राहुल जी आंदोलन भरकटऊ देऊ नका काँग्रेस समर्थक यां मोठया पत्रकारांना यात सामील करून घेऊ नका फक्त
बौध्द समाज आणि ऍड बाळासाहेब यांनाच सामील करा 🙏
हमारे माँ बहिणी पर अत्याचार किया है वह नामर्द है
Looking at your own personal opinion on the same as the one of good news about or mentioning it is absolutely fine with your phenomenal success in the present day and I am thankful for innovative ways in which you evaluate and I congratulate you on your wonderful comment about it
मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी घटनेच्या आरोपींवर कठोर कारवाई करावी...आणि जनतेला दिलासा द्यावा
सभी पोलिस की जात पत्ता होनी चाहिए पोलिस जातीय वादी हैं
जयभीम, जय संविधान.
दंगल वाढली नाही इथं आंबेडकरी समाजाचा विजय आहे शांतता पाळण्यात.
आदरणीय सर्वांनी अतिशय बिनचुकपणे माहिती दिली.जय भिम, जय भारत, जय संविधान!
मॅक्स च्या सर्व एम्प्लॉयच्ये स्वागत.
सर्व एस सी नेते, आंबेडकरवादी चळवळीतील सक्रीय जनतेने उठाव करायला पाहिजे.
जे संविधान प्रतिमेला हानी पोहोचली त्याला ज्यांनी घडवून आणले त्यांचे काय करायचे हा विषय बाजूला पडतो असे वाटते.
सर्व सामोरं असताना कोर्टात का जात नाही .fir नोंद करीत नाही.याचा अर्थ न्याय मिळू शकत नाही का ?
वंचितांना पीडिता ना, शोषित, अन्याय्य ग्रस्तांना न्याय फक्त आणि फक्त अँड बाळासाहेब आंबेडकर च देवु शकतात.
very good inforrmation sir 👍
देवेंद्र फडणवीसचे पद बरखास्त करण्यात यावे नसता महाराष्ट्र पुर्ण मणिपूर झाल्या शिवाय रहाणार नाही हे 100/ खरे आहे. मॅक्स महाराष्ट्र ला एकच विनंती आहे की बौध्द समाजाला न्याय मिळवून द्यावा.
जय संविधान 🙏
परभणी प्रकरणांत सर्वच पोलीस कर्मचारी यांची यादी तयार करून त्यातील प्रत्येकाची जात नोंदवून आंबेडकरवादी कोण याची माहिती घेऊन त्यांना विश्वासात घेऊन खरीबितंमबातमी काढणे गरजेची आहे असे मला वाटते
वंचित बहुजन समाजाने या जातीयवादी क्रुर सरकारला आपल्या मताधिकारातून धडा शिकवावा. व आंबेडकरी विचारधारेच्या पक्षालाच मत दयावे.
दलित वस्ती ऐवजी बौद्ध लोकांची वस्ती असे म्हणावे सर
याचे मुख्य सूत्रधार maharashtrache mukhyamantrich aahet.
न्याय व्यवस्था राहिली नाही
Jay .bhim
BSP sarkar banao 😮crime kam honge
गृहमंत्री महोदय सत्यता पडताळून न्याय द्या...हे अंसवैधानीक नाही का....
पोलिसांवर काहीही कारवाई होणार नाही .
CMHimself is a hopless.
🙏
संतोष व सोमनाथ च्या बातमी जातीवादी दाखवणारे गोदी मिडीय चा निषेध.
मॅडमजी आपको मेरा नमस्कार🙏
परभणी मामले में अशोक घोडबांड को नोंकरी से निकालकर घर कब भेजा जाएगा । और इसमें शामील शहाजी उमाप को भी नौकरी से निकाला जाना चाहिए ! पिछडे जाती के तबके में कोबिंग ऑपरेशन हुआ इसका order किसने दिया यह कब जनता को मालूम पडेगा . ऐसे जुल्मी सरकार को कौन कटघरे में खडा करेगा . और इन्साफ कौन दिलाएगा . मिडिया की भूमिका क्या होगी ?
Justies yes.
Criminals must be arrest.... Maharashtra govt.
Action should be initiated fast as early as possible against local police commissioner and CM/Home Ministry as well as local who are against Dalit society.
या अहवालाची पीडीएफ मिळेल का?
Jai Bhim, This what the discrimination happened from castist administration and every time we protest such instances. We need to careful and united do not expect this castist government 🙏
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे.
Police var case karayala pahije
We want justice to somnath suryawanshi family.
म्हणून rss ला इजराईल गोड वाटते
या देवण्या मुख्या मत्रयाला परभणीत वाय ठेवू देवू नका
माझा मते आता पूढील पिडी एका गोष्टी कडे लक्ष देने गरजेचे आहे की आप मोर्चे करते वेळ आपली एक निशाणी असली पाहिजे मग ईतर विचार सरनिचे लोक काही करू शकत नाही आपली एक वोळक असायला पाहिजे आणि सर्वाना मोर्चे करणारे एक विचार आणि असेला तर असे प्रकार घळनार नाही
Fada20 che aadesh asel
महाराष्ट्र मुख्यमंत्री देवा भाऊ तुम्ही काय गु खाऊन बोलले होते काय मग😅😅😅
Jewha Brahman mukhymantri che nav samor ale,Tehwach mazhya manat shankechi pal sukali ki punha ekda bhima Koregaon ghadnar,ani Parbhani madhe Nako vayala hot tech ghadale.Jay Bhim, Jay Samvidhan.
खूनी पोलिसांना सजा व्हावी जातद्वेषी मुख्यमंत्री हटाव महाराष्ट्र बचाव
Careless Administration of Maharashtra about this subject.
या अहवालवर न्यायालयात case दखल करता येत नाही का?