अट्रोसिटी हा कायदा का आला याच उत्तर आहे का कुणाकडे..??हा कायदा अजून कडक झाला पाहिजे आदिवासी समाज हा मूळ रहिवाशी आहे ..त्याच्यावर अत्याचार होता कामच नये...
सर प्रत्येक डीपार मेन्ट मध्ये काही भरर्श्ट अधिकारी कर्मचारी आहेत त्याच्या मुळे हे कार्यालये बंद करता येईल का नाही तसेच एक्ट्रासिटी च पण आहे बंद करता येनार नाही
खरच जर खरच जर गुणा करतात ते विधी बोलना कोर्ट.उलट सुलट निकाल लागतंहीत काय जर खोटी केस करणारावर कायदेनुसार कार्यवाही करण्यास पाहिजे आज पावेतो मराठा समजावर किती लोकावर अशा घटना होतात काय
अतिशय छान डिस्कशन .... संवेदनशील ...very गुड.. सध्या श्रावण असल्याने सर्व लोकांना आवाहन आहे कि चिकन चे भाव उतरले असल्याने सर्वाणि या सवलतीचा फायदा घ्यावा ... हे vakil जर खर्याच्या बाजूने उभे राहिले तर कोणताही माणूस कोणतीही खोटी केस टाकूच शकत नाही... हे खरेच प्रामाणिक असतील तर खोट्या केसेस घेऊ नका... प्रॉब्लेम सुटला...
राहुल कुलकर्णी साहेब आपण पत्रकारिता करताय कि मराठा मोर्च्या अन वकिलांचे नेतृत्व एकतर्फी चर्चा करून तुम्हाला काय सीद्ध करायचंय चर्चाच करायची असेल बौद्ध वकिलांना पण घ्या आणि सर्वाना सामान वेळ द्या चर्चेसाठी नसेल जमत तर जिथं जिथं अन्याय अत्याचार झालेत त्या पीडितांना घ्याना चर्चेत फालतू चर्चा करून समाज बिघडवण्याचं काम करू नका.
राहुल सर मी तुमचा खूप आदर करतो तुम्ही ज्या सर्व लोकांच्या बाईट त्यांनी संपूर्ण मी आवर्जून बघतो एकदा बौद्ध समाजातील वकिलांची बाईट घ्यावी मग परिस्थिती कळेल.
@@sanjayjadhav2611 भाऊ याला जातीवर जानं म्हणत नाहीत , आणि जर का तुला तसं वाटत असेल तर मला माफ कर परंतु माझ्या म्हणण्याचा तात्पर्य असा होता की जर का लग्नं लावायचं झालं तर नुसतं नवरी आणि नवरी कडच्या मंडळींनी जाऊन भागत नाही तर त्यासाठी नवरदेव आणि नवरदेवां कडील मंडळींना सुद्धा बोलवावं लागतं. नाहीतर तर लग्नं लग्नांसारख वाटणार नाही धन्यवाद..
करेक्ट सर .खोटी केस दाखल केले होते हे सिध्द झाले की सरकारी पैसे मिळालेले परत घेतले पाहिजे.खोट्या केस दाखल करनार्यला शिक्षा झाली पाहिजे.खोट्या साक्षीदाराना शिक्षा व्हायला पाहिजे.
ज्या गावात बायका लेकरं घेऊन अंग मेहनतीचे काम करणारा त्याच गावात त्या ला राहायचं असतं खोटी तक्रार करून, वैर घेण्याचं कोणी ही धाडस करणार नाही.९९/. आणि हे म्हणतात खोटी तक्रार केली.
राहुल जी जेव्हा बौद्ध समाजाचे मोर्चे निघतात तेव्हा मोरचया जाणारया रस्त्यावरील सर्व पाण्याची दुकाने व हाँटेलस मोर्चे संपेपर्यंत बंद ठेवली जातात.या उलट स्वरणाचे असतील तर पाण्याची दुकाने व हाटेल उघडी ठेवली जातात असे का. ?
शाळेच्या दाखल्यावर जात नमूद करण्यात येते तो कॉलम रद्द करून त्या ठिकाणी फक्त भारतीय असे लिहावे म्हणजे या आठरा पगड जातींच्या उल्लेखच उद्भवणार नाही व उच्च नीचाता भेदभाव होणार नाही. आणि तेथे आर्थिक निकषावर आर्थिक मदत देण्यात यावी.
ho na... mala vatal kiti shant pane chhan uhapoh kartahet... aikuya mhantal jara tar ek vakil mhanala ki, ' deshat saman nagarik kayda ahe...' 230 cha nahi, 460 cha shock lagla... kadhi aala ha kayda?
हे सर्वाच बावळट आहे, आणि हे एक तरफी मुलाखत का घेता... बौध्द वकिलांना पण घ्या ना, बोलायला, दम आसेल, तर.... फक्त मराठा समाज ऑट्रोसिटी च्या माघे का लागला, आहे...
These are the lawyers.?????. can't believe.😀. Even education can't change your mentality.😁 Great program by ABP majha. Happy to see the views by these lawyers.
Swapnil Kharat खरात साहेब जाऊद्या त्यांना आपल्या वाट्यातली कष्टाची चुली वरची भाकर त्यांना गोड वाटत असेल ना मग देऊ ना त्यांना मग आपण त्यांना विचारू आता कस वाटतंय बाबा साहेबांच्या नावाने मिळालेली कष्टाची भाकर
@Swapnil Kharat well said... seriously aaj hi colleges classes madhe s.c ahe mahtlyavar vegla behaviour dila jato..ani hajaro varsh anyaay zala te disat nahi konala...50-60 years cha aarakshan saglyanna dista barobar
Are Anirudha Pawar Khailaranji Hatyakand Kay Hote Te Tari Mahiti Aahe Ka, Mahiti Karun Ge Ani Mag Comment Kar, Tujhyasarkhe Vicharachi Lok Aahetna Manunach Atrocity Law Aahe, Manun Tari Vachak Aahe, Atrocity Kayda Radda Nahi Honar Bala Tumhi Kitihi Aapta Kaydyala Dhakka sudha Basnar Nahi. Jay Maharashtra.
बिजेपी सरकार हिंदु, हिंदु बोंब मारते भगविकरन करते यात जातिवाद वाढतो असे वाटत नाही का?हिंदु,मुसलिम,दलित असे का अनेकदा उच्चर करतात? अंतरजातिला विरोध्द का करतात? जर रोटी व्यवहार झाला, बेटी व्यवहार झाला तर भारत देशात जात राहणार नाही. व जातीचे कायदे कडक किंवा शितील ? असा प्रश्न उद्भवनार नाही. जातिवर आरक्षण राहणार नाही. खैरांजलिला योग्य निकाल मिळाला का? सबळ पुरावे असुन? दहा वर्ष कालावधी लागला का? परंतु कोपर्डी निकाल कमी वेळेत मिळाला का? हेच जाती चे राजकारण बंद करा .मानव बना पशु निती नको.लहान होते तेव्हा शिकलो 100 नग लाकडी काडी तुटत नाही. परंतु 10 नगा पक्षा कमी नग तुटतात. हेच जिवनात अनुभव मिळाले वरील प्रमाणे.
समान नागरी कायदा घटनेत आहे तर मग ठराविक जातीला ऑट्रासिटी कशाला कुठल्याही सरकारने आसे काही केले तर आता मराठा समाज एकत्रित येण्यास सुरुवात झाली सरकारने समजुन घेणे आवश्यक आहे.
माजअसलेल्या अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, पैसा जाच्याकडे आहे तो माजखोर आहे, ह्या संपूर्ण चर्चेमध्ये sc-st act च्या बाजूने विचार मांडणारा एकही वकील नाही, पूर्ण एकतर्फी चर्चा.
भारतातील सर्वात बूध्दीमान प्रकांड पंडीत हूशार बाप माणूस रिजर्ह्व बॅंकेचे जनक भारतातील जलप्रकल्प मार्गदाता आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक शैक्षाणिक मानसशास्ञीय विश्लेषक सर्वात जास्त पूस्तके लिहणारे सर्व ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास करणारे व जागतिक विज्ञानावर आधारित मूळचा सम्राट अशोकाचा बौध्दमय भारताचा भगवान बूध्दाच्या तत्वज्ञान माणसाला म्हाणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार देणारा कर्म कांड नाकारणारा शिक्षण व सामाजिक हक्क अधिकार देणारा बौध्द धर्म भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरानी दिला. ञिवार वदंन त्या महामानवाला
अनुसूचित जाती मध्ये 59 जाती पैकी फक्त एक समाज म्हणजे बौद्ध DR. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर बंड करून उठतोय. हया मुळे मनुवद्याची आग पापड होतंय.🙏नमो बुद्धया 🙏जय भिम 🙏
ह्या सर्व वकिलांचे आडनाव का दाखवत नाही, प्रत्येक मुलाखती मध्ये हा नियम असतो कि tv screen वर जो कोणी बोलत असतो त्याचे पूर्ण नाव दाखवले जाते, ह्यावरून असे कळते की सर्व plan करून ठराविक समाजाचे लोकं बोलवून ही News बनवली आहे
राहुल कुलकर्णी कोण खोट्या केसस घालते?आणि कोण घालायला लावते? आज हे बोलत आहेत ते फक्त अॅट्रोसीटी कायदा आहे म्हणून नाहीतर ह्यानी महार मांग असा सरळ उलेलख केला असता,अरे साल्यानो तुम्हीच मराठ्यानो खालच्या जातीतला माणसाना म्हारामांगोनो शिवाय बोलत नाहीत
कसे मिळेल मराठ्योनो आरक्षण मिळेल मुळात मराठा ही जात नाही जे जे शिवरायांच्या बरोबर लढले सैन्यात होते त्यांना मराठा म्हणून संबोधतात व त्यांना मराठा सैनिक म्हणतात आणि शिवरांयानी सर्वच जातीना सैन्यात घेतलेले होते , तर मग मराठा कोणत्या जातीचा ? कारण आरक्षण हे एका जाती साठी नाहीच आहे ,तर विशिष्ठ एका जातीलाच आरक्षण मिळणे शक्यच नाही , छत्रपतीच्या काळतही जणगनना होत होती आणि आणि शेतीचा उद्योगाना कुणबी म्हणून संबोधले जायचे आणि त्यावेळस शेतीचा उदयोग करणारे ९६ आडनांवे सापडली आणि तेच पुढे ९६ कुळी मराठा आेळख तयार झाली,
एका जातीला असा एक कायदा असू शकतो का नाही तर मी तुम्हाला सांगतो वकील साहेब दलित समाजावर हा अन्याय त्यांना पाणी पण वरतून देत होते तर हा इतिहास तुम्हाला माहिती असेल पण तुम्ही बोलून नाही दाखवणार आम्ही आहोत ना तुम्हाला सांगायला
आरक्षण नसताना बाबासाहेब शिकले, असं अमोल शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मी सांगू इच्छितो की, भारतात बीटीश शासन असल्याने बाबासाहेब शिक्षण घवू शकले.उचय शिक्षण हे अमेरीका व इंग्लंड मध्ये घेतले.भारतात मनुवादी शासन असते तर आंबेडकर पैदाच झाले नसते.आता तर देशात 100/ मनुवादी शासन आहे.
अट्रोसिटी कायदा हां संपूर्ण भारतात लागू आहे तर तुम्ही एखाद्या समाजासाठी घटनेत तरतूद असलेल्या कलमाबद्दल त्याच समाजाला विचारा ना तुम्ही तर सरळ सरळ वकिलांच्या नावाखाली एका समाजाची प्रतिक्रिया काय ते दाखवत आहात ह्या वर चर्चा सत्र घेता वा रे वा।।।।
I was a lecture in junior college I just told to Institute founder Deshmukh we celebrate the Constitution Day but Mr. Deshmukh denied and he told me you are coming from sc category tuzi likat nahi school madhe job karnyachi.. Mag yala kai manache.. Tumchya manat ajunhi jatibhed ahe
सर्व बसलेल्या शहाण्या वकीलानी आपल्या भारताचा मूळचा धर्म बौध्द धर्माचा स्विकार करावा. व आर्य विदेशी ब्राम्हणी संस्कृतीला निरोप दयावा सारा भारत बौध्दमय करावा तरच सर्वाची प्रगती शक्य आहे.
मराठे फार, सजन आहे का? सर्व कांय खोटेच केसेस असतात का? आणि बुद्ध धर्मा प्रमाणे वागणे साठी दुसऱ्या धर्माची जनता पण साथ असणे जरुरी असते. दुसरी गोष्ट सर्व वकील लोक कायदाच का निर्माण केला असे वकील बोलतात यांना इतियासच माहित नाही यांनी काय समाजाला काय रिटर्न देणार. धन्यवाद जयभिम, जैसाहु, जैशिवाजी
अट्री्सिटी गुन्हा नोंदवला जातो पण न्याय लवकर भेटत नाही किती केस पेंडिंग आहे हे आपण विडिओ च्या माध्यमातून बघितलेच त्या मुळे अन्याय झालेल्या वेक्तीना न्याय भेटत नाही
मुळात गुन्हा असेल तर सर्वांना सारखी शिक्षा झाली पाहिजे, खोटी केस झाली तर त्यालाही शिक्षा झाली पाहिजे.
सुरक्षा कवच असून मागासलेला फायदा नाहीत राजकिय दबावाखाली कायदा चा वापर होतो
Ho barobar police kashala ahet mang
खोटी केस केली तर त्यांच्या वर केस फाइल दाखल करता येते.
कायद्याचा चांगला अभ्यास करा साहेब आम्हाला तुमच्यासारखे वकील लोकांवर पायाभूत सूटमध्ये तुम्हाला बघायचे व बाबासाहेबांनी आत्याची दिली
राहुल सर पत्रकार परिषद भरवताना सगळ्या जाती मधील वकिलाचा समावेश करावा दलित समाजातील वकिलाचा हि सहभाग करावा , त्याचे मत विचारात घ्यावे.
गप रे माकडा
सरकारी वकील व खाजगी वकील पैसे घेऊन काॅम्प्रोईज होतात व गरीबावर अन्याय होत असेल तर वकीलावर सुद्धा गुन्हा दाखल करणारा कायदा हवा
क
ढ
ह
Qp नी जी फ्ट भ नी
साहेब ही एक बाजू झाली दुसरी बाजू मांडायची संधी sc st obc वकिलांना द्या म्हणजे आमच्या व्यथा पण समजतील
Barobar ahe
मेरीट वाले पंडित जी म्हणा.
प्रत्येक जातीचा वकिलाचा कायदा वेगळा असतो काय??
बरोबर
Barobar ahe dada tuj
सर्व मराठा वकील साहेबाचे मन पूर्वक आभार
सर्व भारतियाना शिक्षण मोफत देने वाली सरकार पाहिजे.
100 वर्षांनी यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणतात या उलट SC, ST, OBC, NT, VNT यांची अवस्था आर्थिक दृष्टीने काय असेल याचा अंदाज लावा
आट्रासीटी केसचा दुरऊपयोग होतो मग बाकीच्या कायद्या मध्ये ह़ोत नाही का हुंडाबळी कायदा सुद्धा कडक आहे
बरोबर
हुंडाबळी कायदाचा सगळ्यात जास्त दुरुपयोग होतो अगदी SC ST OBC मुस्लिम पुरुषांसोबत कुटुंब देशोधडीला लागले आहेत
खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला फाशी का नाही झाली ह्या बद्दल पण का नाही बोलत
Hya badal ka nahi bolt
.
पत्रकार कुठल्या पेपरचा किंवा कुठल्या निवृत्त आहे हा रे बाबा मुलाखत घेऊ लागला बाकीचे लोक कुठे खाली मराठा समाजाची स्थिती आहे बाकीचे कुठे आहेत
खैरलांजीच्या आरौपीनां फाशी झालीच पाहीजे असल्या बांडगूळानां जगायचा अधिकार नाही .
@@chandrakantnarwade6788 1q1
अट्रोसिटी का अस्तित्वात आला आहे यांचं उत्तर आहे का?
अट्रोसिटी हा कायदा का आला याच उत्तर आहे का कुणाकडे..??हा कायदा अजून कडक झाला पाहिजे आदिवासी समाज हा मूळ रहिवाशी आहे ..त्याच्यावर अत्याचार होता कामच नये...
Ho dada jay bhim
तेच तर बोलत नाहीत हे
मुळात असा कायदा करण्याची आवश्यकता का होती
आवश्यकता होती म्हणूनच केला ना
सर प्रत्येक डीपार मेन्ट मध्ये काही भरर्श्ट अधिकारी कर्मचारी आहेत त्याच्या मुळे हे कार्यालये बंद करता येईल का नाही
तसेच एक्ट्रासिटी च पण आहे बंद करता येनार नाही
हा कायदा म्हणजे फार मोठे आणि छान असे संरक्षण कवचं आहे हे आहे तसेच कायम स्वरूपी राहीले पाहिजे
चहा पाणी नाष्टा आहे की नाही या गावठी वकिलांना 😂🤣😂😂
😂🤣🤣🤣
साहेब वकील काय एकाच जातीचे असतात का याच्यानंतर अशी आई नका घालू
गुन्हा करून पन शहानिशा करून पन जर शिक्षा होत नाय त्याच काय 💯🔥
खरच जर खरच जर गुणा करतात ते विधी बोलना कोर्ट.उलट सुलट निकाल लागतंहीत काय जर खोटी केस करणारावर कायदेनुसार कार्यवाही करण्यास पाहिजे आज पावेतो मराठा समजावर किती लोकावर अशा घटना होतात काय
कोरोना वाढत असेल तर नियम कडक करावे लागते., शीतल नहे.आतयाचार वाढत असतील तर कायदा अजून कडक केला पाहिजे.
अतिशय छान डिस्कशन .... संवेदनशील ...very गुड.. सध्या श्रावण असल्याने सर्व लोकांना आवाहन आहे कि चिकन चे भाव उतरले असल्याने सर्वाणि या सवलतीचा फायदा घ्यावा ... हे vakil जर खर्याच्या बाजूने उभे राहिले तर कोणताही माणूस कोणतीही खोटी केस टाकूच शकत नाही... हे खरेच प्रामाणिक असतील तर खोट्या केसेस घेऊ नका... प्रॉब्लेम सुटला...
जातीय अंतासाठी प्रयत्न कधी केले का ते पण विचारून घ्या वकील साहेबाना
राहुल कुलकर्णी साहेब आपण पत्रकारिता करताय कि मराठा मोर्च्या अन वकिलांचे नेतृत्व एकतर्फी चर्चा करून तुम्हाला काय सीद्ध करायचंय
चर्चाच करायची असेल बौद्ध वकिलांना पण घ्या आणि सर्वाना सामान वेळ द्या चर्चेसाठी नसेल जमत तर जिथं जिथं अन्याय अत्याचार झालेत त्या पीडितांना घ्याना चर्चेत
फालतू चर्चा करून समाज बिघडवण्याचं काम करू नका.
Arvind Jadhav nice sir
Arvind Jadhav vagle pan aata asech kartoy dada.
Arvind Jadhav io
Bhau Yana mahit ahe ki bhaudh vakil yane bap ahe
Great Arvind Sir
राहुल जी दुसरी बाजू का घेतली नाही
राहुल सर मी तुमचा खूप आदर करतो तुम्ही ज्या सर्व लोकांच्या बाईट त्यांनी संपूर्ण मी आवर्जून बघतो एकदा बौद्ध समाजातील वकिलांची बाईट घ्यावी मग परिस्थिती कळेल.
मुलाखत आहे की लग्नाचा कार्यक्रम आहे एकाच जातीचे वकील बसवले..
गेला जातीवर
@@sanjayjadhav2611 भाऊ याला जातीवर जानं म्हणत नाहीत , आणि जर का तुला तसं वाटत असेल तर मला माफ कर परंतु माझ्या म्हणण्याचा तात्पर्य असा होता की जर का लग्नं लावायचं झालं तर नुसतं नवरी आणि नवरी कडच्या मंडळींनी जाऊन भागत नाही तर त्यासाठी नवरदेव आणि नवरदेवां कडील मंडळींना सुद्धा बोलवावं लागतं. नाहीतर तर लग्नं लग्नांसारख वाटणार नाही धन्यवाद..
सर्व वकील बांधवांचे विषय चांगला घेतल्याबद्दल अभिनंदन. एबीपी माझा चे पण धन्यवाद
सर्व जातींचे वकिली बसवा, मग कडेल, कारण इंडिया मध्ये किती लोकांवर अन्याय होतो आहे . हे तुमाला माहिती नाही,
India constitution grade symbol of knowledge Dr Ambedkar Saheb
Great
सर्व वकीलांना जयभीम जय शिवराय आता घरी जा स्वताची बायको तरी ऐकती का तूमची टरबूजानो शहाणपण पाजळत बसू नका शूद्र कूणबी मागास कूठले
@@mahadevpandagale5361😊😊😊😊😊😊😊😊😊😊 by9 by by by by😊
@@kingmaker0074d
😢 kya 8y
@@kingmaker0074व
माझा एक प्रश्न आहे. सर्व वकीलांना हा अॅट्रोसिटी कायदा कोनी व कोणासाठी आहे. काढण्याची गरज का होती.
जातीवाद जीवंत ठेवन्यासाठी
जातीअंतासाठी ह्य विधीतज्नांनी काय विशेष प्रयत्न केलेत हा प्रश्न पण विचारावा.....राव
खैरलांजी हत्याकांड प्रकरणी बोलत का नाही न्याय का देला नाही मेल्यावर पण
Ho jay bhim
करेक्ट सर .खोटी केस दाखल केले होते हे सिध्द झाले की सरकारी पैसे मिळालेले परत घेतले पाहिजे.खोट्या केस दाखल करनार्यला शिक्षा झाली पाहिजे.खोट्या साक्षीदाराना शिक्षा व्हायला पाहिजे.
खोटया केस करणार्याला शिक्शा व्हावी.
जाणून जबरदस्त केस कली जाते, खोट्या केस असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे राहुल सर लक्ष , चुकीचेकालबाह् कायदे रद्द करा
तुम्ही गुणरत्न सदावर्ते का नाही घेतले या चर्चेमध्ये ,
गुणरत्ने सदावर्ते साहेबसारखे वकील येऊ द्या तुमच्या चर्चेमध्ये..चर्चेला दोन्ही बाजू मांडणारे वकील घ्या... आता हरण्याचा प्रश्नच नाही.
तुमचे पूर्वज पन आले तरी एट्रोसिटी नाही हटवू शकत घ्या केळ घालून वरुण खालून खोट ते खोट खर ते खर
ज्या गावात बायका लेकरं घेऊन अंग मेहनतीचे काम करणारा त्याच गावात त्या ला राहायचं असतं खोटी तक्रार करून, वैर घेण्याचं कोणी ही धाडस करणार नाही.९९/. आणि हे म्हणतात खोटी तक्रार केली.
राहुल जी जेव्हा बौद्ध समाजाचे मोर्चे निघतात तेव्हा मोरचया जाणारया रस्त्यावरील सर्व पाण्याची दुकाने व हाँटेलस मोर्चे संपेपर्यंत बंद ठेवली जातात.या उलट स्वरणाचे असतील तर पाण्याची दुकाने व हाटेल उघडी ठेवली जातात असे का. ?
अरे बाबा आपण दलित नाही आपण बौध्द आहोत.
पूर्वीचा महार नंतर महारठ्ठ नंतर महाराठ्ठा नतंर मराठा असा प्रवास झाला म्हणून मराठा हे शूद्र मागास आहेत
शाळेच्या दाखल्यावर जात नमूद करण्यात येते तो कॉलम रद्द करून त्या ठिकाणी फक्त भारतीय असे लिहावे म्हणजे या आठरा पगड जातींच्या उल्लेखच उद्भवणार नाही व उच्च नीचाता भेदभाव होणार नाही. आणि तेथे आर्थिक निकषावर आर्थिक मदत देण्यात यावी.
समान नागरी कायदा होयला हव मराठी गरीबी मानसावर खुप आन्याय होतोय चुक नसतानाही गप्प बसाव लागतय गुन्हा करनाराच आटरासीटीचा दम देतोय
Abp माझा हा मुळातच sc समाजाच्या विरुद्ध आहे हा काय डिबेट घेईल
Mast vakil saheb ...this is true ..
इतके बावळट वकील पण असतात का ????
Boss barobar
ho na... mala vatal kiti shant pane chhan uhapoh kartahet... aikuya mhantal jara
tar ek vakil mhanala ki, ' deshat saman nagarik kayda ahe...' 230 cha nahi, 460 cha shock lagla... kadhi aala ha kayda?
fake vakil ahe badyavar anlele abp walyani 🤣🤣🤣
अट्री्सिटी चा गैर वापर नाही झाला पाहिजे परंतु खेड्यात sc/st लोकांवर अन्याय पण थांबले पाहिजे जय भीम जय आदिवासी
खैरलांजी सारखे केसेस कशा उपयशस्वी होतात म्हणून ऍट्रॉसिटी कायदा कडक आणि भारतात असणे गरजेची आहे
जेवढे वर्ष वंचीत ठरवलं तेवढी वर्ष राहिले पाहिजे. आरक्षण
हे सर्वाच बावळट आहे, आणि हे एक तरफी मुलाखत का घेता... बौध्द वकिलांना पण घ्या ना, बोलायला, दम आसेल, तर....
फक्त मराठा समाज ऑट्रोसिटी च्या माघे का लागला, आहे...
या भारतात सवर्ण ऊच्च जातीचे मोठे श्रेष्ठ कोणीच नाही सर्वप्रथम सगळे जातीधर्माचे लोक भारतीय आहेत.
बौध्द लोकाच्यां विधिज्ञ हूशार प्रकांड पंडीत वकीलांना बोलवा मग कळेल कोन कितने पानी मे
सर्व जतीचे वकील बसवा चर्चेला आती तुम्ही करता रे प्रतेक जातीचया लोकांवर अन्याय करता ह्याच्यापेक्षा अॅटराॅसीटी कायदा कडक झाला पाहिजे
वकीलानी चुकीच्या आरोपीचं आरोप पंत्र घेऊच नये पंरतु पैसे 💸 किती वाईट असतात ते भागच पाडतात
कायदा रद्द करण्याची मागणी नाही आणि होणार पण नाही फक्त कायद्याची दुरुस्ती केलीच पाहिजे मला पण धमकी येत आहे
These are the lawyers.?????. can't believe.😀. Even education can't change your mentality.😁
Great program by ABP majha.
Happy to see the views by these lawyers.
babasahibani kayda banavla tumhi sudharave mhnu pn gele 60 65 varsh tuchyat kahich baddal zalela nahi.....babasahebanchya navane kiti divs ajun chuli chalavnar ahat....jage vha shikshan ghya ani ughdya dolyani jara baga dusarya jatinkade.....mi kontya hi jatichya virodhat nahiye, je chalay tyakade ughadya dolyani pahaychi pravruti nahiye kahi lokanchi....
Swapnil Kharat
खरात साहेब जाऊद्या त्यांना
आपल्या वाट्यातली कष्टाची चुली वरची भाकर त्यांना गोड वाटत असेल ना मग देऊ ना त्यांना मग आपण त्यांना विचारू आता कस वाटतंय बाबा साहेबांच्या नावाने मिळालेली कष्टाची भाकर
@ Sanket Yadav. Mudda tumchya mentality cha ahe. hajaro varsha dabalya gelelya samajakadun tumhi 60-65 varshat barobarichi apeksha karta. Amcha ladha ajunahi amchya sathich ahe. Amhala rajakiy barobari milali ahe pan samajik ani arthik barobarisathi ajunahi ladhava lagatay. tumchya jatichi valay sodun ek divas jagun bagha amchya lokanmadhe, paristitichi janiv yeil.
Ani vaicharikach bolaycha zala tar thoda homework karun bagha. Laaj vatel apan kay bolto yachi.
Thank you.
@Swapnil Kharat well said... seriously aaj hi colleges classes madhe s.c ahe mahtlyavar vegla behaviour dila jato..ani hajaro varsh anyaay zala te disat nahi konala...50-60 years cha aarakshan saglyanna dista barobar
Bhava agadi manatla bollas. Jyacha zalata tyalach kala 1:56 ta Shevti. SC ahe mhatlyawar baghnyach dhrutikone lagech badalto samajach.
ऍट्रॉसिटी चा गैरवापर कसा होतोय ह्याचं जिवंत उदाहरण खैरलांजी हत्याकांड पहा जरा
Are Anirudha Pawar Khailaranji Hatyakand Kay Hote Te Tari Mahiti Aahe Ka, Mahiti Karun Ge Ani Mag Comment Kar, Tujhyasarkhe Vicharachi Lok Aahetna Manunach Atrocity Law Aahe, Manun Tari Vachak Aahe, Atrocity Kayda Radda Nahi Honar Bala Tumhi Kitihi Aapta Kaydyala Dhakka sudha Basnar Nahi. Jay Maharashtra.
Are bal khairanjli ky ahe te bgh tra, tujya sarkhi astat na tyanchya sathi ahe atrocity act smjl ka
बिजेपी सरकार हिंदु, हिंदु बोंब मारते भगविकरन करते यात जातिवाद वाढतो असे वाटत नाही का?हिंदु,मुसलिम,दलित असे का अनेकदा उच्चर करतात? अंतरजातिला विरोध्द का करतात? जर रोटी व्यवहार झाला, बेटी व्यवहार झाला तर भारत देशात जात राहणार नाही. व जातीचे कायदे कडक किंवा शितील ? असा प्रश्न उद्भवनार नाही. जातिवर आरक्षण राहणार नाही. खैरांजलिला योग्य निकाल मिळाला का? सबळ पुरावे असुन? दहा वर्ष कालावधी लागला का? परंतु कोपर्डी निकाल कमी वेळेत मिळाला का? हेच जाती चे राजकारण बंद करा .मानव बना पशु निती नको.लहान होते तेव्हा शिकलो 100 नग लाकडी काडी तुटत नाही. परंतु 10 नगा पक्षा कमी नग तुटतात. हेच जिवनात अनुभव मिळाले वरील प्रमाणे.
Khailanji case najread ka keli jatihe
Sumedh Editz तुझं तुला कळतंय का काय बोलतंय स
दलीत वकील कोठे आहेत..
एकाच जातीचे वकील गोळा केलेत वा ABP माझा उघडा डोळे बघा निट
Kiti nalayakh vahil ahet he rav
59 जाती पैकी 58 जाती अन्याय सहन करतात लाचारीचं जीवन जगतात जेव्हा त्याचां स्वाभिमान जागा होईल तेव्हा ते पण वापर करतील
तुम्ही आम्हाला ॲट्रॉसिटी कायदा शिकवायची गरज नाही आम्हाला ॲट्रॉसिटी कायदा चांगला माहिती
यांच्या मध्ये SC, ST, OBC, NT, VNT यांच्यातील वकील समाविष्ट करा
आरे ह्यांना पानी पाजा आणि घरी धाडा आपल्या आपल्या घरी.
सगळे aadani वकील आहेत हांच्या डिग्रीस चेकिंग करायला हॉव्यात
Tyan degree ky 45% var nahi bhetli
खोट्या केसेस करणार्यावर खडक कारवाई करण्यात आली पाहिजे
सुधारणा समाजात कराव्यात , कायदा कायदयात काय करताय .
समान नागरी कायदा घटनेत आहे तर मग ठराविक जातीला ऑट्रासिटी कशाला कुठल्याही सरकारने आसे काही केले तर आता मराठा समाज एकत्रित येण्यास सुरुवात झाली सरकारने समजुन घेणे आवश्यक आहे.
माजअसलेल्या अत्याचार करणार्यांना
कठोर शिक्षा झाली पाहिजे,
पैसा जाच्याकडे आहे तो माजखोर आहे,
ह्या संपूर्ण चर्चेमध्ये sc-st act च्या बाजूने विचार मांडणारा एकही वकील नाही,
पूर्ण एकतर्फी चर्चा.
Charcha karnare sarva maratha jatiche ahet va prashna vicharnara brahman kay charcha aaplya faydyachi hoil.hech atyachar karnar ani hech solution sangar faltu charcha mazya sarkhya jaybhim walya vakilala bolva sangto kay atrocities act kay ahe te.
Atrocity ajun Kathor kara , ani advance atrocity ana
भारतातील सर्वात बूध्दीमान प्रकांड पंडीत हूशार बाप माणूस रिजर्ह्व बॅंकेचे जनक भारतातील जलप्रकल्प मार्गदाता आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक शैक्षाणिक मानसशास्ञीय विश्लेषक सर्वात जास्त पूस्तके लिहणारे सर्व ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास करणारे व जागतिक विज्ञानावर आधारित मूळचा सम्राट अशोकाचा बौध्दमय भारताचा भगवान बूध्दाच्या तत्वज्ञान माणसाला म्हाणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार देणारा कर्म कांड नाकारणारा शिक्षण व सामाजिक हक्क अधिकार देणारा बौध्द धर्म भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरानी दिला. ञिवार वदंन त्या महामानवाला
अनुसूचित जाती मध्ये 59 जाती पैकी फक्त एक समाज म्हणजे बौद्ध DR. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर बंड करून उठतोय. हया मुळे मनुवद्याची आग पापड होतंय.🙏नमो बुद्धया 🙏जय भिम 🙏
Barobar ahe bhau
कायदा आमच्या बापाचा आहे तुम्ही किती हि करारे हला लय मजबुत भिमाचा किल्ला जय भिम
Ho dada jay bhim
आजूनही जातीभेद,आतयाचार होतो या़वर बोला,
अतिशय चागली चर्चा आणि चागलं उपक्रम काळाची गरज आहे
ह्या सर्व वकिलांचे आडनाव का दाखवत नाही, प्रत्येक मुलाखती मध्ये हा नियम असतो कि tv screen वर जो कोणी बोलत असतो त्याचे पूर्ण नाव दाखवले जाते, ह्यावरून असे कळते की सर्व plan करून ठराविक समाजाचे लोकं बोलवून ही News बनवली आहे
राहुल कुलकर्णी कोण खोट्या केसस घालते?आणि कोण घालायला लावते? आज हे बोलत आहेत ते फक्त अॅट्रोसीटी कायदा आहे म्हणून नाहीतर ह्यानी महार मांग असा सरळ उलेलख केला असता,अरे साल्यानो तुम्हीच मराठ्यानो खालच्या जातीतला माणसाना म्हारामांगोनो शिवाय बोलत नाहीत
कसे मिळेल मराठ्योनो आरक्षण मिळेल मुळात मराठा ही जात नाही जे जे शिवरायांच्या बरोबर लढले सैन्यात होते त्यांना मराठा म्हणून संबोधतात व त्यांना मराठा सैनिक म्हणतात आणि शिवरांयानी सर्वच जातीना सैन्यात घेतलेले होते ,
तर मग मराठा कोणत्या जातीचा ? कारण आरक्षण हे एका जाती साठी नाहीच आहे ,तर विशिष्ठ एका जातीलाच आरक्षण मिळणे शक्यच नाही , छत्रपतीच्या काळतही जणगनना होत होती आणि आणि शेतीचा उद्योगाना कुणबी म्हणून संबोधले जायचे आणि त्यावेळस शेतीचा उदयोग करणारे ९६ आडनांवे सापडली आणि तेच पुढे ९६ कुळी मराठा आेळख तयार झाली,
Bhai to barobr ahe
हे मराठेच खूप मोठे जातीवादी आहेत महाराष्ट्र मध्ये लाज वाटली पाहिजे तुम्हाला मूर्खानो तुमच्या पूर्ण वकील टीमला ॲड सतावर्ते भरी पडेल
एट्रोसिटी वर तुमची चर्चा पुर्ण पने एक तरफी का?
ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल झालेच पाहिजे कुलकर्णी साहेब हे
एका जातीला असा एक कायदा असू शकतो का नाही तर मी तुम्हाला सांगतो वकील साहेब दलित समाजावर हा अन्याय त्यांना पाणी पण वरतून देत होते तर हा इतिहास तुम्हाला माहिती असेल पण तुम्ही बोलून नाही दाखवणार आम्ही आहोत ना तुम्हाला सांगायला
धन्यवाद वकील साहेब अतिशय छान माहिती दिलीत
अबे अंबेपी. दोघ समाजाची माणसं बोलवायची होती ना !
आरक्षण नसताना बाबासाहेब शिकले, असं अमोल शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मी सांगू इच्छितो की, भारतात बीटीश शासन असल्याने बाबासाहेब शिक्षण घवू शकले.उचय शिक्षण हे अमेरीका व इंग्लंड मध्ये घेतले.भारतात मनुवादी शासन असते तर आंबेडकर पैदाच झाले नसते.आता तर देशात 100/ मनुवादी शासन आहे.
नाशिकचा आक्रोश मोर्चा कव्हर केलात का.......हाच का लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ
are sagle channels kontya na kontya party ne vikat ghetlet... so aapan as kahi expect karan sodun dyayla hav
Skiran Gholap
एक नंबर विश्लेषण खरच खोट्या केसेस खुपच प्रमाणात आहे
अट्रोसिटी कायदा हां संपूर्ण भारतात लागू आहे तर तुम्ही एखाद्या समाजासाठी घटनेत तरतूद असलेल्या कलमाबद्दल त्याच समाजाला विचारा ना तुम्ही तर सरळ सरळ वकिलांच्या नावाखाली एका समाजाची प्रतिक्रिया काय ते दाखवत आहात ह्या वर चर्चा सत्र घेता वा रे वा।।।।
Atrocity हा SC ST च रक्षक आहे त्याला बदल करणे मूर्खपणाचे आहे. बदल हा कायद्यात नाही लोकांच्या मानसिकतेत बदल करायला हवा.
कोणी काही बोलो हे वकिल खरे आहे. आरक्षण आवश्यक आहे. मराठा समाजाला. 👊✊☝⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
खोटी केस करत आहेत त्याच वेळी केस पोलिस मध्ये करत असतांना चौकशी केलीच पाहिजे.
I was a lecture in junior college I just told to Institute founder Deshmukh we celebrate the Constitution Day but Mr. Deshmukh denied and he told me you are coming from sc category tuzi likat nahi school madhe job karnyachi.. Mag yala kai manache..
Tumchya manat ajunhi jatibhed ahe
I am with you if whatever incident described by you it's truth orelse u are also trying to misguide of people
सर्व बसलेल्या शहाण्या वकीलानी आपल्या भारताचा मूळचा धर्म बौध्द धर्माचा स्विकार करावा. व आर्य विदेशी ब्राम्हणी संस्कृतीला निरोप दयावा सारा भारत बौध्दमय करावा तरच सर्वाची प्रगती शक्य आहे.
vakil ekach jatiche disat ahet.....
वकील .वकील
सहमतीने केस हारले तर या साठी पण काह कायदा काढावा
हे वकील आहेत??????????☺😊☺😊
हो
एका जातीचे प्रतिनिधी आहेत
जसं मराठा समज्याच्या वकिलांना बोलावलं तसं मागास वर्गीय वकिलांना सुद्धा बोलवायला पाहिजे होतं दोन्ही बाजू ऐकायला भेटली असती
मराठे फार, सजन आहे का? सर्व कांय खोटेच केसेस असतात का? आणि बुद्ध धर्मा प्रमाणे वागणे साठी दुसऱ्या धर्माची जनता पण साथ असणे जरुरी असते. दुसरी गोष्ट सर्व वकील लोक कायदाच का निर्माण केला असे वकील बोलतात यांना इतियासच माहित नाही यांनी काय समाजाला काय रिटर्न देणार. धन्यवाद जयभिम, जैसाहु, जैशिवाजी
समान नागरी कायदा बोरनारे वकील साहेब काय कौपि पिलर आहेत का?
जर माहितीच नाही तर साहेब हि जागा चुकले वाटते
राहूल जी दलित समाजाचा आर्थिक स्तर सुधारणा साठी आपल्या चॅनेल वर सुरु करा छान होईल
जी जात विरोध करते त्या जातीचे लोक जिवंत आहेत म्हणुण आन्यायाला विरोध करतात
अरे अज्ज गावा गावात जे काही लोक बहिष्कार टाकत आहेत त्याच काय आहे. आणि तुम्ही आयट्रोसीटी बदल काय सांगता. अरे तुम्ही वकील आहेत काय हजाम आहेत.?
Hy kaydthymuly marathynch khupch marn hoty.khup chan mahete thlml ahy tumch sarv vkelanche
atrocity act ajun kadak Kara.
किती वकील यात sc st obc आहेत
हा अॅट्रासिटी कायदा रद्द झाला पाहिजे या कायद्याचा गैरवापर केला जातोय स्वतः चुका करायचा आणि परत म्हणायचे मी खालचा जातीतला आहे म्हणून मला त्रास देताहेत
अट्री्सिटी गुन्हा नोंदवला जातो पण न्याय लवकर भेटत नाही किती केस पेंडिंग आहे हे आपण विडिओ च्या माध्यमातून बघितलेच त्या मुळे अन्याय झालेल्या वेक्तीना न्याय भेटत नाही
ही संवाद यात्रा नसून, आत्याचार,व नफरत बढाव यात्रा आहे.